नमस्कार श्री युक्त मला सरकारच लाॅजीक समजल नाही ईतक्या मोठ्या पान्याचा विसर्ग नदीत सोडला आहे पन कॅनल आणि बोगद्याद्वारे पानी का सोडत नाहीत हे कळायला मार्ग नाही खाली शेत तळी आजून रिकामी आहेत आनी हे नदीत पानी सोडत आहेत धन्या ते आदीकारी आनी धन्यवाद त्यांची बूद्धी मत्ता जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम
ग्रामीण भागातील तलाव पटपट भरुन घेतले पाहिजेत
कॅनाल मधून पाणी सोडण्यात आले तर शेततळी भरून घेण्यात येतील
सर भिमा नदीतील पाणी कमी करून कॅनाल आणि बोगद्यातून पाणी सोडणे आवश्यक व अपेक्षित आहे.
2 दिवसापूर्वीच सोडलाय
नमस्कार श्री युक्त मला सरकारच लाॅजीक समजल नाही ईतक्या मोठ्या पान्याचा विसर्ग नदीत सोडला आहे पन कॅनल आणि बोगद्याद्वारे पानी का सोडत नाहीत हे कळायला मार्ग नाही खाली शेत तळी आजून रिकामी आहेत आनी हे नदीत पानी सोडत आहेत धन्या ते आदीकारी आनी धन्यवाद त्यांची बूद्धी मत्ता
जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम
🙏🏻❤️
सर कालव्याला पाणी सोडण्यात आले पाहिजे.
कॅनॉल मध्ये पाणी सोडले आहे का
अरे बाबा नदीत पाणी सोडले बरोबर आहे. पण कॅनेला पाणी कधी सोडायचे आहे.
Canola pani kadi yenar ahe.
प्रशासनाला सांगा कॅनलला पाणी सोडायला
साहेब कॅनॉलला पाणी सोडायला सांगा
साहेब आमच्या इथे पाणी प्यायची अवस्था बेकार झालेली आहे तरी कॅनॉलमधून पाणी सोडणार आहे का ते सांगणे
कॅनल ला का पाणी सोडत नाहीत
कॅनाल ला पाणी सोडणे अत्यावश्यक आहे. जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी