Battle of Panipat | पानिपतकार विश्वास पाटील यांच्याशी बातचित | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
HTML-код
- Опубликовано: 12 янв 2019
- १४ जानेवारी १७६१ साली झालेली पानिपतची लढाई मराठा साम्राज्यावर अनेक ओरखडे उमटवून गेली. आज पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता २७१ उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती .सदाशिवराव पेशवे विश्वासराव जनकोजी शिंदे यशवंतराव पवार तुकाजी शिंदे समशेर बहाद्दर इब्राहिमखान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसर्यात लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
मी व माझी पत्नी पानिपतला जाऊन आलो. तेथील " रोड मराठे " महाराष्ट्रातील लोकांना खूप मान देतात हे आम्ही अनुभवले आहे. त्या मानाने आपण महाराष्ट्रातील लोक " रोड मराठे " विषयी कमालीचे थंड आहोत.
मराठा हे नेपाळ बांगलादेश व्हिएतनाम अफगाणिस्तान रशिया मालदीव दमास्कस इकडे पण आहेत
"जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले.."😭
पानिपतावर लढलेल्या प्रत्येक मर्द मराठ्यास मानाचा मुजरा..!🚩🚩🙏
पानिपत हा मराठ्यांचा शौर्य दाखवणारा युद्ध आहे
निस्चितच मराठयांचे शोर्थ
अजरामर आहे, त्याला तोडच नाही.
पण पानिपत वेळी नेतृत्व योग्य नव्हते
नियोजन योग्य नव्हते,
नाही तर छत्रपतींची शेकडोंची फौज हजारोंवर भारी पडली.
पण पानिपत वर लाखोंची फौज कामी आली.
.
50000 बाजार बुणगे कशाला न्यायला हवे होते
@@sambhajimane6803 महाराजांचे विचार पेशव्यांनी पायदळी तुडवले, त्याचाच परिणाम ! कुचकामी नेतृत्व, ४० वर्ष लुटारू सारखी लूट करत राहणे त्यामुळे कोणीच पेशव्यांना मदत केली नाही .... पेशव्यांनी मराठ्यांना बदनाम केले
कादंबरी वाचताना अंगावर काटा येतो. अप्रतिम कादंबरी पानिपत
महाराष्ट्राहुन उत्तर भारतात 1500 किमी दूर वेगळ्या वातावरणात त्या काळात जाऊन एवढे दिवस उपाशी राहून कुणाचाही पाठीशी मदतीचा हात नसताना आमचे पवित्र मर्द शूरवीर लढले यातच आमची जित आहे,विश्वास सर तुमची पानिपत कादंबरी वाचण्यात मला उशीर झाला पण लवकरच जाग आली,असं वाटतंय तुम्हीही त्या रणांगणात होता आणि पानिपत ही कादंबरी आम्हा समोर प्रस्तुत करण्यासाठीच परत जन्माला असचं वाटतंय जणू,ती आपल्या शूरवीर मर्द मराठ्यांची हार नव्हती हे तुम्ही आम्हांस दाखवून दिलं त्या बद्दल आपले मनपूर्वक आभार,छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती शिवाजी किकुमर्द महाराज my love.....okk
आज ही डोळ्यात पाणी येतं.. पानिपत... सदाशिव भाऊ.... आणि आपणा सोबत असलेले सर्व थोर सरदार मावळे.... आम्हाला तुमचा अभिमान आहे.... तुमच्या रक्तताच्या त्यागामुळे आम्ही आज जिवंत आहोत.. आपण फक्त मराठी साठी नाही तर संपूर्ण हिंदुस्थान साठी लढलात.....
नक्की जे देशासाठी लढले .त्या प्रत्येक मराठला मानाचा मुजरा.....
Salute to all those Marathas who have sacrificed their lives for the country and Hindus!!!
देशात 14 जानेवारी हा शौर्य दिवस म्हणून पाळला जावा ही इच्छा आहे
पानिपत वरून मराठी जनता खूप काही शिको.. येथून पुढे सर्व मराठी जनता एकदिलाने सर्व सामाजिक क्षेत्रात एकत्र नांदो हीच शिवराया चरणी प्रार्थना..
जब देश पे ख़तरा बड़ा था, तो पानीपत पे भगवा गाडे अकेला मराठा खड़ा था !!!!!
मराठे एकटे पडले. रजपूत पळाले.
bhagwa gaade khada tha....per delhi muglon ko de raha tha
@@rimpyduhan Dillhi ki raksha ka contract tha, isileye dilli k takht pe khud nahi baith sakte the, or kisi ko bithane k liye taiyar nahi the, lekin dilli me sab kuch Marathao ki ijajat or adesh par hi hota tha... or us wakt Pune Dilli se jyada majabut tha... isiliye kehate the... Dilli che hi takhta rakhato Maharashtra majha... Apane movie dekhi hogi, isiliye shayad puri baat samajh me nahi ayi... sahitya, kitabe padhiye... sari rajaniti samajh jaoge bro...
@@rimpyduhan और तेरे पुर्वज ने अपनि माँ बेहनको अपदालि को देकर अपनि जान बचाई
@@rimpyduhan vo indirect maratho ke gulam the.
वचन पाळणारा शुर मराठा
पानिपत मे मराठोने अपना अभूतपूर्व शोर्य दिखाया the great Maratha
माझी झोप उडवली या कादंबरी ने... सर मनापासून साष्टांग नमस्कार, मनाचा मुजरा
Great people
Kadambari Vachatana kuthe bor hote ka ....mla vachayachi ahe
मी पानिपत वाचलं आहे. मी ग्रुहिणी आहे तरीही मला १४जानेवारी हा दिवस मराठा शौर्य दिन म्हणूनच आठवतो. सदाशिव भाऊंबद्दल पहिल्या पेक्षा जास्त आदर वाटतो.श्री विश्वास पाटील यांचे . धन्यवाद
बचेंगे तो और भी लढेंगे.
सदाशिव भाऊंचा मरणोत्तर सन्मान भारत सरकारने जरूर करावा.त्यासाठी आपल्या मराठी खासदार आणि आमदारांनी एकत्र प्रयत्न करावा.धन्य ते शूर मराठे..
Dyaylach pahije. Bhau yancha sarkha mahashurveer, randhurandhar ani mahaparakrami kadhich jhala nahi ani nahi kadhi honar. Tyanna Bharat ratna milaylach pahijech. Hi eka rashtra bharla marathi mansa chi magni aahe.Jai Shivrai Jai peshwe
खरयं बाबाजोशीबुवा पराक्रम
मराठयांनी गाजवायचा ,
आणि सम्मान पेशव्यांना दयायचा.
@Sanjay Pund, पेशव्यांनी फक्त शिवशाही ची गादी चालविली आणि पराक्रम गाजवला.जरा कर्नाटकात जाऊन टिपू ची कबर पहा म्हणजे माझे म्हणणे मेंदूत शिरेल.धन्यवाद...
पानिपत मधील काही स्थानिक लोकांच्या मते पानिपत च्या युद्धानंतर सदाशिवराव जिवंत होता. तो साधु च्या वेशात एका मठात रहात होता. मगं प्रश्न असा निर्माण होतो की सदाशिवराव जिवंत राहीला कसा ?
@@gajananbhoite2757 Rohtak talukyat ahe samadhi ani math.hariyana
खरंच खुप हार्टलेस युद्ध होत. मराठा, पेशवा, इब्राहिम गर्दी या सर्वाना व सर्व सैनिक यांना विनम्र अभिवादन आमची मान उंचावली भाऊसाहेब
⚔️मरकर जो नही हटा वो मराठा⚔️
एका रात्रीत तुम्ही हिरो झालात पण होळकर सरदारांवर जे चुकीचं लिखाण केलंत त्यामुळे त्यांच्या नजरेत तुम्ही नेहमी शून्य असाल यात शंका नाही,तथ्य विना तुम्ही जे लिखाण केलं आहे मल्हारबांवर ते महान साहित्यिक संजय सोनवणी साहेब यांनी संदर्भ देत खोडून काढलं आहे,एक तर तुम्ही इतिहासकार नाहीत फक्त कादंबरी लिहिली आहे,कादंबरीकाराना खरा इतिहास काय कळणार पण असं चुकीचे लिखाण नका करू त्यामुळे मराठ्यांचा इतिहास कलुषित होईल ही विनंती,होळकर मराठ्यांना जो पराक्रम केला तो अख्या भारताला माहीत आहे उत्तरेत त्यांची किती मजबूत पकड व वर्चस्व होतं हे सांगायची आवश्यकता नाही काही पण लिहून एका रात्रीत हिरो झालात असं म्हणताय पण त्याच रात्रीत झिरो पण झालात हे ही माहीत असू द्या,पानिपतावर ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व वीर मराठ्यांना मानाचा मुजरा
Yanni kahi chukiche lihilya ka..mla vachayachi ahe kadambari..
लाल किल्ल्यावर जेंव्हा एखादा मराठी माणूस झेंडा फडकवेल आणि उभा महाराष्ट्र ते बघेल तेव्हाच आमच्या मनातील सल कमी होईल कारण किल्ला रक्षणाची जवाबदारी मराठ्यांनी उचलली होती
फक्त ही एक लढाई जिंकली गेली असति तर आज समस्त भारताचा इतिहास च वेगळा राहिला असता. धन्य ते शुर जे लढले देशा साठी. 'नाहीतर काही इंग्रजांची साथ देऊन गद्दारी करुण मोठ्या हाउसेने मिरावतात.'
सदाशिव भाऊं ग्रेट मराठा
Peshwa
Pralhad chirkhe पेशवे, होळकर, ह्यांनापण मराठाच म्हटले जायचे, जे, जे मराठी ते सगळे मराठा
Bhau Maharashtra tala pratek Manus ha Maratha ahe 👆👆👆
@@hemangikulkarni3814
अगदी बरोबर
मराठा ही एक जात नाही
इथला दलित,ब्राह्मण, पाटील ,देशमुख सगळेच मराठा आहेत.
लेखक फक्त जातीत जन्मत नहीत हे समजून घ्यायला पहीजे,,नाहीतर मिडीया एकाच जातीला जिंकवत आहे.बक्षीस देणारे आणी घेणारे एकाच घरातले. नमन श्री.पाटील सरांना.
100% True
पानिपतच्या योध्याना आदरांजली!
Salute to ibrahim khan gardi
कडक!
दोन हिरे सदाशिवभाऊ विश्वास राव
@Akshay Chilgar Hire bole toh Diamond... Marathi me
@Akshay Chilgar lavdya.....tuza gandit dum asel tar ye army madhe. Tuza gandit la goo sukel
Outstanding spontaneous speech by Most Honourable Shri Vishavasrao Patil. I myself is so much obsessed by the book Panipat that I had read the novel 10 years back but impact of the book is so deep that even today I feel that I have read the book just yesterday. I have gifted about ten copies of the book Panipat to my ten best friends. So deep was the impact of the book on me. The book is so gripping that I had read the book when I was totally bid-ridden and was suffering from Tyfoid. Millions of salutes to Honourable Vishwas Patil who writes with his fullest capacity at the risk of his brain and body. His canvas of writing is so vast and vivid that we feel as if we are on battlefields of Shukratal, Kunjpuraa, Buradighat and Panipat. It is my humble request to the great author Vishwas Patil that he should write such a big any mighty book on Chatrapati Shivaji Maharaj as he has written the most powerful and gripping book on the bravest and intelligent Sambhaji Maharaj, who was master of both sword and word
Many many thanks to ABP Maza team for the interview of Honourable Vishwas Patil.
did you know some bakare from shirur (pune) also participate in this war . they r with Pawar, shinde and bhapkar ...
50000 बाजार बुणगे भाऊसाहबांनी नेल्यामुळे
बाजीराव पेक्षा 5 पटीन जास्त वेळ भाऊसाहेब ना लागला हीच घोडचूक....
अहो, हे रणनिती पेक्षा देव पूजेवर जास्त लक्ष देत होते.
Yes absolute right I Agree. He was Proudy never listen to MALHARRAO HOLKAR who was most experiened person and Knowledge of North India Terrotery.
पानीपत कादंबरी ने रणभुमीवरचे जीवंत चिञण उभे केलेले आहे. परीपुर्ण पानीपतचा इतिहास विश्वास पाटलांनी या कादंबरीत लिहीला आहे.
पानिपत येथील रोड मराठा समाजाच संशोधन कोल्हापूरचे इतिहासकार डॉ. वसंतराव मोरे सर यांनी केले आहे. व त्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा हस्ते झालं आहे
पाटील सर, तुम्हाला मानाचा मुजरा....
आपल्या पुढील कादंबरीचा प्रतिक्षेत सदैव...
खरे तर श्री विश्वास राव पाटील यांचे सभांषणातुन असे वाटते की ते स्वता पानिपत लढाई मध्ये सहभागी असावेत समक पाहणारे साक्षीदार असावेत असेच वाटते
खरा इतिहास समोर आणल्याबद्दल अखा महाराष्ट्र आपले आभारी आहे
14 जानेवारी हा राष्ट्रीय शौर्य दिवस म्हणून साजरा करावा
हर हर महादेव जन्मलो तेंव्हाही हिंदू मराठा, मरेल तेंव्हा पण हिंदू मराठा राहील
Mahadev ni marathanla vachavle nahi.
@@pareshdalvi3362 nahi khuda Ani yeshu ne vachavale 😁
एकही हिंदु राजा ने मदत केली नाही....
सिख मदत करू शकले असते त्यांनी पण केली नाही......
एकता नसल्यामुळे युद्ध हरलं,, याचा च फायदा ब्रिटिश लोकांनी सुद्धा घेतला
मुळात हिंदू भाऊसाहेब हे मुख्य होते सुरजमल याने धोका दिला
Uttar Bharatiya Raha Ni madat keeli nahi
Bhava Sikh samudayane Maratha army la khup mothi madat keli ahe
अरे याला कारण ब्राह्मणांनी या देशात निर्माण केलेली जातीयता.
@michael jhon
Panipat madhye Alasinh jaat ya sikh sardarane khup madat keli hoti, ann satha ano rasad Yanech puravali hoti , khup lokana yachi mahiti nahi.
Visharao Sir thank you GBU 🚩 har har MAHADEV
अतिशय हुशार लेखक आणि सरांच पानिपत पुस्तक वाचा..
राष्ट्र रक्षक मराठा
फारच छान विस्तृत माहिती, अप्रतिम vdo ❤❤
नमो बुद्धाय जयभीम ❤❤
सर्व वीरांना मानाचा त्रिवार मुजरा.
विश्वासरावांना मनाचा मुजरा एक मृत इतिहासाला आपल्या कादंबरीने जिवंत केले
Manacha muzra Peshwa ani pratyek marathi shurveera la
मुलाखतकार लोकांनी खूप छान संधी घालवली एक उत्कृष्ट मुलाखत घेण्याची आणि आपल्याला थोडक्यात जास्ती माहिती देता आली असती
खूप छान ....आपण केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे..त्या शहीद वीरांना मानाचा मुजरा
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
🙏🙏🙏🙏
I read panipat of Mr.Vishaws Patil.this number one writer .he is writing only real stories .
ह्याला म्हणतात अभ्यासू लेखक...
Vishwas sir tumche upakar rahtil maharashtrawar
बाजी राव पेशवा के बेटे शमशेर बहादुर पानीपत् की लड़ाई मैं भयंकर रूप से घायल् हो गए थे । उनकी मज़ार् भरतपुर मैं है । परन्तु कोई भी महाराष्ट्र का व्यक्ति वहाँ आ कर सर नहीं झुकाता है
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
नमन सर आपल्याला व पानिपतातील सर्वे मराठी वीराना नमन.
सदाशिवराव भाऊ महान होते
One of the largest man to man combat in the world. It was a turning point in Indian History, just like Battle of Stalingrad turned out to be a turning point in Second World War. Though Stalingrad was 100 times larger due to modern warfare.
Outstanding Speech by Shri Vishavasrao Patil Panipatkar.
जब हिंदुस्तान खत्रे मे पडा था तब मराठा पानिपत मे खडा था भारतीयांसाठी भारत या व्यापक भूमिकेतून मराठे पानिपतावर लढले
Shrimant Peshwa got married because he was not having money for this huge battle. Savarkar Vakhare was ready to give money only if Peshwa get married to his daughter. Huge tax was pending by Rajputana. But they didn't give. :(
True swati tai
🙏Thank you for this info!😊
At least one sane comment.... Congratulations dear sister
पेशव्यांना अटी घातल्या जात असतील तर त्यांनी अटी झुगारुन कारवाई करत अशा लोकांची संपत्ती जप्त करायला हवी होती.
@@advocateparagshinde Asa kela tar chalala asata ka?
Ek maratha lakh maratha...!👍👍🙏🙏
Your great sir
maze purwajj shahid zale panipatawar.....
271 चे 257 वर्षे केली
चुक वेळीच सुधारली हे उत्तम
ज्यांना शंका असेल त्यांनी
विडिओ पहिल्यापासून पहावा.
पानिपतच्या लढाईला 257 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Salute sir.....
Personally Patil Sir is very nice person
Last year I have come to Mumbai with Dr Patil sir from Ahmednagar.
जगातील मोठमोठी युद्ध हरण्यामागची कारणे ही तिथल्या भौगोलिक परिस्थिती हिच आहे.हिटलर, नेपोलियन, अलेक्झांडर इ. अशाच कारणांमुळे हरले.
Jay shivray
सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या कर्तृत्वास मानाचा मुजरा
Vishwas Rao Sir you are great
विश्वास जी पाटील तुमच्या कादंबरी द्वारे पानिपतचा रणसंग्राम, मराठ्यांचे शौर्य उजेडात आले......
सर, काय लिहिले आहे पानिपत तुम्ही.
कितीतरी वेळा वाचले तरी वाचनीयता कधीच कमी होत नाही. आपल्या कादंबरीने झोप उडवली.
अप्रतिम..
Mala vachayachi ahe kadambari.. kashi ahe
इतिहास भूगोल दोन्ही बदलले असते....
👌👌👌👌 अप्रतीम अभ्यास सर
सलाम सर
पानीपत अमर मावलयान नमन
नमन सर आपल्याला
Ram
Krishan
Hari
🚩🙏🚩
Khup sundar vishleshan
Thankyou sir
Best interview 💥kharach panipat jinkayla hava hota
मानाचा मुजरा सर्व मावळ्यांना
Patil..lajawab
पनिपत युध्द महा विनाश उपाशी लढले .मराठा सेना
पानिपत या महान कादंबरीला मी रामायण महाभारत या महाकाव्य , धार्मिक ग्रंथांप्रमाणे, मी पवीत्र , प्राणप्रिय मानतो.जय शिवराय,जय मराठा
Great work by abp news proud to all of us
Chan mahiti
पानिपत युद्ध म्हणजे काय हे आज विश्वास पाटील यांनी जगाला दाखून दिलं धन्यवाद सर
Great writer vishwas patil
धन्य वाद.सर
जर अजून नियोजन पूर्वक युद्ध लढले असते तर नक्कीच विजयी झालो असतो
आदरनीय स्व श्री यशवंतराव चव्हाण जेंव्हा पाणीपतला गेले तेंव्हा ते त्या भुमी वर डोके ठेऊन रडले होते।
मराठी लोक ऐय्याशी करण्या करता युध्द करीत नाहित तर देश धर्म वाचवण्यासाठी जिवाचे रान करतात।
पानिपत हा मराठ्याचा जिव्हाळ्याचा विषय नसून जिव्हारी लागलेला विषय आहे.
मराठा है भाई मराठा, आंडू पांडू समजा क्या ।
Gujrati marwadi pasun sambhalun raha
H gujrathi marwadi paisa paisa karat martat ..Maratha sarvansathi ladhato he lakshat theva ...Ex jatiche
🙏😇
Salute sir
Jay ho marathA
Good information sir
Khup Sundar samavle
🔥🔥🔥🔥🔥❤️
jai bhim jai Shivray maratha always hero's
mahadji shinde jindabad
the great maratha serial bagha purn storie samjel
🥰😘😘😘
🏹🚩🚩🖒
Konti Seriel
जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡
Har Har mahadev
🙏🙏👍👍