Anjali Damania Dhananjay Munde | Ajit Pawar यांच्यासोबतच्या भेटीत काय चर्चा झाली?
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Social activist Anjali Damania, who was consistently pursuing the murder of Santosh Deshmukh in Beed, met the state Deputy Chief Minister Ajit Pawar, who raised his voice against the accused. Also during the visit, Anjali Damania demanded that Dhananjay Munde resign. Anjali Damania said that Ajit Pawar had heard of Ajit Pawar and promised to discuss with the Chief Minister tomorrow, taking serious note of the evidence presented.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सातत्याने पाठपुरावा करुन आरोपींच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.... या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला वाल्मिक कराडविरोधात अनेक पुरावे दिले. तसेच या भेटीवेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. आपलं म्हणणं अजित पवारांनी ऐकून घेतलं आणि सादर केलेल्या पुराव्यांची गंभीर दखल घेत उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन अजित दादांनी दिल्याचं अंजली दमानिय़ांनी सांगितलं.
#anjalidamania #walmikkarad #dhananjaymunde APSa
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
अंजली ताई तुम्ही खूप खूप ग्रेट आहात तुम्ही खूप मेहनत घेत आहात आणि आपल्या देशाची महाराष्ट्राची लोकशाही टिकवत आहात
Tai:🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌷🌷👏👏
तुमच्या सारखी चांगली माणस जगात आहेत, स्पष्ट आणि खर बोलणारी. आणि लढणारी god bless you
देवेंद्र फडणवीस जास्त काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत मुख्यमंत्री साहेब आरोपींना पाठीशी घालणे बरोबर नाही
Bjpla hacha mukhyamantri hava aahe.
💯
महाराष्ट्र राज्यात जंगल राज चालू आहे गुन्हेगारांना पोसत आहे पोलीस स्टेशन हे गुन्हेगारांना मदत करतात. सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. आशा पोलिस स्टेशनला टाळे ठोकण्यात आले पाहिजे सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे! जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जास्त काळ का? एवढ्यात ते फेकले गेले पाहिजे होते परंतु का होत नाही. सत्तेवर एखादा दुसरा पक्ष असता तर त्यांनी हलवून सोडले असते, टिकायला दिलेच नसते आणि हे सर्व एकट्या फडणवीस ने केले असते, त्याला फक्त स्वतःला सत्ता उपभोगाची असते. आणि तुम्ही नवनवीन मार्गाने अनुभवले आहे. हे सर्व तोच करू शकतो, परंतु तो या ना त्या मार्गाने ढकलतो आहे. तो अजित पवार कडे बोट दाखवत आहे. एवढा भ्रष्ट पक्ष आहे, हे तुम्ही प्रत्यक्षात पाहात आहात. एवढे पक्ष सत्ता उपभोगून गेले परंतु असे राजकारण कधीही घडले नव्हते, याचा अर्थ न्याय मिळणारच नाही, म्हणजे सरळ सरळ ही तर गुंडगिरी झाली थोडक्यात काय तर गुंडाराज. अहो एवढे गुन्हे बाहेर काढले तरी तो मी नव्हेच, यांचा आपण विचार करावा की आपण कुठे आहोत कोणत्या हुकुमशाहीत आहोत, खुलेआम दहशत
अंजनी ताई दमानिया यांची मनापासून आभार यांनी महाराष्ट्र समोर मंत्र्याचा भ्रष्टाचार धन्यवाद गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे
खरा शकुनी मामा फडणवीस आहे 🤣🤣🤣🤣
पुरावे देऊन पण राजीनामा नाही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आतमध्ये गौड बंगाल नक्कीच आहे😢😢
पंत आपला कावा वापरून मुख्य आकाला वाचवत आहेत. 💯
DM देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत..... त्यामुळे तथ्य असू शकते
Mg Manas mara sakali uthalyapasun......
बायको सोडायला माहेरी जातो😂धनु च्यां हातात देवा भाऊ च्या नाड्या आहेत😂
फडणवीस, दादा आणी मुंडे यांचं असं झालंय की तू कर रडल्यावणी, मी करतो मारल्यावणी. यांना सत्तेवर बसवणारी जनता पागल दिसतेय.
ताई जय शिवराय.
Great tai 🎉🎉
मॅडम तुम्ही दिलेल्या पुराव्या मुळे मुंडे पेक्षा मोठमोठे मासे गळाला लागतील. महायुती सरकार पण कोसळू शकतो.
राष्टवादी पक्षाचे जुने व नवे दोन्ही पक्षप्रमुख सहभागी असू शकतात.
M vi aa pan asech aahet😅
फडणवीस अजित पवार मुंडे ला वाचवत आहे हे जनता पाहात आहे
जनतेला पाचशे रुपये आहेर केला आहे, लाडक्या बहिणींना पंधराशे,
भोगा आपल्या कर्माची फळे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे EVM
कारण यांनी तिथेच व्यवस्था केलीय.
फक्त सत्ता आणि अर्थकारण दुसरं काहीच नाही.
राजकीय गुंडगिरी सुद्धा कारणीभूत आहे
Yes, perfect Sir.
खुप अभिमान वाटतो ताई साहेब ❤
Anjali tai 👍👍👍👍
सपशेल अपयशी आहे हा गृहमंञी
मुख्यमंत्री सुद्धा हाच आहे,हे जनता विसरत चालली आहे
बरोबर ताई. त्याच्या पक्षात आमदार नी प्रकरण लावून धरला. म्हणू न ईडी नाही.
धनू गेला तर पंकूताई वनवे होतील आणि आपल्याला पुढै वाटेत काटा नकोय,ही फडणवीस ची निती आहे.
ताई सत्ते पुढे शहाणपण चालत नाही. ह्या राजकारण्यांना नियती धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. हे ईश्वरा ह्या तायीना हया राजकारण्यां विरोधात लडन्याची शक्ती दे.
आता तर पंकजा मुंडेवरही संशय यायला लागलाय.😮
Khoopach Saadhe disataay tumhi. Tumhala ajunahi fakt sanshayach yetoy ..
@@rakeshpatil5762दाट संशयास्पद यांच्या हालचाली वेगात सुरु सुरु आहेत,
फक्त संशय नाही तर खात्री पूर्वक हालचाली सुरु झाल्या आहेत.
Chikkitai DM chi guru aahe
बायकोला मध्यप्रदेशात सोडणारा मुख्यमंत्री आहे याला सर्वस्व मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत बोलघेवडा आहे
एक नंबर....
Great tai.. महान व्यक्ती मत्व 👍🙏👌
टरबूज राव लावालावी करून देतो मराठ्यांमध्ये
दमानिया ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है लढेगें जितेगें हाराम्यांना सुटी नाही न्याय पाहिजे
अंजली ताई तुम्ही आपल्या निर्भयपणामुळेच हे काम करीत आहात. हे खूपच अभिमानास्पद आहे. तुम्हाला जय🇮🇳 भारत 🇮🇳❤
अशी hi बनवाबनवी chalu aahe. तरी सुद्धा अंजली ताई तुमच्या himmt दाखवले आहे खरच तुमच्या karayla मानाचा जय शिवराय.
दमानिया बोलतात त्यात तथ्य आहे हे नक्की पण मुंडेचा राजीनामा घेतील असे वाटत नाही
राजीनामा देण्यासाठी धाडस लागते,जे आर आर आबा यांनी दाखवून दिले होते,
फक्त एक चूकीचा शब्द गेला होता,
बडे बडे शहरों ऐसी घटनाए होती रहती है,या एकाच वाक्या मुळे राजीनामा देऊन मोकळे झाले,पण हा धन्या राजीनामा मागितला तरीही देणार नाही,हा खुपच वरचढ झालेला गुंड प्रवृत्तीचा राजकीय माणूस आहे.
ह्या लोकांना जे लोक सरकारी पोलिस तैनात केले आहे, त्याचा खर्च हा त्यांच्याकडून घ्यावा...
खर्च देणें या वाल्मिकला कठीण नाही, अनेक प्रकारची खंडणी गोळा करुन अफाट संपत्ती गोळा केली आहे,तर सरकारी संरक्षणासाठी लागणारे दहा वीस लाख रुपये सहजपणे देईल.
ही वाकणारी मंडळी नाहित. देशमुख बीजेपी असून ही परिस्थिती..
तो गरीब होता
हया सरकार ला ह्या गोष्टी पचवायचा आहे
ह्यांचे पण धागे दोरे असतील.म्हणू न वाल्मिकी ला वाचवताय.
Tai ur great person
एवढे जगजाहीर पुरावे आहेत तरी पण सरकार डोळे मिटून दूध पित आहे पण परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏🙏
ही सगळी कामे मंत्री आणि अधिकारी लोकांची आहेत, पण सामान्य माणूस हे सगळे उघड करत आहे, काय दुर्दैव आहे या लोकशाहीच
फडणवीस साहेब धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत असे जनतेला वाटत आहे अशा नपुंसक सरकारचा जाहीर निषेध
अंजली ताई आपण पुरावे दिले तरी कार्यवाही केली जात नाही मग अनिल देशमुख यांच्या बाबतीत कुठलाही पुरावा नसताना फक्त ऐकूव बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांना जेल मध्ये पाठविले.
मग वाल्मिक कराड हे ना आमदार,ना खासदार तरी त्यांच्या कडे एवढी संपती आली कुठून हे आपले सौमय्या हातात हातोड का घेत नाही.
तोतला कोमात गेला असावा किंवा तिकडुन तसा सिग्नल मिळाला नसावा,
विरोधकां वर निष्कारण खोटे आरोप करताना वरुन आदेश नाही आले तरीही, निर्लज्जपणे हा तोतला थर्माकोलचा हातोडा घेऊन फिरताना दिसतो,
नियमानुसार थर्माकोलचा वापर कायद्याने शिक्षा प्राप्त आहे,
परंतु या गोष्टींवर कारवाई करणार कोण?
भ्रष्टाचाराची कर्दनकाळ - अंजली ताई दमानिया...
ED फक्त पक्ष फोडण्यासाठी आहे😂😂
सामान्य जनतेपर्यंत ही माहिती पोहचवल्याबद्दल धन्यवाद
धनंजय मुंडे म्हणतो. की देवेंद्र फडणवीस ला. बीजेपी त. व राजकारणात मी आणले. त्यामुळे ताई हा मुंडे जास्त माजोरी.पणा करतो...
हा सर्व मुख्यमंत्र्यांचा खेळ आहे. ते सर्वांना खेळवत आहेत.
अराजक स्थिती यालाच म्हणतात...
अंजली ताई आधी सांगा आपण जे कागदपत्रे दिली ती समोरच्या ना समजली का ? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे सिध्द होत आहे याचे फार वाईट वाटते
हा लंपट मुख्यमंत्री मुंडे च्या बायको ला माहेरी सोडायला इंदूर ला विमानाने जायचा
सर्व जाती धर्म समभाव हम सब एक है... अंजली ताई तुम्ही बरोबर बोललात 🙏.
अरे मुख्यमंत्र्याचे यांना भेट घेतली की हा राजीनामा देत नाही .येवढं हेकेखोर पणा चागल्या नाही 😢😢😢
एकमेकांचे लाजीम आहेत. सर्व सारखेच. वेड पांघरून वावरतात. जबाबदारी कोणीच घेत नाही. सरकार बधीर झाले.
मुख्यमंत्री ही अशा गुन्डाना सरकारी संरक्षण देण्यात सहभागी होतात, ही बाब जनते साठी चिन्ता जणक आहे.
त्यामुळे फडणवीस घाबरतो.
Sodu naka tya dhanyala Tai
Fadnvis must dismissed.
आता फडणवीस करुणा मुंडे ला सोडायाला जायचा असं करुणा मुंडे च म्हणाल्या त्यावरून धनजय मुंडे समोर फडवणीस ची काय लायकी ते समजते मग ते फडणवीस मुंडे वर काय कारवाई करणार
Anjali Mam,if its not work,how can we trust on Govt.n how Deshmukh family get justice .?
कार्यवाही करा दोषी लोकांवर..
अजित पवारला धनंजय मुंडे ला वाजवायचे आहे म्हणून तो राजीनामा घेत नाही
गप रे टरबुज्याच्या भाटा
महाराष्ट्र जनता लक्षात ठेवा.
अंजली ताई किती मेहनत घेत आहेत.
Madam apluala 101Vela Abhinandan
सरकार कात्रीत सापडले आहे..सामान्य लोकांना न्याय मिळावा हीच अपेक्षा!!!!
श्वानपथक पथक या केस मधे घेतले पाहिजे होते
Great ताई
Very nice Tai 🎉
Salute anjali damaliya
ताई छान काम करत आहेत तुम्ही
Salute to you madum .
करुणा मुंडे ना सोडायला गेले होते
ताई आपण समाजसेविका म्हणून काम करतात महाराष्ट्र आपल्या सोबत आहे
sagle corrupted loka ahet mahayuti madhe
Anjali Tai Kamjor Mukhyamantri Ahat Tai Tumhala lakha Ashirwad Ani Dhanyawad
खर बोलाया बूडात दम लागतो कमीट करूण काय ऊपेग नाही गाड जाळूण घेवू नका
Respected Tai tumchya karyala grand salute
Fadanvis yanni rajinama dya. Te fakt padacha vichar karta. Lonkancha nahi.
Tai Great
You are a real hero mam😊 👍
cm rajnam deyala pahije
इतके पुरावे सगळीकडून पुढे येत आहेत तरीही हे राजकारणी ऐकत नाहीयेत अजून काय हवे त्यांना आता अन्याय झालेल्या घरातील आणि इतर स्त्रियांनी पुढे यावं या प्रकरणात बोलाव मुंडेना राजीनामा द्यायला लावा
अजीत पवार आणि धनंजय मुंडे एकमेकांचे चट्टे बट्ट आहेत 😮
अंजली. ताई. तुमाला. कोटी. कोटी. प्रणाम. या. लोकांना. सोडू. नका. हे. सर्व. कोर्टात. पुरावे. द्या
Anjali Taai. Khoop Khoop Dhanyawaad.
God bless u madam
मीडिया ने टेंशन घेऊ नये, धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही...
मिडिया ने जोपर्यंत मुंडे चा राजीनामा होत नाही तोपर्यंत,विषय लावून धरावा,
दीन दमडी साठी आपल्या पत्रकारितेचा लिलाव मांडू नये ,
नाही तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असलेला विश्वास शिल्लकच राहणार नाही.
@deepaksarawade1062 गप, निघ, फुट
या सर्व प्रकरणात मुख्य आरोपी फडणवीस व अजित दादा आहेत, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता धडा शिकवणार.
हे प्रकरण कोर्टात गेले पाहिजे.
मुख्यमंत्री साहेब करा काही तरी गरीबांना न्याय मिळवून द्या, जनता पाहते तुम्ही डोळे झाकू नका, साहेब
👌🙏
I am proud to say . अंजली madam is very honest to work .
ताई तुम्ही आहात म्हणुन सामान्य माणूस न्यायाची अपेक्षा ठेवून आहे.
फडणवीस,सौमय्या आपल्याला एक प्रश्न कि समजा आज रोजी मविआचे सरकार असते आणि वाल्मीक कराड,धन्यजय बाबत आपण आकाश पाताळ एक करुन धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला असता.
ही वस्तुस्थिती आता महाराष्ट्रातील जनतेला कळली पाहिजे, मुख्य म्हणजे लाडक्या बहिणींना कळले पाहिजे,
आपण कोणती चूक करुन बसलो आहोत याचा पश्चात्ताप पुढील पाच वर्षे या राज्यातील जनतेला भोगावे लागणार आहेत.
आज एका बाईला येवढं माहित आहे तर काय आपल्या महाराष्ट्रातील सरकारला माहित नसेल का हे सगळे राजकारणी एकच आहेत
एक नंबर
अंजली ताई ना साथ द्यायला राजकीय नेते का येत नाहीत, चुकीला चुक च म्हणायला हवे
मुख्यमंत्री ला खोके भेटले आहे, त्या मुळे मुख्यमंत्री गप्प आहे
ज्यांचेवर 40 गुन्हेगारी खटले चालू आहे, असेमी आत्ताच एकले ( महाराष्ट्रातील 10 आमदार ) ते त्याला राजीनामा काय मागणार?
अंजलीताई सामन्यांच्या न्यायासाठी लढत आहेत.
महाराष्ट्राची वाघीण अंजली ताई दमानिया.
फडणवीसांनी मुंडेंकडून किती मलिदा खाल्लाय याची चौकशी झाली पाहिजे. हे दोघे जुने मित्र आहेत.
इन लोगोका राज तब तक...
EVM जब तक...🙏🙏🙏
Vah khoob achcha
Cm साहेबाला सर्व नियम कायदा माहीत आहेत,
या क्रूर हत्येनंतर जे जवळजवळ दीड महिना चाललेला हा जन आक्रोश, न्याय मिळवण्यासाठी पुराव्यांसह उभी राहिलेली सर्व स्तरावरील तगमग किमान महाराष्ट्रातल्या न्याय प्रशासनाला देखील दिसत असेल ऐकू येऊ नये का?