फाडला सिंह कोल्ह्यांनी | संताजींची दुर्दैवी शोकांतिका | संताजी घोरपडेंचं संपूर्ण चरित्र भाग ७ |
HTML-код
- Опубликовано: 21 апр 2020
- #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpadehistory #Santaji7 #Santajighorpade
संताजीच्या पुस्तकाची लिंक- संताजी- काका विधाते amzn.to/2xoa6VS
सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/3312zbk
Courtesy for Thumbnail Image: www.saatchiart.com/art/Painti...
मुख्य संदर्भ: 1. संताजी- काका विधाते amzn.to/2xoa6VS
2. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/3312zbk
3. shodhganga.inflibnet.ac.in/jsp...
4. shodhganga.inflibnet.ac.in/bi...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे... Развлечения
म्हणून आम्ही फक्त दोनच छत्रपती मानतो
शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज.........
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतकेच छत्रपती राजाराम महाराजांचे स्वराज्यासाठी कार्य मोलाचे आहे. ज्यावेळी रायगडाला मोगलांचा वेढा पडला तेव्हा वयाच्या अवघ्या 19 वर्षे राजाराम महाराज छत्रपती झाले. रायगडाहून निसटताच ते दूर जिंजीला कर्नाटकात गेले. तेथे जाऊन ते स्वस्थ बसले नाहीत. कर्नाटकातील असंतुष्ट हिंदू,नायक मुघलांचे वतनदार यांना एकत्र करून मोठी फौज गोळा केली होती. तिथून त्यांनी स्वराज्याचा कारभार चालवला. आपल्या मुत्सद्दीगिरीने औरंगजेब बादशहाला अकरा वर्ष महाराष्ट्रात झिंगवले. महाराजांचे कार्य स्वराज्यासाठी फार मोठ आहे.
you are right
@@vikaspawar1290 u phir hr.
@@vikaspawar1290 ko
इतीहास ऐकताना मी फक्त 2 वेळा रडलो,तो म्हणजे छ.शंभूजी राजे यांची हत्या आणि संताजी यांचा शेवट 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
खरंय
खरय दादा 💯
इकड़ पण असच आहे बाकी मावळे ज्या कामा निमित्तानी जन्मा ला आलते ते करून चुकले पण फितूरी आणी आपल्या माणसाच दगा फटका या दोघांचे स्वप्न हिरून गेला
खरच आमच्या मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी घोडचूक केली होती राजाराम महाराजांनी.
N
अपरिपक्व राजारामांना "बनवण्यात" मंत्रीमंडळ अखेरीस यशस्वी झाले. राजारामांच्या मृत्यूनंतर तो अनुभव ध्यानी घेऊन ताराबाईंनी योग्य डावपेच आखून स्वराज्याची सूत्रे खंबीरपणे हाताळली व सर्व मंत्र्यांना जरबेत ठेवले ते शाहूमहाराजांचे आगमन होइपर्यंत.
Barobar aahe tyana raje karaylach nawat pahije aasa Raja aasalyawar
Swaraje sapayla wel kasa lagel aapalyacha sainikana marale
खरेच खूपच मोठी चूक,हत्तीच्या पायाखाली दिलेल्या औलादींचा बेत यशस्वी झाला.दुसरी चूक म्हणजे दर्या सारंग आंग्रे यांचे आरमार खुद्द पेशव्यांनी बुडवले.
*बाळासाहेबांच्या पोटी उद्धव साहेब*
सर यापूर्वी संताजी घोरपडे हे फक्त नाव ऐकले होते,मात्र आपल्या प्रखर वाणीतून हे सरसेनापती संताजी घोरपडे मनावर कोरल्याबद्दल आपले धन्यवाद..
धन्यवाद सर.
अप्रतिम कथन.
खरोखरच संताजी खूप ग्रेट होते त्यांचा इतिहास आणि त्यांनी केलेली इतिहासामध्ये केलेली कामगिरी ही सदैव अस्मरणीय आहे आजही सरसेनापती संताजी घोरपडे यांची कहाणी ऐकल्यानंतर त्यांनी गेले कामावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर ते महाराष्ट्राला नेहमीच आभिमान राहील आपण सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या बद्दल दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे असेच पुढेही कार्य चालू ठेवावे आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा
खूपच छान सेनापती संताजी घोरपडे यांच्याबद्दल एवढी माहिती न्हवती ती पूर्ण मिळाली इतिहासाच्या पानातली लपलेली गोष्ट खूप छान आणि खरी सांगितली खूपच छान जय भवानी जय शिवाजी जय संताजी
Dr. साहेब तुम्ही असाच स्वराज्याच्या मौल्यवाण हिरांचा इतिहास आमच्या पर्यत पोहचवत आहात आणी पुढेही पोहचवणार त्याबद्दल तुमचे आभार मानतो...🙏🙏
सर तुम्हाला खुप धन्यवाद देतो तुम्हचा सारख्यांन मुळेच आज आम्हाला खरा इतिहास माहिती होतोय...
तुम्हाला पण मानाचा मुजरा..
नरवीर सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय राजाराम महाराज
धनशिंग जाधव नाही तर धनाजी जाधव अस म्हणा,राजाराम महाराजांना संताजी घोरपडे सारखा कोहिनूर हिरा ओळखता आला नाही हे स्वराज्याच दुर्दैव.
खर संताजी कोण होते ते आज महित झाले.
धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏
शिवाजी महाराजांच्या पोटे संभाजी महाराजांसारखे शूर दूरदृष्टी असणारे महापराक्रमी पुत्ररत्न जन्मास येणे महाराष्ट्राचे सौभाग्य तर हलक्या कानाचे दूरदृष्टी नसणारे पूर्णतः कारभार यावर अवलंबून असणारे राजाराम महाराज जन्मास येणे हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य होय म्हणूनच राजाराम महाराजांचा पेक्षा ताराराणी महाराज या इतिहासात शूरवीर दूरदृष्टी असणारी स्त्री म्हणून प्रसिद्ध आहेत
*बाळासाहेबांच्या घरी उद्धव साहेब*
सरसेनापती संताजींवर webseries बनवावी 3/4 season ची कोणीतरी अशी खुप इच्छा आहे
फाडला सिंह कोल्ह्याने हे वाचूनच मला पूर्ण व्हिडीओ बघायची इच्छा गेली होती. पण पुढच्या पिढीने संताजींचं नाव आणि पराक्रमी इतिहास जागा ठेवला.
धन्यवाद सुंदर अश्या अप्रतिम व्हिडीओ साठी.
राजाराम महाराजांनची चुक आणि मंत्र्यांच्या क़ट कारस्थान व स्वकियांच्या फितुरीमुळे सरसेनापती संताजी घोरपडेंन सारख्या सिहांचा अंत फार दुरदैवी झाला 😓😓
नाही तर सरसेनापतींनी संताजी घोरपडेंनी सर्व मोघल कापुन काढले असते
जय शिवराय जय शंभुराजे संताजी घोरपडे की जय
मुळात छत्रपती राजाराम महाराज आणि संताजी घोरपडे यांचा स्वभाव फार भिन्न होता. संताजी हे कडव्या शिस्तीचे सेनानी होते.तर छत्रपती राजाराम महाराज हे शांत, संयमी आणि सहिष्णू वृत्तीचे राज्यकर्ते होते. तत्कालीन काळामध्ये मोठे मोठे वतनदार, जहागीरदार, सरदार हे फितुरी करून बादशाला मिळत होते. त्यामुळे राजाराम महाराजांना सर्वांना सांभाळून घेऊन स्वराज्याचा कारभार पाहावा लागत होता.
लाज वाटत आहे राजाराम ला छत्रपति आणि महाराज म्ह नायाला. शिवरायंच्या पोटी ही कसली औलाद?
स्वराज्याचे फक्त दोनाच छत्रपति
छत्रपति शिवाजी महाराज 🙏
छत्रपति शंभाजी महाराज🙏
अश्रु आले हो सरसेनापती संताजी च दुर्दैवी मृत्यु ऐकुन.
खुब खुब सुंदर आणि लाख मोलाची माहिती आपन दिली. धन्यवाद 🙏
संताजी घोरपडे ह्यांना त्रिवार मानाचा मुजरा
धन्य झालो आम्ही खरंच आपला इतिहास इतका तेजस्वी आहे
म्हणूनच आमचे फक्त दोनच छत्रपती आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
खूप सुंदर माहिती दिलीत सर अशीच सुंदर सुंदर माहिती देत रहा 🙏
छत्रपती ही पदवी फक्त नी फक्त शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांनाच लागू होते बाकी कोणाही या पदवीचे लायक नाहीत 🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
जय हो संताजी बाबा की
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kharch aye bhau
Khara ahe mitra
Agdi barober
Kharch...
छत्रपती शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज यांच्या इतकेच छत्रपती राजाराम महाराजांचे स्वराज्यासाठी योगदान मोठे आहे. संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या झाली आणि राजाराम महाराज छत्रपती झाले त्यावेळी त्यांचे वय अवघे 19 वर्षांचे होते. रायगडाला मोगलांचा वेढा पडला, तेव्हा महाराज रायगडाहून निसटले आणि कर्नाटकात दूर जिंजीला गेले तिथून त्यांनी स्वराज्याचा कारभार चालवला. आणि महाराष्ट्राची जबाबदारी रामचंद्र पंत अमात्य, शंकर नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावर सोपवली. महाराज दूर जिंजिला जाऊन स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी तेथील असंतुष्ट हिंदू, नायक, पाळेगार, मोगल वतनदार यांना एकत्र करून मोठी फौज गोळा केली. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांना मोगलांचा वेढा पडला होता तो उठवला. मोगलांच्या वर गनिमीकाव्याने हल्ले केले. अवघ्या 19 वर्षाच्या छत्रपती ने 82 वर्ष बादशाला तब्बल अकरा वर्ष महाराष्ट्रात झिंगवले. अतिशय मुत्सद्देगिरीने जिंजीचा किल्ला त्यांनी नऊ वर्षे लढवला. खुद्द मोगलांचा सेनापती जुल्फिकारखान याला त्यांनी वश करून घेतले.
The Great Sarsenapati Santaji Ghorpade
खरच खुप महान होते आपले सरसेनापती संताजी
धन ते शिवाजी महाराज धन ते संताची घोरपडे यांनी मनाच्या मुजरा
मी काय पाप केलं अश्या महा पराक्रमी लोकांना पाहू /भेटलो शकलो नाही तरी पण आपले आभार मानतो आपण शिवकालीन इतिहास सर्वांना माहीत करून देतात . धन्यवाद
Wonderful video as excepted everything on it's point really om shanti for "greatest warrior" ever in the history feeling so sad for end of sarsanepati Sanjiraje ghorpade if he used any single tact of" Chanakya neet"i Maratha history was different now and once again thank you for this series now, expectations are on peak with your videos 🚩🚩Jai Shivaray, Jai Shambhu raje, Jai Santaji 🚩
😠राजाराम महाराज😡 यांनी जर सेनापती संताजी घोरपडे यांना मदत केली असती तर नक्कीच पूर्ण हिंदुस्थान वर कब्जा केला असता आमच्या वाघानं( 🅢🅔🅝🅐🅟🅐🅣🅘 🅢🅐🅝🅣🅐🅙🅘 🅖🅗🅞🅡🅟🅐🅓🅔)
यांना मानाचा मुजरा
सर नमस्कार..
सगळे भाग ऐकले खूपच छान अज्ञात अशी माहिती मिळाली... आता विंनती एकच आहे की अशाचप्रकारे स्वराज्यातील ज्ञात अज्ञात जे अनेक वीर आहेत त्यांच्या जीवनावर व्हिडिओ तयार करावेत ज्यामुळे माझ्यासारख्या अनेक इतिहासप्रेमींना खरा इतिहास कळेल...
जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय रौद्रशम्भो..
हिंदु धर्मातील शुरांना देश द्रोही हिंदूनीच मारले हे फार वाईट आहे
Mhanunach aaj tari aapn sarv hinduni ek honyachi vel aahe bahutek shevatchi
ही मालिका पाहून मनातली अपुरी इच्छा पूर्ण झाली. सेनापती संताजी घोरपडे यांचे आयुष्य म्हणजे कस्तुरी प्रमाणे होय. ज्याने आपल्या धाडसाने स्वराज्य रुपी संसाराला नवचैतन्याची दरवळ दिला.... जिच्या समोर बाकी सर्व द्रव्य फिकी पडली(म्हणजे मुघल)
....पण छ.राजाराम आणि धनाजी जाधव रूपी मृगाला आपल्या कडच्या ह्या दैवी देणगी चे महत्व पटल नाही.....आणि शेवटी फितुरी मुळेच हा महान योद्धा मारला गेला..... सेनापती श्री संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा.... जय शिवराय!!!!
Edit:- Thank You @Vijay_Kolpe_Patil Sir. Ata 1697-1707 madhla itihas tumchya kadun aikayla ustuk ahot.Aplya kaamla maza nehmi pathimba rahil. Please reply if you like the comment. JAI BHAVANI,JAI SHIVAJI
Thank you very much Sir!
Will study and upload vidwos in next month😊
Ho
@@DrVijayKolpesMarathiChannel उत्सुकता राहील त्याची😁😁.... धन्यवाद!!!
संताजी घोरपडे यांची समाधी कारखेल येथे आहे,तिथेच त्यांच निधन झाल आहे.
कुठे शिवाजी महाराज कुठे संभाजी महाराज त्यांची सर राजाराम राजे ना कधीच येणार नाही वाट लावून टाकली सगळी
All episodes is very nice.....with perfect information...
🚩⚔️🗡️ सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩⚔️🗡️
🙏🙏🙏
खरोखरच सर सेनापती संताजी घोरपडे सारखा दुसरा वीर होणे नाही धन्यवाद सर आपण सेनापतीबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूपच सुंदर माहिती आणि तुमच्या ओघवत्या वाणीने सेनापती संताजी घोरपडे महाराजचं कर्तृत्व ऐकतांना चांगलं आणि दुर्देव्य ऐकताना खूप वाईट वाटलं.
Khup chan mahiti dilya badhal danyavad 🙏
Tumche sathahi Video Apratim aahet
खुप खुप मोलाच कार्य करताय तुम्ही ! हे काम थांबवू नका. फक्त तुम्ही बोलत असताना जी चित्रे दाखवता ती समर्पक असावी. तुम्ही बोलताय त्याचे विश्लेषण करणारी चित्रे, नकाशे हवेत. या भागात मध्येच बहादुरशहा जफर हा शेवटचा मुघल बादशहा आला. असो हे सगळ गौन आहे. तुम्ही जे ऑडीवो रूपात बोलताय तेच खुप जबरदस्त आहे !
धन्यवाद सर,रणधुरधंर सरसेनापती संताजी घोरपडे यांचे संपूर्ण जीवन चरित्र व त्यांचा दुर्मिळ इतिहास सांगितल्या बद्दल आभार, धन्यवाद .. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी निष्ठावंत माणसें ओळखली व ती आयुष्यभर जपली . तसे नंतर च्या काळात झाले नाही, म्हणुनच सरसेनापती संताजी घोरपडे सारखा अनमोल हिरा स्वराज्याने गमावला. संताजी चा असा दुर्दैवाने म्यृत्यू स्वराज्याला मान्य नव्हता .. स्वराज्याच्या एकनिष्ठ निष्ठावंत देशभक्त व सेवकाला माझा त्रिवार मानाचा मुजरा. . !!जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे!!
हमे तो अपनोने लुटा हे वाक्य खरे आहे
जय महाराष्ट्र ।। सर खूप खुप आभार अतिशय महत्वाची माहीती दिली पण वाईट एकाच गोष्टीच वाटत नेहमी निष्ठावंत माणसांना का त्रास होतो 😢😢 ।। हर हर महादेव।।
जय संताजी शीवराय व शंभुराजे नंतर संताजुंना माझा मानाचा मुजरा
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
जय शिवराय जय रौद्रशंभु, जय संताजी
छान लेख. एकताना रक्त सळसळत.
दुरदैव हे की शुरसंताजी घोरपडे यांनी कपटाने मारले.
खूप छान माहिती दिलीत.... पण फितूरी आपल्या लोकांच्या रक्तातून जात नाही हे दुर्दैव... सेनापती संताजी घोरपडे यांना मनाचा मुजरा...
अर्ध्यातच विडीओ बंद केला... महाराष्ट्राच दुर्दैव असा पराक्रमी वीर गमावला !
फातुरी हा मराठेशाहीला लागलेला कलंक आहे😓😓😓...... I feel guilty.....
Dhanya te Santaji Ghorpade, Naman tyanchya karyala
साहेब बहिर्जी नाईक यांच्या संपुर्ण जिवनावर पन व्हिडिओ बनवा
धन्यवाद व संताजींनाभक्तिभावपुर्प्रणामण
जगात धडकी भरवणारी फौज घेऊन (संताजी) कोठेही पोहोचला की, नरव्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी योध्यांची हृदये कंपनमान होत......!🚩
दात ही आपले आणि होठ ही आपले.
जिजाऊ माता आपला पुनर जन्म हवा होता.
इंग्रज ही हिंदुस्तानातून पळून गेले असते
It's very sad moments when I listen this 😭😭😭😭😭
Sir aple 7 bhag khup chan ahet
Bhau sarsenapati santaji ghorpadecha sampurn itihas janate pudhe anun tumhi khupach mahan kam kel ahe. Sarsenapati Santaji Ghorpadena Trivar Manacha mujara
Jay Jijau..Jay Shivaray..Jay Shambhu Raje
Santaji na Maza Koti Koti Sadar Pranam. Santaji Mahara.
फितुरी ही मराठी साम्राज्याला एक अत्यंत भयानक कलंक ठरले 😔😔. फक्त एक दुर्दैव 😠
Jai ShriRam...
Jai senapati Santaji Ghorpade...
Khup Chaan mahiti, Har Har Mahadev Mujra sir shenapti santaji ghorpade
एक विचार: छ. संभाजी महाराज व सेनापती संताजीं मध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे अफाट शौर्य पण राजकारणात मुसदेगिरीला तेव्हढेच महत्त्व असते. राजकारणात सगळ्या गोष्टी मनगटाच्या जोरा पेक्षा माणसे संभाळत कार्यभाग बांधायचा असतो. शिवाजी महाराज त्या उजवे ठरले व संभाजी महाराज व सेनापती संताजीं कमी पडले. देशाच्या सेनापती दरबाराचा काहीच अंदाज नव्हता हे पटत नाही. असो....झालं ते झालं
मराठेशाही च दुर्भाग्य.फीतूरीचा शाप तो हाच.
Santajin Sarkha mahan swarajya setapatin chi gosta amcha parent pochavnya sathi dhanyawaad! Ya sarva goshtin madhun Ami swatala Santaji sarkhe banavnyacha nakki prayatna karu.
Asach chan Ani parakrami goshti tumcha kadun aaiknyachi asha krto !! Dhanyawaad.
Jai Jijau , Jai Shivaji Maharaj , Jai Shambhu Raje !! Jai Narveer Santaji Ghorpade ❤️
मराठे शाही संपण्यास हेच कारण होते...... राजाराम महारजांनी त्या वेळेस खरे खोटे सामजण्यास अपात्र ठरले....संभाजी महाराज देखील आपण अशा सरदारांच्या फितुरी मुळे गमावले..
Khup chan mahiti sir tumla pan manacha mujra🙏🙏⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳
अप्रतिम. धन्यवाद सर
Jay narveer santaji.
Koti koti prnam
खुप छान
Dr. Sir please one request after the Thrilling, goosebumping series please make a series of the Greatest commander in the world who won 44 battles of his life without a single loose and arrested Mughal king in his fort Srimant peshwa Bajirao ballal bhat
I watched Dr Ninad bedekar, Charudatt aphle ji, but ur elxplaination is totally different please make a series
Jai Shivaray, Jai Shambhu raje, Jai Santaji 🚩 🚩
I will study and make👍
संभाजी महाराज fought hundred and thirty three battles and all were won.
Hats off Santaji ghorpade..bharat mata cha durdew aahe ajun pan bharat mata che kahi leki ganoji shirke aani manoji mane sarkhe gaddar aahe
आम्ही सरसेनापती संताजी यांच्याच विचारानं मानतो
छान माहिती
Khup mast hoti purna series ✌️✌️
Good information
धन्य ते सेनापती महा पराक्रमी संताजी घोरपडे
धन्यवाद संताजी
खुपच सुंदर सर अभिनंदन तुमचे
Amazing *****
Thanks
खूप वाईट
नमस्कार असे गददार अजूनही आहेत संताजी ना मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर महापराक्रमी हिंदवि स्वराज्यासाठी सर्वस्व जीवन समर्पित करणाऱ्या गादीला एक गादी साठी लाळ चाटु माणूस लागला आणि इतिहास पालटला गेला फार फार मोठं दुर्दैव मराठा साम्राज्याचा
छत्रपती राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांप्रमाणे कसलेले योद्धे नसले तरी फार मुसद्दी आणि सहिष्णू वृत्तीचे राज्यकर्ते होते. वयाच्या अवघ्या 19 वर्षे ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. त्यावेळची परिस्थिती फार बिकट होती. संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या झाली होती. मुघलांचा रायगडाला वेढा पडला होता. अशावेळी महाराज रायगडाहून निसटुन दुर जिंजीला गेले आणि तिथून त्यांनी महाराष्ट्रातील स्वराज्याचा कारभार हाकला. तेथे कर्नाटकात जाऊन ते स्वस्थ बसले नाहीत. तिथेही त्यांना आपली बहीण अंबिकाबाई महाडिक यांच्याशी लढावे लागले आणि तो किल्ला ताब्यात घ्यावा लागला. आपलं आसन घट्ट करायला बरेच दिवस गेले. फंदफितुरी यांनी महाराष्ट्र पोखरला होता. महाराष्ट्रातील एकेक किल्ले मोगलांच्या ताब्यात जात होते. अनेक किल्ल्यांना वेढा पडला होता. मराठा सरदार बादशाला फितूर होत होते अशा विलक्षण प्रतिकूल परिस्थितीत महाराजांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. कर्नाटकात जाऊन महाराजांनी तेथील असंतुष्ट हिंदू पाळेगार, नायक, मुगल वतनदार यांना एकत्र करून मोठी फौज गोळा केली. आणि बादशाला शह दिला. जिंजीचा किल्ला त्यांनी तब्बल नऊ वर्ष लढवला. तिथून ते पुन्हा महाराष्ट्रात आले. मोगल फौजा त्यांच्या पाठलागावर होत्या, त्यांना स्थिर जीवन असे लाभले नाही, त्यात त्यांची प्रकृती अशक्त होती त्यामुळे त्यांना सततची दगदग, स्वराज्याची चिंता यामुळे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी सिंहगडावर देह ठेवला.
Mahaveer Shree. Santaji Ghorpade
Khup chan mahite sir tumala salam
Jai santaji....
खुप वाईट वाटलं
खुपच छान माहिती दिली
राजाराम महाराजांना राजकारणाचा अनुभव नव्हता... यामुळे निष्ठावंत मराठ्यांना खुप त्रास झाला.
संताजींच्या चरणी मानाचा मुजरा
ॐ
Rajaram Maharaj chuk Keli nistavan senapati santaji ghorpade jay santaji
संताजी घोरपडे यांची हत्या हे राजाराम महाराजांच्या मुळे नाही तर मराठा सरदार यांच्यातील बेबनाव याच्यामुळे झाला. नागोजी माने याने फितुरीने संताजीचा घात केला आणि त्याचे शीर घेऊन तो फिरोजजंग मार्फत बादशहाकडे गेला. राजाराम महाराज जर जबाबदार असते तर तो जिंजीला राजाराम महाराज यांच्याकडे गेला असता. मुळात संताजींची सरसेनापती पदावर नियुक्ती छत्रपती राजाराम महाराजांनीच केलेली होती. अनेक लष्करी जबाबदाऱ्या राजाराम महाराजांनी संताजींच्या वर सोपवलेले होत्या. संताजीच्या कर्तुत्वाला खरा वाव छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळेच मिळाला होता. त्यामुळे राजाराम महाराजांना चुकीचे म्हणता येणार नाही
Lost gem of Indian history...jai bhavni jai Shivaji jai santaji
I hardly know about Maratha History... especially afterwards death of Shivaji Maharaj...I come to know through your channel how had Maratha fought and sustain swarajya...The great Sambhaji Maharaj ....Tara Rani ....Santaji etc.g8 Maratha warrior.... salute to them from my heart and proud of being Marathi....jai bhavni...jai shivaji
very nice all 7 episodes sir😘
Mhanun aaj pn only " Ch. Shivaji Maharaj n Ch. Sambhaji Raje " yanchach respect hoto te aaj samjl mla 🙏🙏🙏💐💐💐
जय भवानी जय शिवाजी जय संताजी
Khup Shan
जय भवानी🚩🚩
जय संताजी🚩🚩⚔
Santaji Ghorpade na manach mujra..🚩🚩🚩🚩
Shambhu raaje hech waras yogya note dhanya santaji
धन्य ते संताजी घोरपडे 🚩🙏🐅
Namaskar sir. Hi Khup vait tisari shokantika aahe aapalyach lokani he kele.. Pahili Shanbhu rajena aapalyach lokani pakadun dile.. Dusari tyanchya kutubiyana aapalyach lokani atak karavun dile..
Jay Shivaray. Jay Shanbhu Raje. Jay Rajaramraje. Jay Shahu Raje Thorale.