मा. मोदी आणि महाराष्ट्रात वीस सभा घ्याव्यात आणि फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावा म्हणजे महाविकास आघाडीला अजिबात प्रचार करण्याची गरजच रहाणार नाही.
एकदम सत्य आणि अचूक विश्लेशन करुन जनजागृती केलीत सर आपणास लक्ष लक्ष प्रणाम ❤🙏 पण सर जी EVM च काय करणार? EVM मुळे विद्यमान राज्यकर्ते निर्ढावल्याप्रमाणे वागत आहेत सर्व प्रथम EVM हटवून बैलेट पेपर बहाली केल्यास बहुतांश समस्या मार्गी लागतील सर 💐💐💐👍👍🇮🇳🖐️🖐️🙏🙏
अहो,देव देव असावेच.पण सर्वसामान्य जनता जर देव देव करू लागतली तर तुम्ही अलिशान बंगल्यात,महागड्या कार मध्ये , ऐश्वर्यात कसे रहाल याचा विचार करा.देव अनादि, अनंत, अविनाशी , अद्वितीय आहे.त्यांना तुम्ही आणल्याचा फतवा काढता.नास्तिक सुध्दा वैर भक्तीने का होईना देवाचा ध्यास घेतात.
छान वाटले अशा सर्व सुजाण माणसांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून बीजेपी baddal सांगून परिवर्तन घडवून आणावे अशी विनंती आहे मीही माझ्या परीने प्रयत्न करते
शरमीदा माणूसाला नैतिकता नसतं नाही, आपण कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करायचा ,आणि ना खआउगआ ना खाणे दुगा. परवानगी नसताना सहकारी बँका ना गुजरात बँकेत कोट्यावधी रूपयांची कमिशन मिळवले .लोकांना म्हणतो " भ्रष्टाचारात सरिता ? "
3:18 वाकुडकजी,तुमच्यात सुधारणा झाली हे पाहून बरे वाटले, तूम्ही तेच आहात ना जे शिवसेनैत होते १९७८/९भगवा शेला वापरुन कट्टर हिंदुत्ववादी, आरक्षण विरोधक,बौध्द/दलितांचे घोर विरोधी मी तेव्हा नागपूर पत्रिकेत पत्रकार होतो.तुमची आजची ब़ाम्हण विरोधी भाषा पाहून बरे वाटले*सख्या सजनी*दिसणारे पा़ध्यापक कालचे ब़ाम्हणी आजचे बहुजन चांगलं आहे असेच रहा अभिनंदन,तूमच्या सारखयाची तुमच्या समाजाला गरज आहे.*सब्बे सत्त्ता सुखासुखी होंतु*!
तिघेही एकाच माळेचे मणी आहेत देशांपेक्षा स्वत्वाची महत्वाकांक्षा महत्वाची असे मानणारे असे हे तिघेही आहेत देशाच कल्याण या लोकांन कडून शक्य आहे असं वाटत नाही
फिलहाल इन लोगों के साथ इवीएम, चुनाव आयोग और धांधली यह तीन सिपाही खडे हैं, जब-तक इनका कोई बंदोबस्त नही होता तब तक यह लोग ऐसे ही मानसिक दिवालियेपन का प्रदर्शन करते रहेंगे!
भारतात दर दहा वर्षांनी होणारी जनगणना, सन २०२१ मध्ये होणार होती. पण ती कोव्हिडमुळे प्रलंबित करण्यात आली होती. ती कोव्हिड कालावधी पश्चात का घेण्यात आली नाही, याचा खुलासा केंद्र शासन का करत नाही.
अगदी प्रखर मत मांडले तुम्ही लायकी नसलेल्या लोकांबद्दल कोणी कोणी स्पष्ट बोलत असेल तर त्यात काहीही गैर नाही सत्य शेवटी सत्य असते आणि सत्य बोलणारा ची ते मांडणारा ची प्रशंसा करायलाच पाहिजे तुमचे अभिनंदन 🙏
भाऊ तुम्ही हिंदुत्वाचे भुकेले, सौम्य नव्हे , तिव्र हिंदूत्व दिल। हिंदूत्व ही राष्ट्रीयत्व। गर्व से कहो हम हिंदू हैं। मोदी गया तो गुजरात गया। रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व वाला समुदाय। खुश रहो।
उत्तम विश्लेशन ! भाजपाला आता ठोकुन काढा. जनतेला आवाहन!!!
खुप छान विचार मांडलेत साहेब.बावनकुळे , मुनगंटीवार, फडणवीस यांनी महाराष्ट्र नसावला
मस्त vakudkar साहेब।आम्हाला जे बोलायचे आहे ते तुम्ही आपल्या awajat बोलता।उस बोलत रहा अशी आमची ईच्छा।आम्ही तुमच्या सोबत
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ
घातक मनोवृत्तीचा नाश हा ठरलेलाच असतो.
आणि तो नजिकच्या काळात दिसेलच.
😂😂😂😂
EVM हटाव देश बचाव
छान रोख ठोख विश्लेषण
मा. मोदी आणि महाराष्ट्रात वीस सभा घ्याव्यात आणि फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावा म्हणजे महाविकास आघाडीला अजिबात प्रचार करण्याची गरजच रहाणार नाही.
एकदम सत्य आहे सर, आज सत्तेचा गैरवापर होतोय.
डोहा कडे नव्हे.गटाराच्या ड्रेनेज मध्ये .
बर वाटले, तुम्ही तर महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांच्या मनतील भडास बाहेर काढली...
सत्य बोलता साहेब धन्यवाद भा ज पा हटाओ देश बचाओ
रोख ठोक व परखड विश्लेषण वाकुडकर सर
समजले ना
वाकुडकर जी , परखड बोलणं
अभिनंदन.
गुजरात व्यापारी आहे.देश लुटत आहे.गुजरात नाही गुजराती समृध्द होत आहे,लुटत आहे
एकदम सत्य आणि अचूक विश्लेशन
करुन जनजागृती केलीत सर आपणास
लक्ष लक्ष प्रणाम ❤🙏 पण सर जी
EVM च काय करणार? EVM मुळे विद्यमान
राज्यकर्ते निर्ढावल्याप्रमाणे वागत आहेत
सर्व प्रथम EVM हटवून बैलेट पेपर बहाली
केल्यास बहुतांश समस्या मार्गी लागतील सर
💐💐💐👍👍🇮🇳🖐️🖐️🙏🙏
खरं आहे सर देश अराजकता कडे नेत आहेत.
अगदी माझ्या मनातल बोललात धन्यवाद
अंधेर नगरी चौपट राजा,टके सेर भाजी,टके सेर खाजा। दाल मे काला नही पुरी की पुरी दाल काली है।
निवडणूक लढवण्याची तयारी नसलेली अर्थ मंत्री.
कपटकरणेआगलटयेईलवाटत
Harnyachya bhitine maghar ghetli.
अतिशय सुंदर विश्लेषण केले सर...
परफेक्ट विश्लेषण 🙏
❤Heartly congratulations to you,Dnyaneshji for your exactly correct 💯 analysis on Modi Shaha &Fasanvis-killer of Maratha Reservation
मोदी शहा भाजपा झेल मधे जणार
खूप छान पत्रकारिता आहे, तुम्ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील बोललात कारण महाराष्ट्राची जनता या तिघांना डोहात ढकलणार आहे.
निर्मला सीताराम सत्तेची मस्ती आलीये निवडणूक न लढवता मंत्रीपद मिळालं
श्री वाकुडकर सर तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन
भाजपाचा खरा चेहरा तुम्ही अगदी सरळ जनतेसमोर आणला आहे
सर तुम्ही जे बोलले ते एकदम शंभर टक्के बरोबर आहे
अंध भक्त च्या डोळ्यात चांगलेच अंजन घालणारे
असे बेधडग बोलणारे प्रत्रकार सलाम तुम
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातल आपण बोललात धन्यवाद.
राहुलजीच परिवर्तन करू शकतात. तत्यांचा अपमान करणे महागात पड नार आहे.
या तिन्ही नेत्यांनी देशाचे राजकारन नासवून टाकले आहे.
फडणीस साहेब तर पहिले गेले पाहिजेत हे तिरकूळ देशातून गेलं पाहिजे सगळं सोडून ते राजकारण करतात लाज लज्जा शरम सगळं त्यांनी सोडलेलं आहे
फक्त आमच्या समोर आले ना अत्यंत अत्यंत फालतू माणसे झालेले आहेत
भाजप 'मानसिक रुग्ण', अत्यंत चपखल
भाजप हाकला, महाराष्ट्र वाचवा
अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे
Thank you very much sir.
साहेब, तुम्ही आमच्या अंतःकरणातील बोलत आहात. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं वाटोळं भाजपातील लोकांनी केलं आहे.
अतिशय चांगले विचार वास्तव्यास धरुन आहेत सर.
खुप छान सर🎉
योग्य विश्लेषण!
देवाच्या नादात लोकांना गुंतवून दुकान् चालू आहे. तेव्हा वाकूडकर सर लोकांच्या मनातून देव कधीच जाणार नाही. लोकांमध्ये आपण जनजागृती करण्याची अपेक्षा आहे.
राईट
अहो,देव देव असावेच.पण सर्वसामान्य जनता जर देव देव करू लागतली तर तुम्ही अलिशान बंगल्यात,महागड्या कार मध्ये , ऐश्वर्यात कसे रहाल याचा विचार करा.देव अनादि, अनंत, अविनाशी , अद्वितीय आहे.त्यांना तुम्ही आणल्याचा फतवा काढता.नास्तिक सुध्दा वैर भक्तीने का होईना देवाचा ध्यास घेतात.
Congratulations Prof Dnyaneshji
जय महाराष्ट्र
परखड विचार मांडत आहे
फारच सुंदर विश्लेषण केले आहेकी सॅल्युट सर
सर फार दिवसानंतर असं वाटलं कि, होय.. लोकशाहीचा ४ था खांब अजून मजबूत आहे.. सर,तुमचे परखड विचार ऐकून खूपच बरं वाटल.. 🙏🏻 जयभिम जयमहाराष्ट्र् सर
ज्या वेळी काॅन्ग्रेस आणि विपक्ष दल सत्तेत येईल तेव्हा च योग्य कारवाई होईल.हे खर आहे.
Very nice video,PJp party should take note of this,thanks
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
छान वाटले अशा सर्व सुजाण माणसांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून बीजेपी baddal सांगून परिवर्तन घडवून आणावे अशी विनंती आहे मीही माझ्या परीने प्रयत्न करते
एकच नंबर विश्लेषण👍
Thank you Wakudkerji .you have perfectly judged trend of voters of Maharashtra state .Mahavikas aghadi is going to win state elections unanimously .
अत्यंत परखड आणि रोखठोक!
जयहिंद जय महाराष्ट्र 🙏
Apt, honest, and factual analysis
शरमीदा माणूसाला नैतिकता नसतं नाही, आपण कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करायचा ,आणि ना खआउगआ ना खाणे दुगा.
परवानगी नसताना सहकारी बँका ना गुजरात बँकेत कोट्यावधी रूपयांची कमिशन मिळवले .लोकांना म्हणतो " भ्रष्टाचारात सरिता ? "
एकदम बरोबर
Barobar video
Mahavikas Aghadi will won assembly election 2024.public demand.
खूप छान सत्य प्रकट केलात खूपच आवडलं
Right saheb kup sudar margdarsan
100% सत्य आहे मनातलं बोलले.
👌🏼👌🏼
महाराष्ट्राला भारत देशाच्या गनतीच महत्व नाही. काय होईल महाराष्ट्राचे .
गुड स्पीच
एकदम बरोबर बोलले साहेब है लोक नालयकाच आहेत जय महाराष्ट्र ठाकरे साहेब झिंदाबाद
Wah dada khup marmol bolta
खूप chan
सुंदर विशलेषण करता सर निर्भीड पत्रकार यालाच म्हणतात ... गणेश पाटील
बहोत बढिया sir 🌹🌹🌹
बरोबर सर आम्हालाही निर्मला चा राग आला
खरेच सर पत्रकारांसमोर उभे राहून पत्रकारांच्या प्रश्नांची ऊत्तरे द्यायची बुध्दिमता नरेंद्र मोदी,अमित शहा आणि त्यांच्या टोलक्यांची औकातच नाही…
Uttam
Namaskar
ओम बिडला हा बुजगावणे आहे
3:18 वाकुडकजी,तुमच्यात सुधारणा झाली हे पाहून बरे वाटले, तूम्ही तेच आहात ना जे शिवसेनैत होते १९७८/९भगवा शेला वापरुन कट्टर हिंदुत्ववादी, आरक्षण विरोधक,बौध्द/दलितांचे घोर विरोधी मी तेव्हा नागपूर पत्रिकेत पत्रकार होतो.तुमची आजची ब़ाम्हण विरोधी भाषा पाहून बरे वाटले*सख्या सजनी*दिसणारे पा़ध्यापक कालचे ब़ाम्हणी आजचे बहुजन चांगलं आहे असेच रहा अभिनंदन,तूमच्या सारखयाची तुमच्या समाजाला गरज आहे.*सब्बे सत्त्ता सुखासुखी होंतु*!
कुढलेही प्रकरण सत्ताधारी गंभीर पणे घेत नाहीत.फक्त इतरांना बदनाम करने हेच ध्येय. अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
गाढवांना गुळाची चव कशी समजणार..
तिघेही एकाच माळेचे मणी आहेत देशांपेक्षा स्वत्वाची महत्वाकांक्षा महत्वाची असे मानणारे असे हे तिघेही आहेत देशाच कल्याण या लोकांन कडून शक्य आहे असं वाटत नाही
पुरे सरकार dalbadri आहे
खरं आहे
खुप छान विश्लेषण
अगदी बरोबर सर
फिलहाल इन लोगों के साथ इवीएम, चुनाव आयोग और धांधली यह तीन सिपाही खडे हैं, जब-तक इनका कोई बंदोबस्त नही होता तब तक यह लोग ऐसे ही मानसिक दिवालियेपन का प्रदर्शन करते रहेंगे!
हे लोक एकशे आठ वेळा गंगेत डुबक्या मारून जनता जनार्दन ची माफी मागतील व साधी भोळी जनता यांना माफ ही करतील.!
भाजपा चि फीप्टि पूर्ण होत नाही
🎉🎉
Good morning
bjp la mast thokale apan 👍👍👍👍👍
निर्भिड पत्रकारितेला सलाम साहेब 🎉🎉🎉
भारतात दर दहा वर्षांनी होणारी जनगणना, सन २०२१ मध्ये होणार होती. पण ती कोव्हिडमुळे प्रलंबित करण्यात आली होती. ती कोव्हिड कालावधी पश्चात का घेण्यात आली नाही, याचा खुलासा केंद्र शासन का करत नाही.
Saheb aapanh ekdam sacchi goshat sangital.
नमो.. बुजगावणे आहे.. AA & SS चे..
अगदी प्रखर मत मांडले तुम्ही
लायकी नसलेल्या लोकांबद्दल कोणी कोणी स्पष्ट बोलत असेल तर त्यात काहीही गैर नाही सत्य शेवटी सत्य असते आणि सत्य बोलणारा ची ते मांडणारा ची प्रशंसा करायलाच पाहिजे तुमचे अभिनंदन 🙏
🙏🙏🙏
सर अभिमान आहे आपल🌹❤️
एकदम बरोबर आहे सर फडणवीस शिंदे हटाव महाराष्ट्र बचाव जय संविधान
Correct explanation
व्यापारी म्हणून आले , राज्यकर्ते बनले, गड्डारांची साथ घेतली आणि पुढे 150 वर्ष देशाला लुटले.
भाऊ तुम्ही हिंदुत्वाचे भुकेले,
सौम्य नव्हे , तिव्र हिंदूत्व दिल।
हिंदूत्व ही राष्ट्रीयत्व।
गर्व से कहो हम हिंदू हैं।
मोदी गया तो गुजरात गया।
रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व वाला समुदाय। खुश रहो।
हिंदु राष्ट्रात मनुस्मृतीची गरज काय
Super speeches and presentation.