या निवडणूक मधे खुप नेते निर्माण झाले 1. सुनील केदार 2. सतेज पाटिल 3. विश्वजीत कदम 4. वर्षा गायकवाड 5. प्रनीति शिंदे 6. यशोमती ठाकुर ही युवा पीढी समोर आलेली आहे ❤
कांग्रेस के पुराने वोटर और नेता फिर से सक्रिय हुए पिछले दस साल में लोगों ने देश में बदलाव के प्रयोग करना देश के आमजनमानस को बहुत भारी नुक़सान हुआ नतीजतन देश को अमीर गरीब के दो खेमों बांटने से देश में नफ़रत महंगाई बेरोज़गारी भ्रष्टाचार ड्रग्स जमाखोरी कालाबाजारी महिला उत्पीडन अत्याचार को बढ़ावा मिलने से देश की ताकत घटी विदेशी ताकतें मजबूत हुई चीन ने आक्रमण कर हमारी जमीन हड़प ली और देश के छोटे-मझौले उद्योग जगत और किसानों को भी नुकसान पहुंचा हमारी देश की अर्थव्यवस्था कमजोर होने से हमारा देश कर्ज के बोझ तले दबा लड़ाओ राज़ करों वाली रणनीति के चलते भाजपा सरकार का नेतृत्व पुरी तरह से विफल होने के कारण देश के हर क्षेत्र हर वर्ग और हर धर्म दस साल अन्याय काल से देश की जनता बुरी तरह से प्रभावित हुए आज वक्त प्रयोग करने का बिल्कुल ही नहीं है देश की अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान करने के लिए देश का न्याय पत्र आवाज़ भारत की आर्थिक सामाजिक न्याय के पांच सुत्रीय पच्चीस गारंटी योजनांतर्गत देश की शक्ति के पांच प्रण न्याय पंजा देश की जनशक्ति हमारे युवाशक्ती अन्नदाता नारीशक्ती श्रमिकशक्ति और न्याय की भागीदारी से देश में एक ऐतिहासिक क्रांतिकारी बदलाव आया है हमारे देश का हाथ बदलेगा हालात देश के जवान और अन्नदाता समृद्ध तो जग समृद्ध जय जवान जय किसान जय विज्ञान जय क़ृषि प्रधान देश हम भारत के लोग आवाज़ भारत की जय कांग्रेस विजय कांग्रेस संकल्प कांग्रेस जय हिंद जय लोकतंत्र जय संविधान जय भारत जय जय भारत ।
मी आस म्हणेल ओरिजन काँग्रेस राष्ट्रवादी चा मतदार पुन्हा त्यांच्याकडे वळला आहे मागील काही निवडणुकीत तो भाजप आणि नंतर तो वंचित+MIM कडे वळला होता त्याचा हा परिणाम आहे दोन्ही शिवसेना पण शाबूत राहिल्या घात झाला तो भाजपचा
जर उध्दव ठाकरे यांच्यावर कुणी काँग्रेस चा टीका करत असेल तर त्यांची पण मस्ती शिवसैनिक उतरवतील. जरा वोट शेअर बघा काँग्रेस पेक्षा उध्दव ठाकरेंचा जास्त आहे
@@sagarpatil610 काँग्रेस वोट शेयर - 16.92 उबाठा वोट शेयर - 16.52 तुच आकडा नीट बघ काँग्रेस चा वोट शेयर जास्त आहे.. ते फक्त 17 जागा लढुन उबाठा 21 जागा लढले तरी पण काँग्रेस पेक्षा कमी आहे.. आणि उध्दव ठाकरे च्या 9 पैकी 8 जागा मुस्लिम मतांमुळे आल्या जर मुस्लिम मत वगळली तर या 7 जागा पडतील आणि मुस्लिम मत काँग्रेस मुळेच मिळाले.. काँग्रेस हाच मोठा भाऊ झाला आहे दादा..
काँग्रेस कडे विदर्भात नाना पटोले, वडेट्टीवार, सुनील केदार. मराठवाड्यात देशमुख बंधु पश्चिम महारष्ट्रातील सतेज पाटील, विशाल - विश्वजीत जोडी. उत्तर महारा्ट्रातील थोरात, पाडवी मुंबईत वर्षा गायकवाड आहेत.
छे छे छे छे छे छे छे छे! शरद पवार यांना विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. ते तहहयात फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत. उद्धव ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते आहेत
राहुल गांधी प्रियका गांधी खर्गे साहेब तसेच नाना पतोडे साहेब यांनी मागील एक वर्षा पासून पक्षावर येणाऱ्या विवीध संकटाला मात देऊन आपला सिस्तबद कार्यक्रम जनते पर्यंत पोहचत रहाते राहुलजी ते घेतलेली मेहणत तर शब्दात सांगता येत नाही खर्गे साहेबांच मुद्देशुर बोलत आणि प्रियंकातीचा अतिशय आक्रमक परंतु वर्मभेरी प्रचार जनतेला खुप आवडला व मुद्दे न बदलता राहुलजी चे अदानी अंबानी तसेच खटाखट जनतेच्या हृदयात कोरले🙏
आवटे सर तुम्ही जे काय सांगताय ते थोडसं बरोबर आहे परंतु काँग्रेस पक्षाने ज्या काही 14 जागा जिंकल्यात त्यामध्ये सिंहाचा वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा आहे शिवसेना पक्षाची Vote बँक काँग्रेसच्या मागे उभे राहिल्यामुळे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघांमध्ये 100℅ वोटिंग जे काँग्रेसला झाले त्यातले 50% वोटिंग हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आहे म्हणूनच आज आपल्याला काँग्रेसच्या 14 जागा जिंकताना दिसतात.
Kahi Naka bolu fakt Varsha Gaikwad chi jaga ahe tithe uddhav chi Takat ahe baki saglikade congress chi takad ahe ani shirdi chi jaga congress mule ali ahe
Mg bhava kokan made shivsena cha jaga Tayla pahije hota na Vidharbha congress cha gad hota tikde congress Ali Kokan shivsena cha gad asun jaga alya nahi
आवटे साहेब शिवसेनेचे दोन खासदार होते पश्चिम महाराष्टरामध्ये कोल्हापूर मध्ये डायरेक्ट जागा घोषित करता मग सेनेने सांगली ची जागा घोषित केले म्हणून काय झाले
खर आहे आता शिवसेना न पण कॉग्रेस ला मदत करू नये. शिवसेना आपले उमेदवार जिथे निवडून येतील तिथे त्याचे उमेदवार उभे करावे कॉग्रेस ला मदत आणि प्रचार पण करू नये उध्दव ठाकरे हे कॉग्रेस, राष्ट्रवादी च्या प्रचार ला गेले तसे शिवसेना च्या प्रचार ला राहुल गांधीं शरद पवार आले नाहीत
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत नव्हते त्यावेळी शिवसेनेने BJP ला जवळ केले त्यावेळी BJP चा strike rate काय होता. त्याच देवेंद्रफडणवीस यांनी शिवसेनेचे काय केले हे महाराष्ट्र ओळखतो.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली. उद्धव ठाकरे यांच्या मुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे उमेदवार निवडून आले नाहीतर एकही उमेदवार निवडून आला नसता.
सर, माननीय ठाकरे साहेब हेच मविआ चे नेते आहेत... त्या अतिशहाणे पटोळे यांना जरा दमाने ग्यायला सांगा... स्वतः च्या मस्तीने विधानसभा अध्यक्षपदा चा राजीनामा देऊन, महाराष्ट्र सरकार डळ मळीत केलं होतं.
काॅगेस ने सहज जिंकु शकणाऱ्या वर्धा, यवतमाळ,सांगली, भिवंडी या जागा मित्र पक्षांना दिल्या आणि नागपूर, पुणे, अकोला सारख्या कठीण जागा घेतल्या नाहीतर काॅगेस च्या अधिक जागा असत्या
नागपूर ,पुणे ,अकोला नेहमीच काँग्रेस लढत आलंय ,फक्त भंडारा गोंदिया ऐवजी वर्धा घेतला राष्ट्रवादीने , सांगलीत अस ही विशाल पाटील ह्यानाच मदत केलीये काँग्रेस ने आणि यवतमाळ काँग्रेस ची सत्ता असताना पण 1999 पासून शिवसेना च जिंकत आलीये
धन्यवाद, आवटी साहेब. आतां आपण विधानसभा निवडणुकीच्या विषयावर चर्चा करु या .विधानसभा मतदार संघ हे,लोक संख्येनुसार न घेता त्या भौगोलिक परिस्थिती नुसार विद्यमान तालुका कार्य क्षेत्र आधारित असावे, जेणेकरून त्या त्या तालुक्यातील विधानसभा सदस्य व तालुक्यातील अधिकारी वर्ग यांचे समन्वयक विचारतून प्रत्येक तालुक्याच्या विकासाला योग्य रितीने चालना देता येईल, विद्यमान मतदार संघ हे विकासाचे नियोजनाचे दृष्टीने विस्कळीत वाटतात, असें माझे ग्रामीण मत आहे. या बाबतीत आपण विचार मंथन घडवून आणावे ,असे माझे मत आहे. त्यातच ग्रामीण कृषीपत संस्था अधिक कार्य क्ष म व्हा व्यात असे माझे मत आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था समृद्ध होते हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे. गंगाध र मं च रे. आपण व्यक्त केले ले विचार योग्य च आहेत. पुब नश्य मनःपूर्वक धन्यवाद. गंगाध र मं च रे.
कांग्रेस विचारधारा झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद सोनिया गांधी जी झिंदाबाद प्रियंका जी गांधी झिंदाबाद मल्लिकार्जुन खडगे जी झिंदाबाद नाना भाऊ पटोले जी झिंदाबाद जयहिंद जय जगत्
संजय सर तुम्हाला असं वाटत नाही का की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दिग्गज नेत्यांच्या साथी मुळे आघाडीच्या जागांवरती सहानुभूतीपूर्वक महाराष्ट्रात काँग्रेसनं विजय मिळवला ! राहुल गांधी जी चा पण या ठिकाणी मोलाचा वाटा आहे ती गोष्ट वेगळी !
आवटे साहेब पवार साहेबांनी ठरवले असते तर वीस उभे करून वीस निवडून आणले असते काँग्रेस निश्चितच जिंकली पण tyamadhe सिंहाचा वाटा शरद पवार साहेबांचा FAKT SAHEB❤
मग मुनिम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सांगलीत थोबाडा वर का आपटले? सांगलीकर काँग्रेसी मतदारांनी दाखऊन दिले,की सांगलीत काँग्रेस च वाघ आहे. दोघांचे नाक कापलं,ते बरे झाले.
मग सांगलीत पराभव कसा झाला? मुनिम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे चे काँग्रेसी सांगली करानी नाक कापले,आणि सांगलीत वाघ कोण आहे ते दाखऊन दिले. संजय राऊत चे दात घशात घातले.
मोठा महाराष्ट्रात फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र महाविकास आघाडी तील काँग्रेस च्या ज्या सीट्स लागल्या त्या मध्ये उध्दव जिंचा वाटा हा सिंव्हाचा आहे, हे काँग्रेस ने विसरू नये......! मुख्यमंत्री कोण हे विधान सभे ला कळेल.
सर आघाडीचं खूप चांगलं चाललंय नका त्यांच्या डोक्यात हवा भरु , कोणीही ताठर भूमिका घेतली तर आघाडीची वाट लागायला फार वेळ लागणार नाही, ते एकत्र आले म्हणूनच त्या सर्वांनाच यश मिळेल आहे, नाही तर कोणालाच काही मिळाले नसते
Congress ला उध्दव ठाकरे आणि शरद पवार याची सगळ्यात जास्त गरज आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री पद हे उध्दव ठाकरेनाच देतील.. कारण Congress ला जास्त महत्त्वाच लोकसभा आहे मुख्यमंत्री पद नव्हे...
महाराष्ट्र काँग्रेस कडे अनेक चेहरे आहेत. काँग्रेस कडे विदर्भात नाना पटोले, वडेट्टीवार, सुनील केदार. मराठवाड्यात देशमुख बंधु पश्चिम महारष्ट्रातील सतेज पाटील, विशाल - विश्वजीत जोडी. उत्तर महारा्ट्रातील थोरात, पाडवी मुंबईत वर्षा गायकवाड आहेत.
अनेक नेतेआहेत तर प्रचारासाठी दिसले का नाहीत ?कुठे मेले होते? काही तरी बरळु नका. तुमच्या यशात ubt साहेबांचा 100%वाटा आहे आणी कौग्रेस वाल्यानो दलित मुस्लिम व इतर तळागाळातील मते हि नेहमी तुमच्या बापाची समजु नका. ❤जय महाराष्ट्र ❤
या निवडणूक मधे खुप नेते निर्माण झाले
1. सुनील केदार
2. सतेज पाटिल
3. विश्वजीत कदम
4. वर्षा गायकवाड
5. प्रनीति शिंदे
6. यशोमती ठाकुर
ही युवा पीढी समोर आलेली आहे ❤
युतीला जिंकवायचे आहे वाटते तुम्हाला
@@rameshpatil133 समजल नाही ❌
कांग्रेस के पुराने वोटर और नेता फिर से सक्रिय हुए पिछले दस साल में लोगों ने देश में बदलाव के प्रयोग करना देश के आमजनमानस को बहुत भारी नुक़सान हुआ नतीजतन देश को अमीर गरीब के दो खेमों बांटने से देश में नफ़रत महंगाई बेरोज़गारी भ्रष्टाचार ड्रग्स जमाखोरी कालाबाजारी महिला उत्पीडन अत्याचार को बढ़ावा मिलने से देश की ताकत घटी विदेशी ताकतें मजबूत हुई चीन ने आक्रमण कर हमारी जमीन हड़प ली और देश के छोटे-मझौले उद्योग जगत और किसानों को भी नुकसान पहुंचा हमारी देश की अर्थव्यवस्था कमजोर होने से हमारा देश कर्ज के बोझ तले दबा लड़ाओ राज़ करों वाली रणनीति के चलते भाजपा सरकार का नेतृत्व पुरी तरह से विफल होने के कारण देश के हर क्षेत्र हर वर्ग और हर धर्म दस साल अन्याय काल से देश की जनता बुरी तरह से प्रभावित हुए आज वक्त प्रयोग करने का बिल्कुल ही नहीं है देश की अर्थव्यवस्था को मजबूती प्रदान करने के लिए देश का न्याय पत्र आवाज़ भारत की आर्थिक सामाजिक न्याय के पांच सुत्रीय पच्चीस गारंटी योजनांतर्गत देश की शक्ति के पांच प्रण न्याय पंजा देश की जनशक्ति हमारे युवाशक्ती अन्नदाता नारीशक्ती श्रमिकशक्ति और न्याय की भागीदारी से देश में एक ऐतिहासिक क्रांतिकारी बदलाव आया है हमारे देश का हाथ बदलेगा हालात देश के जवान और अन्नदाता समृद्ध तो जग समृद्ध जय जवान जय किसान जय विज्ञान जय क़ृषि प्रधान देश हम भारत के लोग आवाज़ भारत की जय कांग्रेस विजय कांग्रेस संकल्प कांग्रेस जय हिंद जय लोकतंत्र जय संविधान जय भारत जय जय भारत ।
अशोक चव्हाण पनौती काँग्रेस सोडून गेला म्हणुन काँग्रेस चे अच्छे दिन आऐ,,,,
शिवसेना मुळे कॉग्रेस ला दिन आले आता विधानसभा सभेला शिवसेना मदत करणार नाही
मी मी म्हणणाऱ्याचा माज मोडल्या बद्दल महाराष्ट्राच्या तमाम मतदारांचे मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद 👍💐💐
मी आस म्हणेल ओरिजन काँग्रेस राष्ट्रवादी चा मतदार पुन्हा त्यांच्याकडे वळला आहे मागील काही निवडणुकीत तो भाजप आणि नंतर तो वंचित+MIM कडे वळला होता त्याचा हा परिणाम आहे दोन्ही शिवसेना पण शाबूत राहिल्या घात झाला तो भाजपचा
आवटे साहेब, अगदी सुंदर विश्लेषण तेही अचूक. धन्यवाद.
उद्धव ठाकरे चा मोठा वाटा 14 जागेत 🎉
अरे काँग्रेस सपोर्ट शिवाय उध्दव ठाकरे च्या स्वत च्या जागा यायचे वांधे झालेत... आणि त्यांचा फायदा झाला पण खूप कमी प्रमाणात..
जर उध्दव ठाकरे यांच्यावर कुणी काँग्रेस चा टीका करत असेल तर त्यांची पण मस्ती शिवसैनिक उतरवतील. जरा वोट शेअर बघा काँग्रेस पेक्षा उध्दव ठाकरेंचा जास्त आहे
@@sagarpatil610 काँग्रेस वोट शेयर - 16.92 उबाठा वोट शेयर - 16.52 तुच आकडा नीट बघ काँग्रेस चा वोट शेयर जास्त आहे.. ते फक्त 17 जागा लढुन उबाठा 21 जागा लढले तरी पण काँग्रेस पेक्षा कमी आहे.. आणि उध्दव ठाकरे च्या 9 पैकी 8 जागा मुस्लिम मतांमुळे आल्या जर मुस्लिम मत वगळली तर या 7 जागा पडतील आणि मुस्लिम मत काँग्रेस मुळेच मिळाले.. काँग्रेस हाच मोठा भाऊ झाला आहे दादा..
@@sagarpatil610 काँग्रेस 17 जागा लढवून वोट शेअर 16.92 उध्दव 21 जागा लढवून 16.72. इलेक्शन कमिशनच्या वेबसाइट वर बघून घ्या.
@@sagarpatil610👍👍
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसच्या जास्त जागा आहेत
मग उद्द्व ठाकरे ची जागा का कमी झाली
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे हे विसरू काँग्रेस वैयक्तिक ताकद आहे.
Congress chi separate vote bank ahe..
काँग्रेस कडे विदर्भात नाना पटोले, वडेट्टीवार, सुनील केदार.
मराठवाड्यात देशमुख बंधु
पश्चिम महारष्ट्रातील सतेज पाटील, विशाल - विश्वजीत जोडी.
उत्तर महारा्ट्रातील थोरात, पाडवी
मुंबईत वर्षा गायकवाड आहेत.
Bharat jodo yatra
कॉंग्रेस मुळे ऊबाठा, शरदचंद्र कॉंग्रेस यांच्या जागा आल्या त्यांचे पक्ष फुटले होते
उपमुखयमंत्री पद जरी त्यांना भेटल तरी ठीक आहे कारण महाराष्ट्रातील जनतेची सहनभूती आणि सर्वांचे मनातील सरकार हे उध्दव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत
छे छे छे छे छे छे छे छे! शरद पवार यांना विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. ते तहहयात फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत. उद्धव ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते आहेत
वर्धा अमर काळे सुद्धा काँग्रेस चे च आहेत...त्यांना वेळेवर राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हावर संधी देण्यात आली...
Purna Rashtravaadi Congress hee Congress madhun aali aahe.
राहुल गांधी प्रियका गांधी खर्गे साहेब तसेच नाना पतोडे साहेब यांनी मागील एक वर्षा पासून पक्षावर येणाऱ्या विवीध संकटाला मात देऊन आपला सिस्तबद कार्यक्रम जनते पर्यंत पोहचत रहाते राहुलजी ते घेतलेली मेहणत तर शब्दात सांगता येत नाही खर्गे साहेबांच मुद्देशुर बोलत आणि प्रियंकातीचा अतिशय आक्रमक परंतु वर्मभेरी प्रचार जनतेला खुप आवडला व मुद्दे न बदलता राहुलजी चे अदानी अंबानी तसेच खटाखट जनतेच्या हृदयात कोरले🙏
आवटे सर तुम्ही जे काय सांगताय ते थोडसं बरोबर आहे परंतु काँग्रेस पक्षाने ज्या काही 14 जागा जिंकल्यात त्यामध्ये सिंहाचा वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा आहे शिवसेना पक्षाची Vote बँक काँग्रेसच्या मागे उभे राहिल्यामुळे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघांमध्ये 100℅ वोटिंग जे काँग्रेसला झाले त्यातले 50% वोटिंग हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आहे म्हणूनच आज आपल्याला काँग्रेसच्या 14 जागा जिंकताना दिसतात.
एकदम बरोबर .
❤जय महाराष्ट्र ❤
Kahi Naka bolu fakt Varsha Gaikwad chi jaga ahe tithe uddhav chi Takat ahe baki saglikade congress chi takad ahe ani shirdi chi jaga congress mule ali ahe
Mg bhava kokan made shivsena cha jaga Tayla pahije hota na
Vidharbha congress cha gad hota tikde congress Ali
Kokan shivsena cha gad asun jaga alya nahi
विदर्भात पाच जागा, उत्तर महाराष्ट्र दोन जागा या कांग्रेस ने स्वबळावर जिंकल्या कारण तिथे उबाठा व राष्ट्रवादी ची ताकद फार कमी आहे.
काँग्रेस च्या यशात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. 🎉🎉
विलास राव देशमुख - कांग्रेस ला संमपवायला कीतेक आले ते समपले कांग्रेस समपली नाही ✋
आवटे साहेब शिवसेनेचे दोन खासदार होते पश्चिम महाराष्टरामध्ये कोल्हापूर मध्ये डायरेक्ट जागा घोषित करता मग सेनेने सांगली ची जागा घोषित केले म्हणून काय झाले
खर आहे आता शिवसेना न पण कॉग्रेस ला मदत करू नये. शिवसेना आपले उमेदवार जिथे निवडून येतील तिथे त्याचे उमेदवार उभे करावे कॉग्रेस ला मदत आणि प्रचार पण करू नये उध्दव ठाकरे हे कॉग्रेस, राष्ट्रवादी च्या प्रचार ला गेले तसे शिवसेना च्या प्रचार ला राहुल गांधीं शरद पवार आले नाहीत
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत नव्हते त्यावेळी शिवसेनेने BJP ला जवळ केले त्यावेळी BJP चा strike rate काय होता.
त्याच देवेंद्रफडणवीस यांनी शिवसेनेचे काय केले हे महाराष्ट्र ओळखतो.
राहुलजी गांधी जननायक ,सर्व मान्य नेता म्हणुन उदयास आले आहे
Kiti hi chaatu giri, eka parivarachi
राहुल गांधी जिंदाबाद ✌️👍💐🌹
जनतेची कृपा आणि आघाडीचा फायदा झाला काँग्रेस मध्ये एकही मास लिडर नाही सगळे स्वतःच्या मतदार संघापूरते मर्यादित आहेत.
शिवसेना मुळे कॉग्रेस ला अच्छे दिन आले आहे
@@Ginies120congress ne pan shivsena la vele var sath dili
@@baldwiniv2858 सांगली मध्ये काय केले ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले मध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी यांची तर काही च मदत केली नाही
#* निरर्थक टीका टिप्पणी करण्यापेक्षा पडद्यामागील सत्य बघून विश्लेषण होणं अपेक्षित आहे, नेमकं असंच खरंखुरं विश्लेषण आपण मांडले आहे.! यावेळी आपले हे विश्लेषण एकदम समर्पक वाटले.!!* धन्यवाद.! आवटे साहेब..! असेच सत्य विश्लेषण मांडत रहा..!* मन: पूर्वक शुभेच्छा..!!*#🎉🎉🎉*#
आवटे साहेब अगदी अचूक विश्लेषण केले.very nice
Congress jindabad!!!
ठाकरे
कोशिश करने वालों की कभी हार नही होती...#काँग्रेस😊❤
Congress 🎉🎉🎉❤
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली. उद्धव ठाकरे यांच्या मुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे उमेदवार निवडून आले नाहीतर एकही उमेदवार निवडून आला नसता.
छे छे छे छे छे! पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच नाहीतर शिवसेना स्वबळावर लढणार हे नक्की
तुम्हीं पत्रकार असून काँग्रेस चा प्रचार करताना आम्ही पाहिलेय! आपण आपली पूर्ण शक्ती काँग्रेस साठी वापरलीत हे आम्ही पाहिलेय!
ह्याने विरोधकांची सुपारी घेतली आहेच.
काॅंग्रेस हा फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडुन मतं व्यवस्थित Transfer झाल्यामुळे हा Performance करु शकली........
एकदम बरोबर
❤जय महाराष्ट्र ❤
भाऊसाहेब उद्धव ठाकरेंमुळे त्यांना फायदा झाला
तुमचं राजकीय विश्लेषण सुंदर आहे जे जे अंदाज तुम्ही सांगितले होते ते बरोबर ठरत गेले
मुख्यमंत्री हा ठाकरेचाच होणार, जागा कमी आल्या तरी 😊
संजय आवटे सर आपण अतिशय उत्तम विश्लेषण केलं आहे आगामी काळात काँग्रेस हा मोठा पक्ष होणार आहे
निवडणूक प्रचारात काॅंग्रेसचा सहभाग किती? स्टार प्रचारक किती होते? किती सभा घेतल्या?
उगाच चढवा-चढवी करू नका?
सर, माननीय ठाकरे साहेब हेच मविआ चे नेते आहेत... त्या अतिशहाणे पटोळे यांना जरा दमाने ग्यायला सांगा... स्वतः च्या मस्तीने विधानसभा अध्यक्षपदा चा राजीनामा देऊन, महाराष्ट्र सरकार डळ मळीत केलं होतं.
कॉग्रेस नेत्यानी मस्ती करु नये 14 वरुन 1 व्हायला वेळ लागणार नाही उध्दव ठाकरेचे आभार मानावे
काॅगेस ने सहज जिंकु शकणाऱ्या वर्धा, यवतमाळ,सांगली, भिवंडी या जागा मित्र पक्षांना दिल्या आणि नागपूर, पुणे, अकोला सारख्या कठीण जागा घेतल्या नाहीतर काॅगेस च्या अधिक जागा असत्या
नागपूर ,पुणे ,अकोला नेहमीच काँग्रेस लढत आलंय ,फक्त भंडारा गोंदिया ऐवजी वर्धा घेतला राष्ट्रवादीने , सांगलीत अस ही विशाल पाटील ह्यानाच मदत केलीये काँग्रेस ने आणि यवतमाळ काँग्रेस ची सत्ता असताना पण 1999 पासून शिवसेना च जिंकत आलीये
Pudhcha cm Udhav thakare saheb
महाराष्ट्रात मनोज पाटील जरांगे यांनी खरी मराठा आरक्षणाची ताकत दाखवुन दिली.
धन्यवाद, आवटी साहेब. आतां आपण विधानसभा निवडणुकीच्या विषयावर चर्चा करु या .विधानसभा मतदार संघ हे,लोक संख्येनुसार न घेता त्या भौगोलिक परिस्थिती नुसार विद्यमान
तालुका कार्य क्षेत्र आधारित असावे, जेणेकरून त्या त्या तालुक्यातील
विधानसभा सदस्य व तालुक्यातील अधिकारी वर्ग यांचे समन्वयक विचारतून प्रत्येक तालुक्याच्या विकासाला योग्य रितीने चालना देता येईल, विद्यमान मतदार संघ हे विकासाचे नियोजनाचे दृष्टीने विस्कळीत वाटतात, असें माझे ग्रामीण
मत आहे. या बाबतीत आपण विचार मंथन घडवून आणावे ,असे माझे मत आहे. त्यातच ग्रामीण कृषीपत संस्था अधिक कार्य क्ष म व्हा व्यात असे माझे मत आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था समृद्ध होते हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे. गंगाध र मं च रे. आपण व्यक्त केले ले विचार योग्य च आहेत. पुब नश्य मनःपूर्वक धन्यवाद. गंगाध र मं च रे.
उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना झाला आहे आणि नुकसान भाजपला झाले आहे 😀😀😀
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा वाटा आहे.
कांग्रेस विचारधारा झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद सोनिया गांधी जी झिंदाबाद प्रियंका जी गांधी झिंदाबाद मल्लिकार्जुन खडगे जी झिंदाबाद नाना भाऊ पटोले जी झिंदाबाद जयहिंद जय जगत्
आघाडीतील तिन्ही पक्षानी संयम ठेवून पूढे जावे लागेल हि आघाडी काही वर्षे तरी टिकली पाहिजे अन्यथा बी .जे पी ..........
ईतका जर कॉन्ग्रेस ला कॉन्फिडन्स असेल तर शिवसेनेने स्वबळावर विधानसभा लढव्हावी
कारण नसताना कॉन्ग्रेस मोठी करायची गरजच नाहिये
संजय सर तुम्हाला असं वाटत नाही का की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दिग्गज नेत्यांच्या साथी मुळे आघाडीच्या जागांवरती सहानुभूतीपूर्वक महाराष्ट्रात काँग्रेसनं विजय मिळवला ! राहुल गांधी जी चा पण या ठिकाणी मोलाचा वाटा आहे ती गोष्ट वेगळी !
आवटे साहेब बहुतेक आघाडी साठी विरोधी पक्षाचे
काडी कर्ता बनु पहात आहेत
❤जय महाराष्ट्र ❤
Amit Bhaiyya 🎉❤ Great star for Congress.
आवटे साहेब एक लक्षात ठेवा उद्धव ठाकरे नावाची हवा आहे म्हणून काँग्रेस नावाचा फुगा फुगलाय .. आम्ही मत फक्त उध्दव ठाकरेंमुळे दिलेत.
जय महारष्ट्र.
Great Balasaheb Thorat!Congratulations Thorat Saheb.विद्या विनयेन शोभते
चांगले विश्लेषण ✌
अप्रतिम ❤👌🌷
उध्दव ठाकरे यांच्यामुळेच कॉंग्रेसला यश मिळाले आहे.हे कॉंग्रेस ने विसरू नये.
काँग्रेस न फुटल्यामुळे मोठा भाऊ होताच पण वाटाघाटीमध्ये मांडू शकला नाही. आता ती चूक न करुन मुख्यमंत्रीपद मिळवावं. ✋
काँग्रेसच्या वोट बँक वाढण्याचे श्रेय उध्दव साहेब यांच्या सभेमुळे झाला आहे.
अगदी बरोबर आहे
आवटे साहेब पवार साहेबांनी ठरवले असते तर वीस उभे करून वीस निवडून आणले असते काँग्रेस निश्चितच जिंकली पण tyamadhe सिंहाचा वाटा शरद पवार साहेबांचा FAKT SAHEB❤
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा यात फार मोठा वाटा आहे
From 2014 media gave no support to Congress. People have connected to Rahul Gandhi ❤love wins 🏆
पुढचा मुख्यमंत्री काॅग्रेस चा असेल
ठाकरे अन शिंदे यांची तुलना होऊ शकत नाही
घरकोंबडा आणि 24 तास रस्त्यावर काम करणाऱ्यांची तुलनाच होऊ शकत नाही.
आवटे सर आज आपल्या दोन व्हिडीओ वरुन आपलें विचार बदलले आहेत असे वाटायला लागले आहे.
Mukhamantri हे शिवसेनेला द्या महाराष्ट्र राज्य त्यांना द्या भारतात काँग्रेसला द्या फायदा करून घेण्यासाठी एक रहो
Chhakaass vishleshan
पुणे लोकसभा मताधिक्या कसे कुणाला भेटले यावर एक व्हिडिओ बनवा
Raga❤❤❤
Next CM uddhavji
inshaallah inshaallah
❤love you UBT❤
❤jai maharashtra❤
उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांची कृपा..
मग मुनिम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सांगलीत थोबाडा वर का आपटले?
सांगलीकर काँग्रेसी मतदारांनी दाखऊन दिले,की सांगलीत काँग्रेस च वाघ आहे.
दोघांचे नाक कापलं,ते बरे झाले.
मग सांगलीत पराभव कसा झाला?
मुनिम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे चे काँग्रेसी सांगली करानी नाक कापले,आणि सांगलीत वाघ कोण आहे ते दाखऊन दिले.
संजय राऊत चे दात घशात घातले.
cong jindhbad
Sir good work great thanks jay Maharashtra
मोठा महाराष्ट्रात फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,
महाराष्ट्र महाविकास आघाडी तील काँग्रेस च्या ज्या सीट्स लागल्या त्या मध्ये उध्दव जिंचा वाटा हा सिंव्हाचा आहे, हे काँग्रेस ने विसरू नये......!
मुख्यमंत्री कोण हे विधान सभे ला कळेल.
नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे....
Very very nice and exact
नमस्कार आवटे सर उद्धव साहेब यांचा मुळे काँग्रेस ला बळ मिळाला आहे
महाराष्ट्र मध्ये काँग्रेस ला चेहरा हवा
सर आघाडीचं खूप चांगलं चाललंय नका त्यांच्या डोक्यात हवा भरु , कोणीही ताठर भूमिका घेतली तर आघाडीची वाट लागायला फार वेळ लागणार नाही, ते एकत्र आले म्हणूनच त्या सर्वांनाच यश मिळेल आहे, नाही तर कोणालाच काही मिळाले नसते
😅😅
एकदम बरोबर
अरे शिवसेनेचा सगळेच फायदा घेतात.आणि काम झाले की शिवसेनेला दगा देतात.
ह्या वेळी अस होणार नाही भाऊ .मुख्य मंत्री तर UBT च होणार काळजी नसावी
जय महाराष्ट्र ❤
काँग्रेसचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब
Sanjay avte ji nice presentation and analysis done
Congress ला उध्दव ठाकरे आणि शरद पवार याची सगळ्यात जास्त गरज आहे.
त्यामुळे ते मुख्यमंत्री पद हे उध्दव ठाकरेनाच देतील..
कारण Congress ला जास्त महत्त्वाच लोकसभा आहे मुख्यमंत्री पद नव्हे...
आम्हाला वाटतं येणाऱ्या विधानसभेत शिंदे साहेबांच्या पक्षाचा तुम्ही प्रचार करावा आणि थोडा भाजपला देवा😆😆
I like your this comments.sanjay Awate.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकमेकांना मदत करूनच सर्वच पुढे गेले।
जर विशाल पाटलांची निवडुन आलेली जागा धरत असाल तर ती जागा लढवलई म्हणुन पण धरली पाहिजे 😅😅 बेसिक गणित
आवटे साहेब तुमची भाषा बदलेली आहे
Udhav thakarey chy sabhanmuley cog.
महाराष्ट्र काँग्रेस कडे अनेक चेहरे आहेत.
काँग्रेस कडे विदर्भात नाना पटोले, वडेट्टीवार, सुनील केदार.
मराठवाड्यात देशमुख बंधु
पश्चिम महारष्ट्रातील सतेज पाटील, विशाल - विश्वजीत जोडी.
उत्तर महारा्ट्रातील थोरात, पाडवी
मुंबईत वर्षा गायकवाड आहेत.
अनेक नेतेआहेत तर प्रचारासाठी दिसले का नाहीत ?कुठे मेले होते?
काही तरी बरळु नका.
तुमच्या यशात ubt साहेबांचा
100%वाटा आहे आणी कौग्रेस वाल्यानो दलित मुस्लिम व इतर तळागाळातील मते हि नेहमी तुमच्या बापाची समजु नका.
❤जय महाराष्ट्र ❤
@@AslamShaikh-yu1wrtyana tyancha seat chi jababdari dili hoti congress ne te kam tyani kele
@@Agfsjsgsk ok ok काही हरकत नाही येथुन पुढे अधिक एक जुटीने MVA साठी काम करु राग नसावा धन्यवाद .
परंतु काँग्रेस ला यश उद्धव ठाकरें च्या मुळेच मिळाल्या हे काँग्रेस ने विसरून चालणार नाही नाहीतर याचाच फायदा परत भाजप घेणर
महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाकडे न बघता एकसंघ रा णे गरजेचे आहे.
Sir good days will come to Congress party.
अमित देशमुख मुख्यमंत्री होणार
ऊडि जरागे मुळ फायदा झाला भाजपला विरोधात मतदान झाले तो कोणताही पक्ष
लोकमतवाला आघाडीत आग लावायला बघतोय
Nice
भाऊ इंडिया आघाडी मध्ये कोणी मोठा भाऊ लहान भाऊ नाही हे सर्व बीजेपीच्या एनडीए सरकार मध्ये होऊ शकते
काँग्रेस ने आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरे चे काही उमेदवार पडले आहेत
Raigad ratnagari Thane jaga chuka jala aahe
👌
नाना भाऊ पटोले यानी खुप मेहनत घेतली त ब्बल ११६ सभा घेतली
Uddhav Thackeray Ani Sharad Pawar
आघाडी चा धर्म हा कॉग्रेस, राष्ट्रवादी पाळली नाही
कॉग्रेस राष्ट्रवादी यांनी शिवसेनेचे उमेदवार यांना साथ दिली नाही आता विधानसभा ले ला
S,congress CM in MHA.
ग्रेट अन्यलिसिस सर 🙏