१०८ अँब्युलन्स वाहन चालकांना काय.. Bvg इंडिया कंपनी ने महाराष्ट्राच्या पैशाची उधडपटी केली आहे पण सरकारने कसले ही निर्णय घेतले नाही ...वाहन चालकांना 12 तास काम करावा लागतो, आणि पगार फक्त १६ हजार रुपये...
या सर्व गोष्टींचा खर्च हा निवडणूकनंतर ज्या आमच्या जमिनी कंत्राटदारांसाठी उध्वस्त करून लाखो घरे भिकेला लावून शक्तीपीठ महामार्ग होणार आहे त्यातून वसुली होणार आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी होणार आहे याला फक्त तुम्ही आणि आम्हीच जबाबदार असणार आहेत.
महायुती परत सत्तेत येणार असा जर यांना विश्वास असता तर अशा घाईगडबडीत घोषणा केल्याच नसत्या आणि महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या अशा पध्दतीने कमजोर केलेच नसते
अरे पण २००५ पूर्वी नियुक्त व२००५ पुर्वी टप्पा अनुदान असलेल्या व नंतर २००७ मधे १००% अनुदानावर शाळेतील शिक्षकांचे GFF a/c आहेत,व आता रिटायर्ड झालेल्यांना १०₹ सुद्धा पेंशन नसावे.कारण असे शिक्षक NPS,DCPS किंवा आत्ताची UPS मधे कशातच कसे बसले नाहीत?
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सरकारने सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करावी
सरकारने कोतवलासाठी नवीन योजना सरकारनी काढली 1500 रू मानधन वाढ 24 तास कामासाठी सरकार 50 रू . ऐका दिवसाची घवघवीत वाढ सरकाने केली आहे सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद!!!इतके उपकार केल्याबद्दल
परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना तातडीने लाभ मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
Bjp सरकारने समोर पराजय दिसत असल्याने घोषणा व निर्णयाचा धडाका लावला आहे.पण काही ऐक पदरात पडणार नाही.हे सरकार शेतकरी पुन्हा येऊ देणार नाही भले ही लाडकी बहीण सोडून काहीही खैरती योजना आना.😢😢
शेतकर्या ची कर्जमाफी करा🚩 परत एकदा महायुती सरकार आणा🚩
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अजून विचार करा नाहीतर विधानसभेला तुमचं सरकार नाही सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
कर्ज माफी शेतकरी नाराज मतदान करणार नाहीत
आदि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहा तुमच्या घोषणा चालूच राहतील तुमची समिती स्थापन करण्याचे बंद करा
तरीपण महायुती पडणार 😊😊
Udhav khan cha chatu 😂
कर्जमाफी केली पाहिजे खूप मोठा आणि गरजेचा विषय आहे
अवकाळी पावस थांबला , आणि सरकारच्या नवीन घोषणांचा पाऊसच पाऊस,😅😅😅😅
कर्ज माफ करा 🙏
काही पण करा तुम्ही पडणार
शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती
कांदा शेतकरी यांना नाराज केलं तुम्हाला कळन कांदा तुमचा वांदा करनार
सरकार पाडणे गरजेचे
शिक्षक 15 वर्षापासून बिन पगारी आहेत ...
काय देणार आहेत की नाही अनुदान .....
एसटी कर्मचाऱ्यांची दिशा भूल करू नये.अन्यथा सरकार येणे अशक्य आहे
अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने शतशः आभार 🙏
वय वर्षे 60 चा निर्णय घेण्यात यावा
काही गरज नाही काय होणार त्याने..?
कर्ज माफी करा शेतकऱ्याची
सरसकट पिक कर्ज माफ करा
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा नाहीतर तुम्ही पडणार
अनुदान प गार वाढ सरकारी नोकर किंवा शेतकरी यांनाच करतात. पण खाजगी क्षेत्रात काम करणारा tax भरणाऱ्या ला काहीच मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे
शेतकरी ला पार वाट लावली सोयाबीन कापूस 10 वर्षा पासून एकच भाव आहे
निवडणूक त दाखवून देणार शेतकरी
अजूनही वेळ geli नाही कर्ज माफी करा नाहीतर सरकार शेतकरी पडणार
Election ahe manun baki divas zoplet
तुमचा पराभव नक्की.
Karj maaf kara baki kahi nako
शेतकरी कर्ज माफी कारा
शेतकऱ्यांना कर्जमाफी करा आणि 2023 ला सोयाबीन व कापसाचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पैसे अजून पर्यंत दिले नाही तारखेवर तारखे देणे चालू आहे फक्त
2023 कपाशी नुकसान भरपाई अनुदान सरकारने जाहीर करूनही बँकेत खळखळाट
अंगणवाडी ने काय घोडं मारलय
बिचार्या 35 वर्षापासून फक्त 5 हजारावर करंत आहेत
सगळ्यांची पगार वाढवता पण अंगणवाडी ला काहीच नाही
जे अडीच वर्षांत झाले नाही ते अडीच तासात झाले😂😂सरकार असावे तर असे😂😂.
😂
१०८ अँब्युलन्स वाहन चालकांना काय..
Bvg इंडिया कंपनी ने महाराष्ट्राच्या पैशाची उधडपटी केली आहे पण सरकारने कसले ही निर्णय घेतले नाही ...वाहन चालकांना 12 तास काम करावा लागतो, आणि पगार फक्त १६ हजार रुपये...
नेते नुसता घोषणांचा पाऊस नका पाडु विधानसभेच्या आधी अंमलात झालं पाहिजे 38 निर्णयांमध्ये शेतकऱ्यांचा हिताचा एक पण निर्णय सरकारला घेऊ नाही वाटला
शेतकऱ्यांना 2023/24 चा पिकवीमा द्या कंपणीकडुन ते होत नाही आणि आज गाजर दाखवतात
शेतकऱ्यांसाठी यकही निर्णय नाही घेतला
बस झाले अहवाल रे, मूर्खांनो किती गाजर दाखवतो रे मूर्खांनो, गाजर 38 दिले ❤❤❤
महत्वाचा निर्नयओ पी एस चा आहे तो बाजुला सारुन सरकार कर्मचार्याना व जनतेला गाजर दाखवून दिशाभुल करण्याचे काम हे सरकार करत आहे
कर्जमाफी केली तरी शासनाच्या विरोधात वारे वाहत आहेत सध्या.. आरक्षणाचा फटका बसेल करामती काकाचे शासन आले की कर्जमाफी ही घ्यायची आणि आरक्षण .घ्यायचं
38 निर्णयामध्ये एकही शिक्षकाबद्दल निर्णय न घेणारे हे संवेदनशील सरकार म्हणावे का
तुमचा आता एकच राहिले महाराष्ट्र विकायचा तेवढा झार काढा
अंशतः अनुदानित शाळांना न्याय कधी देणार
लडकी बहीण योजना बंद करा. ❤बाया घरीच बसता शेतात जात नाहीत
Homgurd na 365 divas Kam pahije sir
Shetakaryachya malachya hamibhav peksha vyapari kami bhav deto tyavar kahi nirnay nahi
होमगार्ड यांना 365 दिवसा चा gr का डा
हे सरकार निवडून पाहून घाबरले आहे
काहीही करा तुमचा पराभव नक्की ahe
अंगणवाडी सेविकांना काय.
वय वर्षे ६० निवृती चे कधी होणार नुसते बोलाची कढी बोलाचाच ताक
एवढी काम केली ती दिसत नाहीत ताई तुम्हाला..🙏
सरसकट कर्ज माफी करा ,नाहीतर घरी बसा.
तरीपण काही खरं नाही.😅
शेतकरी साठी काय आहे
करज,,माफ,नाही,महायुती,सतेत,येनार,नाही, म,वि,आ,विजयी, भव,🎉🎉🎉
तरी मतदान करणार नाही
फक्त आणि फक्त आस्वासद आहे
आमच्यासाठी विकासच आहे हा..👍👍👍
Eps che. Kay zhale
थोड्या दिवसात होईल.. शब्द आहे माझा ताई..🙏
या सर्व गोष्टींचा खर्च हा निवडणूकनंतर ज्या आमच्या जमिनी कंत्राटदारांसाठी उध्वस्त करून लाखो घरे भिकेला लावून शक्तीपीठ महामार्ग होणार आहे त्यातून वसुली होणार आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी होणार आहे याला फक्त तुम्ही आणि आम्हीच जबाबदार असणार आहेत.
पण maharatratil लोकांनी इमानदारी बाळगावी🙏
जनता सब जानती है...गुलाबी ग्यांगची संगत भोवणार... लिहून ठेवा😢
एवढ विकास काँग्रेस राष्ट्रवादीचे शरद पवार काम केल.नाही
फक्त त्यांची घर भरलित
Chor
2019 नंतर 3 एक्कर पेक्षा कमी शेती घेतलेल्या शेतकऱ्यांना pm किसान योजना सुरू करण्यात यावी
महायुती परत सत्तेत येणार असा जर यांना विश्वास असता तर अशा घाईगडबडीत घोषणा केल्याच नसत्या आणि महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या अशा पध्दतीने कमजोर केलेच नसते
अरे पण २००५ पूर्वी नियुक्त व२००५ पुर्वी टप्पा अनुदान असलेल्या व नंतर २००७ मधे १००% अनुदानावर शाळेतील शिक्षकांचे GFF a/c आहेत,व आता रिटायर्ड झालेल्यांना १०₹ सुद्धा पेंशन नसावे.कारण असे शिक्षक NPS,DCPS किंवा आत्ताची UPS मधे कशातच कसे बसले नाहीत?
नुसते निर्णय अमलबजावणी पुढच्या निवडणूकीत.
गटई करणाऱ्या चर्मकार बांधवांसाठी सरकारने काहीही योजना लागू केली नाही त्यामुळे तो पैसा माझा अगदी निराश आहे
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सरकारने सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करावी
सरकारने कोतवलासाठी नवीन योजना सरकारनी काढली 1500 रू मानधन वाढ 24 तास कामासाठी सरकार 50 रू . ऐका दिवसाची घवघवीत वाढ सरकाने केली आहे सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद!!!इतके उपकार केल्याबद्दल
परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना तातडीने लाभ मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
No money pusay na koni so tanatani.. what about farmers
कर्ज माफी चं बोलत नाही मिडीया वाले पन कर्ज माफी करा नाहीतर शेतकरी तुम्हचं सरकार पाडनार
आहे तीच भरती पूर्ण पाडा म्हणावं त्यांना, विशेष शिक्षक भरती करतो म्हणे.. 🙄
Bjp सरकारने समोर पराजय दिसत असल्याने घोषणा व निर्णयाचा धडाका लावला आहे.पण काही ऐक पदरात पडणार नाही.हे सरकार शेतकरी पुन्हा येऊ देणार नाही भले ही लाडकी बहीण सोडून काहीही खैरती योजना आना.😢😢
किती ही योजना राबवल्या तरी महाविकास आघाड़ी निवडून येणार भाजपा चा पराभव नक्की
सेवा निवृती वय 60 वर्षे का निर्णय घेतला नाही ? शासन कर्मचारी संघटना यांना आश्वासन दिलेले विसरले का?
शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा केला तरच मतं मिळतील नाहीतर तुम्ही किती पण घोषणा करा काय उपयोग होणार नाय लक्षात घ्या
शेतकऱ्यांच्या बातम्या लावा लाज वाटते का सरकार नांदेड नुकसान झाले 100/
Mhanje 2year4months kahich nahi 1 months madhe pudil 10varshache Kam aahe pan te purn honar kase mhanje fakt ghoshana aahe
"Shetkari karj mafi karun 7/12kora karawe tarach ladaki bahin &ladaka bhau/shetkari vs la chalnar nahitar nakki"MVA
50
सुधा आमदार निवडून येत नसते कर्जमाफी नाही केली तर
काँग्रेस आल्यावर तुम्हाला कुसळ भेटन
दिव्यांगाचे 6000 केले तर कोणाच्या बापाच काही जाईल का?
shikshak Aandolan Suru aahe Pan Tappa Vad Nirnay Nahi.......
कर्ज माफी झाली की परत शिंदे सरकार शेतकरी खुश होऊन मत देणार
Kitna bhi karo tum Alwida hone wale ho , nitesh rane tumko le dubenga
शेतकरी कर्ज माफी करायला , यांच्या कड़े पैसे नाही
Ghrkul yojnecha shevtcha hafta dilach nahi...
Shitkari sathi kay
Sarkar nust nvin nvin ghoshna krtaat je laadki bahin yogna suru keleli aahe aadhi te tr paishe paathva na sglya bahininla
Vidarbh ko kya milta hai sirf vote lete hain hamara
कर्ज कर्ज घेता तर फेडता का तुम्ही किती बार कर्जमाफी
तुमचा विकास मतदान समोर ठेवून याला काय विकास झाला का
हे सरकार जाणार आहे परत येणार नाही म्हणून हि घाई चालू आहे
अंगणवाडी सेविका यांचे पण मानधन वाढवा
कर्ज माफी करा मुख्यमंत्री साहेब
Konihi swatachya khishatun det nahi ha sarv Paisa jantcha aahe midiyani hyana hero banvu naye .
Thank you sir homgard साठी
कितीही आपटा जनता बदल करणार.
Anganwadicha niranay Gaya nahiter sarkar padnar aahe
Retirement 60 ahe kadhi ghenar anyatha sarkar nakki ghari
Shikshakana tappa vad ch gr kadhi kadnar saheb 🙏🙏🙏
Fakt ghoshna denar pn shetkari karj mafi karnar nahi he mahayuti sarkar