१४० वर्षाचा इतिहास दैदिप्यमान नसून, तो बराच काळा आहे असल्यास थोडासाच पांढरा आहे. ज्या वेळी, ज्या व्यक्तीमुळे पांढरा इतिहास निर्माण होत शकला असता , त्यावेळी त्या व्यक्तींना दूर करण्यात आले हे एक विदारक सत्य होते/ आहे!
Very very very good statement by mr Anay joglekar nice presentation God bless you.next target of BJP should eliminate gundagiri and haptagiri from maharastra.jai Hind jai bhole nath.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, आण्णा हजारे, सह्याद्री एक्स्प्रेसने मुंबईला आले. ८/१० पोलिस/सरकारी अधिकारी त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्या घोळक्यातुन जाताना आण्णा उगाचच इकडे तिकडे भरकटायचे आणि अधिकारी अत्यंत अदबीने त्यांना रस्त्या दाखवायचे. एवढा लबाड आहे हा गुरु !
काही ठराविक पत्रकारांना सुध्दा ताकद देऊन, त्याच नेत्यांमागे उभ करण्यात येत आहे. त्या सर्वच नेत्याशी उत्तम संबंध ते पत्रकार ठेऊन आहेत. त्या पत्रकारानपासून सुध्दा सावध राहायला पाहिजे .
काँग्रेस हा १४० वर्षांपूर्वीचा पक्ष आहे हे विधान चुकीचं आहे. असं म्हणून त्याला कसला का होइना मोठेपणा देण्याचं कारण नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वच विचारधारांचे लोक काँग्रेस नावाच्या संघटनेत होते. स्वातंत्र्या नंतर काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष चालवू नये असं गांधी म्हणत. पण तो काढला गेला. आणि आजपर्यंत चालविला जात आहे. म्हणून हा पक्ष ७७ वर्षे इतका जुना आहे असं म्हणणं संयुक्तिक होईल .
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम ज्या लोकशाही प्रजासत्ताक देशाचे मतदार 100% मतदानाने देशभक्त सरकार निवडतात त्या देशाचे देशी किंवा विदेशी डिप स्टेट किंवा पंचमस्तंभीय कारवाया काहीही वाकडं करू शकणार नाही स्वदेशी आर्थिक प्रगती देशाला यशाच्या शिखरावर नेत असते फक्त घराणेशाही प्रा लि पासून सावध राहण्याची गरज आहे 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
🙏जय सत्य सनातन की जय 🙏आपल्या देशाच्या राजकुमारच, राज्याच्या राजकन्येच, काय करायच 😂म्हणजे देशाच भलं होईल हा विचार आता भाजपा ने करावा 🙏तसेच विदुषक विश्व् प्रवक्ते, बद्दल ही इलाज करावा 🙏
जनताच जनार्दन असते हे परत सिध्द झालं .राजकारण्यांनी लोकांना एका लिमिटच्या पुढे चुतिया बनवण्याचा प्रयत्न करू नये .लोक मतदान करून त्यांची बरोबर जागा दाखवुन देतात .
लोकांना परिवर्तन हवं आहे असं सन्मा. सन्मा. सन्मा.१०८ प्रियांका वाड्रा देवी म्हणाल्या आज. परिवर्तनासाठी पप्पूचा पक्ष योग्य पर्याय वाटला नाही दिल्लीकरांना...
🚩 शत्रू जर आत्महत्या करण्यासाठी उतावीळ झाला असेल तर आपण त्याला जाग करुं नये. असं नेपोलियन सांगुन गेला आहे. आजचं राजकारण समजणाऱ्या लोकांमध्ये आपणं आहात तर काही गोष्टी न बोललेल्या चांगल्या. अती चांगुलपणा माणसाला बुडवतो ही चाणक्य नीती सांगणे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ट्रूडो डिप स्टेट चा भाग का नाही म्हणताय आपण..? ट्रूडोच्या दोन पिढ्या राजकारणात आहेत तर आपल्याकडेही चार पिढ्या राजकारणात असलेले लोकही डिप स्टेट भाग अर्थात जाॅर्ज सोरोसचे हस्तक आहेत...
Kejariwal is defeated is fine but we must note with sadness and worry that the margin of victory for BJP was just about 3%!!! This is a thin margin and shows that some 42% of our voters are after freebees and personal benefits alone and do NOT bother about corruption, governance, development, national security etc. This is dangerous for our democracy and is conducive for anarchists, Marxists and Deep State NGOs!!! BJP must think seriously about this and ensure that it reaches such voters and changes their mind set. One idea is this- BJP should appoint one volunteer ( ideally the lady) from every house for every election for 1 month and pay say, 3000 rupees. This is like cash benefit to someone from every household in an official manner and NOT cash bonus for voting!!! And BJP should save cost on electioneering, big shows, advertising etc. and spend amount on gross root level reach. BJP must engage RSS cadre for every election and pay them adequately for their hard work.
दिल्लीच्या जनतेचे आभार !! 💐 कट्टर ईमानदार व्यक्तीला जागा दाखवून दिली . 👍
पंतप्रधान पदाचे स्वप्न पहाणारे काका, उद्धव नंतरचे केजरीवाल पण संपले.
Ajun mamata rahiliy
युवा नेत्याचा अजून एक अपमानास्पद पराभव, भारत जोडून, कुटील कारस्थान करून दिल्लीकरांनी भरभरून शून्य आमदार निवडून दिले. हा मुद्दाही महत्त्वाचा.😅
Oline 3 ryanda ZERO.
NO LOSS
काँग्रेस ला भारत सरकारने वास्तविक पुरस्कार् दिला पाहिजे कारण 0 जागा मिळविण्यात ह्याट ट्रिक केल्याबद्दल.भारत माता की जय.
6व्यांदा शून्य @@viveksapre8
अनयजी तुमच्या निष्कर्षाशी पूर्ण सहमत हा माणूस "I am an anarchist"सरळसरळ म्हणवून घेतो! अतिशय क्रूर विधिनिषेध शून्य आहे
आता तर विरोधकांचा जास्तच थयथयाट सुरू होईल .
विरोधकांचाच नव्हे तर चायबिस्कुट्यांचाही.अगदी फेक सत्ताच्या गिरट्यालाही फेफरं येईल बघा!
दिल्ली च्या जनतेचे मनपूर्वक अभिनंदन ❤️❤️❤️
फायनल डेस्टिनेशन लंडन. देशाच्या सीमा राजकीय नेत्यांसाठी सील करायची वेळ आली आहे.
१४० वर्षाचा इतिहास दैदिप्यमान नसून, तो बराच काळा आहे असल्यास थोडासाच पांढरा आहे. ज्या वेळी, ज्या व्यक्तीमुळे पांढरा इतिहास निर्माण होत शकला असता , त्यावेळी त्या व्यक्तींना दूर करण्यात आले हे एक विदारक सत्य होते/ आहे!
ज्या वेगाने ते उदयाला आले, शिखरस्थ झाले तेव्हाच त्यांचं पतन असंच होणार हे ठरलेलं होतं. निसर्ग आहे.
Very very very good statement by mr Anay joglekar nice presentation God bless you.next target of BJP should eliminate gundagiri and haptagiri from maharastra.jai Hind jai bhole nath.
दिल्ली चा विजय हा भारतीय जनतेचा विजय आहे
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, आण्णा हजारे, सह्याद्री एक्स्प्रेसने मुंबईला आले. ८/१० पोलिस/सरकारी अधिकारी त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्या घोळक्यातुन जाताना आण्णा उगाचच इकडे तिकडे भरकटायचे आणि अधिकारी अत्यंत अदबीने त्यांना रस्त्या दाखवायचे. एवढा लबाड आहे हा गुरु !
गुरुची विद्या गुरुला 🤔🤔 त्यांना केजरीवाल सारखा महागुरु भेटला👍
आज लोकसभा निवडणूक झाली तर 350 पार नक्कीच होईल.
केजरीवालना आता अधिवेशन बोलवून वाट्टेल ते बोलायची संधी कशी मिळणार ?
केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्याने दिल्लीचे आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी आता भाजपची कसोटी लागेल एवढं नक्की. 🤗
दिल्लीचे निकाल निश्चितच आनंददायी आहेत...!!
अतिशय योग्य वेळी दिल्लीच्या जनतेने हा बदल घडविला यासाठी त्यांचे अभिनंदन... !!!
भाजपाला असेच यश मिळो.. !!
🙏
पंजाब मधून आपची हकालपट्टी झाली पाहिजे.
✅️
सर्व हिंदूंचे आभार
काही ठराविक पत्रकारांना सुध्दा ताकद देऊन, त्याच नेत्यांमागे उभ करण्यात येत आहे. त्या सर्वच नेत्याशी उत्तम संबंध ते पत्रकार ठेऊन आहेत. त्या पत्रकारानपासून सुध्दा सावध राहायला पाहिजे .
काँग्रेस हा १४० वर्षांपूर्वीचा पक्ष आहे हे विधान चुकीचं आहे. असं म्हणून त्याला कसला का होइना मोठेपणा देण्याचं कारण नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वच विचारधारांचे लोक काँग्रेस नावाच्या संघटनेत होते. स्वातंत्र्या नंतर काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष चालवू नये असं गांधी म्हणत. पण तो काढला गेला. आणि आजपर्यंत चालविला जात आहे. म्हणून हा पक्ष ७७ वर्षे इतका जुना आहे असं म्हणणं संयुक्तिक होईल .
विरोधक आणि चायबिस्कुट्यांच्या बुडाला म्हणे भारीच आग लागलीय! अग्निशमन दलाच्या असंख्य गाड्याही आग विझवण्यात कमी पडतायत!😂😂
आता पंजाब विरूद्ध केंद्र सरकार असा संघर्ष वाढणार. केजरीवाल दिल्लीत बसून हे करणार.
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
ज्या लोकशाही प्रजासत्ताक देशाचे मतदार 100% मतदानाने देशभक्त सरकार निवडतात त्या देशाचे देशी किंवा विदेशी डिप स्टेट किंवा पंचमस्तंभीय कारवाया काहीही वाकडं करू शकणार नाही स्वदेशी आर्थिक प्रगती देशाला यशाच्या शिखरावर नेत असते फक्त घराणेशाही प्रा लि पासून सावध राहण्याची गरज आहे
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
लागा केजरी 🍺 में दाग़, मिटाऊं कैसे,
शिशमहल 🏡 में जाऊं कैसे ❓
यमुना को साफ करू कैसे ❓🍻🍷🥸🤪
😂😂
Anayji namskar
Chan mahitepurna video.
कॉंग्रेसने आर्यभट्टांचा पुतळा उभा करायला पाहिजे.
🙏जय सत्य सनातन की जय 🙏आपल्या देशाच्या राजकुमारच, राज्याच्या राजकन्येच, काय करायच 😂म्हणजे देशाच भलं होईल हा विचार आता भाजपा ने करावा 🙏तसेच विदुषक विश्व् प्रवक्ते, बद्दल ही इलाज करावा 🙏
बरे झाले केजरीवाल यांचा garv खाली आला
शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने जो धुडगूस घातला त्याचा परिणाम आज दिसला . दारु घोटाळा , शीशमहाल ही कारणे आहेतच !
नुसते तेवढेच नाही तर ट्रंप यांच्या दौऱ्यावेळी ठरवून हिंदू मुस्लिम दंगे घडवले एका उत्तम उमद्या अधिकाऱ्याची निर्घृण हत्येचा गुन्हा या माणसांमुळे घडला!
नुसते तेवढेच नाही तर ट्रंप यांच्या दौऱ्यावेळी ठरवून हिंदू मुस्लिम दंगे घडवले एका उत्तम उमद्या अधिकाऱ्याची निर्घृण हत्येचा गुन्हा या माणसांमुळे घडला!
L
आज झी २४ वर बेडकी फारच झोंबली
You have explained in very simple language.
U RIGHTLY SAID.....IT.....! My young bro....!
Anay khup chan bollas 👍
101, AK च पराभव हा देशविघातक शक्तीचा पराभव आहे असे म्हणता येईल.
जामीनावर बाहेर एका अटीवर,की परत कुठेही मुख्यमंत्री होता येणार नाही निर्दोष सुटले पर्यंत,मग पंजाब ला कसं जमेल ते सांगावं आनयजी...ते खरं आहे का???
How to survive now without POWER ? I think he must have second plan ready
Very nice analysis
वाईट पद्धत तिन्ही, वाईट हेतू ने राजकिय pariwartan केले.
केजरीवाल ची खेळी भाजपा ने वापरली आहे ह्याचा परिणाम इतर राज्यात भोगावा लागेल.
जनताच जनार्दन असते हे परत सिध्द झालं .राजकारण्यांनी लोकांना एका लिमिटच्या पुढे चुतिया बनवण्याचा प्रयत्न करू नये .लोक मतदान करून त्यांची बरोबर जागा दाखवुन देतात .
खुप आवडला
अजून ही धोका टळ ले ला नाही
लोकांना परिवर्तन हवं आहे असं सन्मा. सन्मा. सन्मा.१०८ प्रियांका वाड्रा देवी म्हणाल्या आज.
परिवर्तनासाठी पप्पूचा पक्ष योग्य पर्याय वाटला नाही दिल्लीकरांना...
शब्द कोशात केजरीवाल म्हणजे काय हे सुनिश्चत करावे 😂
फर्जीवाल. मफलरवाल.
आत्ता मिशन मुबई महा पालिका आणि जिल्हा परिषदेच्या स्थानिक पातळीवर सर्व निवडणुकीत या झोलर इंडी आघाडी चा राजकारण तून तडीपार केले पाहिजे महा राष्ट्र मधुन
नमस्कार अनयजी 🙏🙏🙏❤❤
अनय मस्त व्हिडिओ
सी आय ऐ हरल
भाजप 50% च्या पुढे हवा होता.
सहमत अनयजी
🙏🙏🚩
डीप स्टेट ची ध्वनिचित्रफित बनवा सन २०२१ते२०२४ मध्ये किती पैसे आले?
🚩 शत्रू जर आत्महत्या करण्यासाठी उतावीळ झाला असेल तर आपण त्याला जाग करुं नये. असं नेपोलियन सांगुन गेला आहे. आजचं राजकारण समजणाऱ्या लोकांमध्ये आपणं आहात तर काही गोष्टी न बोललेल्या चांगल्या. अती चांगुलपणा माणसाला बुडवतो ही चाणक्य नीती सांगणे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩 जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार उत्तम
😅
अनयजी कॉंग्रेस अजून पोखरायची शिल्लक आहे का य?
खानग्रेस मुक्त भारत 🥸 🤪
😂😂😂@@Hindukush9
भारत माताकी जय
ट्रूडो डिप स्टेट चा भाग का नाही म्हणताय आपण..? ट्रूडोच्या दोन पिढ्या राजकारणात आहेत तर आपल्याकडेही चार पिढ्या राजकारणात असलेले लोकही डिप स्टेट भाग अर्थात जाॅर्ज सोरोसचे हस्तक आहेत...
Uposhan Anna Hanareni kele. Rajkiy paksh kadhu naye ase bajavale hote. Pan dhurt kolhyane te dhudkavale. Pudhe kay jhale, maha patan.
मीही विचारात होतो..की आधीच्या व्हिडिओत हा विषय तुम्ही कसं काय विसरलात!
'Magasassay award winner iit'n'fraud cha parabhav.
52 chy ladki 😂 chi hi fajitich jhali.
Ata aropancha chhada lavava.
Can Bhagwant Mann claim party by forming his own faction.?
Kejariwal is defeated is fine but we must note with sadness and worry that the margin of victory for BJP was just about 3%!!! This is a thin margin and shows that some 42% of our voters are after freebees and personal benefits alone and do NOT bother about corruption, governance, development, national security etc. This is dangerous for our democracy and is conducive for anarchists, Marxists and Deep State NGOs!!!
BJP must think seriously about this and ensure that it reaches such voters and changes their mind set. One idea is this- BJP should appoint one volunteer ( ideally the lady) from every house for every election for 1 month and pay say, 3000 rupees. This is like cash benefit to someone from every household in an official manner and NOT cash bonus for voting!!! And BJP should save cost on electioneering, big shows, advertising etc. and spend amount on gross root level reach.
BJP must engage RSS cadre for every election and pay them adequately for their hard work.
मतदार ९० लाख आहेत का दीड कोटी ?
🙏 जोगळेकर साहेब भाऊ तोरसेकरांना आपण मानता तर त्यांच्या काही गोष्टी तूम्ही पण पाळायला हव्यात. कृपया संयम पाळावा ही विनंती. 🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तम विस्लेषण!