Special Report | दोन झेंडे, दोन मैदान, दोन मेळावे; मुंबईत मेळाव्यांचा धुरळा | Zee24Taas
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- #specialreport #shivsena #shivsenaubt #zee24taas
Special Report | दोन झेंडे, दोन मैदान, दोन मेळावे; मुंबईत मेळाव्यांचा धुरळा | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
❤ आहे एक च दसरा मेळावा शिवाजी पार्क जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪❤❤❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही
ठाकरे 🔥 सरकार
उद्धव साहेब झिंदाबाद.
Tahkre thakre thakre thakre thakre
UBT 🚩💪
फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤जय महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩🚩🚩
आम्ही ठाकरे समर्थक...
उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी कोण.माहित नाही 🔥🔥💪
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
उस्मान ठाकरे का ?
Ubt
सुप्रीम कोर्टाचे मेहरबानी वर मिंधे गट आहे वेळेवर निकाल दिला असता तर ऐकनाथ कधीच मेला असता 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
निर्लज्ज गद्दार मिंधे
फक्त राजसाहेब ठाकरे❤
Uddhavji 🎉🎉🎉🎉🎉
उद्धव ठाकरे साहेब बाक़ी कोणी नाही
उद्या फक्त एक झेंडा,एक मैदान अणि एकच नाव असेल उध्दव बाळासाहेब ठाकरे...
उद्धव ठाकरे brand
लाडकी बहिण चे 7500 आणि गॅस चे 840 मिळाले... खूप छान.. गरीब निवडून देणार ❤❤
Fakt Raj saheb Thakre
मनसे❤
मिंदेचा मेळावा हा आळणी होणार 😅😂
Thakare mhanje fakt raj thakre
He फोडफोड BJP ne केले पण शिवसेना माझी तुझी करतात अरे पण BJP bhadn अणि फोडाफोडी केली
वाजत गाजत गुलाल उधळत चलो आझाद मैदान जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम
*होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
*ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
*ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
*आहे का हिम्मत ??*
मग मुंबई काय गुजरात यांच्या हातात द्यायचे आहे का मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे लढत आहेत तुम्ही बसा गुजरात यांची ध्वनी भांडी करत
मैदा मुंबई गेल्या दहा वर्षात लुटतोय!
@@rkiranpatil1481 स्वतः पाटील म्हणून घेता पण हमाली गुजरात यांची करणे बंद करा राहिला महाराष्ट्र मग ह्या गुजराती कुत्र्यांना देऊन टाकूया हीच का तुमचं मराठी बाणा मुळात स्वतःला पाटील म्हणून घेता आत्ताच बघू नका पुढच्या 10-20 वर्षाचा बघा आपल्या पुढच्या पिढीची वाट लावण्याचे काम हे गुजराती-मारवाडी स्वतःचे धंदे सेट करून करत आहेत सुधारण्याचे काम करा
फक्त आणि फक्त ऊद्धवजी ठाकरेच.
*होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
*ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
*ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
*आहे का हिम्मत ??*
उद्धव ठाकरे साहेब जिंकणार🔥💪🚩