Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Ratnagiri Flood रत्नागिरीतलं चिपळूण कशामुळे बुडालं? चिपळूणमध्ये महापूर,मदतकार्यापासून मात्र कोसो दूर
HTML-код
- Опубликовано: 21 июл 2021
- Chiplun Flood : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती असून अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच कोकणात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचं उग्र रूप पाहायला मिळत आहे. पावसानं धारण केलेल्या या उग्र रुपानं कोकणातल्या शहरांना पाण्याचा वेढा पडला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर (Chiplun Flood) येऊन नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास 5 हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदिरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
वाशिष्ठी चा मार्ग मोकळा केला तरच वाशिष्ठी आपल्या जगण्याचा मार्ग मोकळा करेल. अतिशय् आभासू रिपोर्ट
अगदी बरोबर. मानव निर्मित चुका
इतके वर्षे झाली कोकणात प्रचंड पाऊस पडतो पण असा पूर कधी येत नाही. मध्य रात्रीच्या वेळी अचानक धरणाचं पाणी सोडल्यामुळेच चिपळूण बुडाल.
कशाला पाहिजे असाल विकास जो कधी कधी आपल्याला भारी पडतोय फायदा झाला कोणाचा श्रीमंत लोकांचl आणि राजकारणी व्यक्तींना. तुम्हाला काय भेटल तर ही परिस्थिती
Vikas kashala pahije parshu aai Ani vithu aai ahe na
Right bro
@@nikhilsalve9140 you
आपला आधार दाखवाल
जगभरात पूर आहेत .. लोकसंख्या नियंत्रित करा आणि सर्व काही सामान्य होईल.
हा नैसर्गिक इशारा आहे....अनधिकृत बांधकामे थांबली पाहिजे.... 🙏
नाही, आंनधिकृत बांधकाम फक्त कंगणा रानावतचेच आहे बाकी महाराष्ट्रात कुठेही आंनधिकृत बांधकाम नाही
नदीकाठी घरे बांधताना मागील 50 वर्षांचा पुराचा इतिहास माहित करून घेतला पाहिजे. ही माहिती आसपासची वृद्थ माणसे देऊ शकतात. मागील 50 वर्षात कधी ना कधी महापूर येऊन गेलेला असू शकतो. त्याचा विचार न करता महापूर क्षेत्रात बांधकामे करतात आणि आपत्ती आली की निसर्गाला , सरकारला दोष देतात.
Government cha Dosh ahe proper
Floodproof krta yeta
Ekdam correct, technology dashak aahe, purvi apan panya sathi nadi kadhi city develop kelya, vel aali aahe hight var city develop kara pani pipeline ne ana. Khol var development karaychi ani mag pump lavayche , kiva radat basun kahi upyog nahi
Barobar aahe... 24th July, 1989 cha Mahapoor Raigadkar kadhich visru nahi shaknar...
सन १९९१ मध्ये या.सर्वोच्च न्यायालयाने BEAG ,ची जनहित याचिका वर निर्णय दिल्यावर राज्याने पुरनियंत्रण आराखडा सर्वच नद्या चार प्रसिद्ध केला आहे,त्यात रहिवासी क्षेत्रासाठी बांधकाम परवानगी अनुज्ञेय नाही.
@@foodworld5099 o
तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, मग आम्ही पण तुम्हाला खाणारच ना.(नदी)
Right
बरोबर
Ha
जगभरात पूर आहेत .. लोकसंख्या नियंत्रित करा आणि सर्व काही सामान्य होईल.
नेते मंडळी जोमात आणि माझे गाव चिपळूण गेले पाण्यात 😭😭
Bappa sarv kahi thik karel 🥺🥺🤗
Maaz ghar kosalal mahapurat.. jiv jata jata vachla... bahadurshekh chiplun.. 😢😢
@@MrAP-bp1ct खूपच वाईट झाले आपल्या जिल्ह्यात, कोकणावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चिपळूण कशामुळे बुडले हे सांगण्याची ही वेळ नाही.
सध्याच्या परिस्थितीत काय करता येईल ते सांगा.
तुमचा आदर्श घेउन इतरही पुढे येतील असे तुम्ही
काय केले ते सांगा .
he lok kay करतात, 1 रुपये खर्च तरी करतात का
चोर साले
जगभरात पूर आहेत .. लोकसंख्या नियंत्रित करा आणि सर्व काही सामान्य होईल.
अगदी खरं आहे. नद्यांच्या जीवावर माणसं उठली त्यामुळेच माणसांच्या जीवावर नद्या उठल्या
गुड
तुम्ही बातम्या दाखवताना बॅकग्राउंड म्युझिक का लावता न्यूज चॅनल आहे कि डान्स बार
जागतिक न्यूज चॅनेल बघा ते कधी बातम्या दरम्यान म्युझिक वापरतात काय ?
सुटीयापा न्यूज चॅनेल
Editing evdhi bakwas ahe hyanche ekta kapoor chya serial sarkha bakwas background music ani dramatic editing kartat
✅
Agdi barobar bhau. Mazya manatla bolalaat.
अजून बांधा बिल्डींग जिकडे तिकडे झाडे तोडली पाणी जायला जागा ठेवली नाही पुरतं येणारच ना झाडे लावा कन्स्ट्रक्शन थांबवा
Very true sister
Brobr ahe tuz
अनाधिकृत बांधकामे थांबवली पाहिजेत जमिनी टिकल्या पाहिजेत जो-तो आपल्या जमिनी कंस्ट्रक्शन लाईन मध्ये विकत आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे. आता दहा फुटापर्यंत पाणी होतं अजून काही वर्षात वीस-पंचवीस फूट पाणी होईल. लोकच जबाबदार आहेत
ताई बरोबर आहे तुमचं. मी सहमत आहे.
लॉकडाऊन करून करून या राज्यकर्त्यांनी जनतेला उपासमारीची वेळ अनली. आणि आता निसर्गाने कहर केला.
कधीतरी कोकणातली खाणकाम , जंगलतोड पण दाखवा .. तात्पुरते कारण आणि तात्पुरते उपाय ने काही होणार नाही
चिपळूण च्या पुराचे खूप मोठे राजकारण केले पाऊस एवढा झालाच नाही कि कोळकेवाडीचे सोडण्याईतपत जानून बुजून एवढे पाणी सोडले
याचा नक्कीच तपास करावा
24 Hr madhe 420 mm paus zala
@@user-oz4zi9xl5l ठिक आहे 24तासात420मी पाऊस झाला पण कुठे तर संपूर्ण कोकणात म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे मिळून एवढा पाऊस फक्त चिपळूण मध्ये झाला का नाही याचा विचार करा बोलताना कोकण बोलतात पण कोकण हा तीन जिल्ह्यांमध्ये येतो
गेल्यावर्षी सारखा पूर आले आम्ही आलो होतो गेल्यावर्षी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्यातर्फे मदत कार्य घेऊन भयानक आहे
कोकणात काय चाल्लय ऐकरांनी जमीनी घ्या na करा डोंगर साफ करा झाड संपवा ही वेळच नाही अजुन ही वाईट वेळ येण बाकी आहे कोकणावर डोळे ऊघडा आतातरी
जगभरात पूर आहेत .. लोकसंख्या नियंत्रित करा आणि सर्व काही सामान्य होईल.
कोयनेतून पाणी सोडलं ते सांगा ना????
कशाला लपवून ठेवताय
Agadi barobar.
Te pn ratri, kahi kalpana na deta
@@devashishrane476 हा बरोबर..
कारण ह्या लोकांना सर्व सामान्य माणूस गेला तरी काही फरक पडत नाही.
Barobar koynetun😀
हेच महापूराच नदीच पाणी दुष्काळी भागातील मराठवाड्याकडे बोगद्याच्या माध्यमातून वळवले पाहिजे.
अगदी बरोबर आहे...
महाराष्ट्रतील दुष्काळी भागात हे पाणी वळवण्याचे कार्य केले पाहिजे... म्हणजेच महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प राबवला पाहिजे यामुळे कोकणात येणाऱ्या महापौर निश्चितपणे कमी होईल
@@fact-ym8ti 👍👍
हे शक्य नाही 🙏 चिपळूण 🌊 समुद्र सपाटीपासुन 2-3 मीटर उंच आहे आणि घाटमाथा 1400 मीटर उंच 🙏🙏🙏🙏🙏🙏
@@fact-ym8ti s
नद्या जिथून वाहतात त्या भागातील नद्या-नाल्यातील गाळ काढून व्यवस्थितपणे नद्यां प्रवाहित केले तर परिस्थिती सुधारेल पण गाळ साचवून त्यावर ऊस आणि साखरि राजकरणात राज्यात अश्या परिस्थिती ची साखळीच सुरू राहील
निसर्गाच्या सान्निध्यात हस्तक्षेप झाला तर ही किंमत मोजावी लागते...
निसर्ग लाच घेत नाही , निसर्गला मत नको निसर्गाची परवानगी नसेल तर तुमचा हिसाब होणार,
Agadi barobar aahe
समुद्राकडे जाणार्या पाण्याचे मार्ग मोकळा करा.
नदी पूर प्रवण क्षेत्रात बांधकाम करणेत येतात त्यामुळे हा फटका बसतोय.
Ekdum barobar
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भर पावसात मर्सिडीज बेन्ज स्वतःची कार जॉय रायडींग करत पंढरपूर ला गेले.................
अगोदर स्वाताचे नाव अशल्लील भाशेत दाखवतात त्या वेळी नाही जमले ठीक आहे पण काही दिवसांनी आमचे रकक्षक म्हणजे 1 पंच 2सरपंच
लवकरात लवकर पुर ओसरो आणि सव॔ जणं आपापल्या घरी सुखरूप पोहचो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
अजून बांधा धरण. आणि सोडा पाणी कोकणात.
मानवला विकास पाहिजे, सुखसुविधा पाहिजे, आरामदायक जीवन पाहिजे..... तर.... असे... विनाश... पण.. सहन करावे लागणार... 🤔
तुम्ही पण दोन दिवस बातमी चालवाल आणि गप्प बसाल
Uttam Vishleshan ! Pann hich Maharashtra chi Nadi Nalle ani Ohdha child paristiti. Snthaniya nete , Builder , Contractor chya Samrajya ne Vilkha kela ahe. Kadak shashan
ani prashan ji garaj .Jai Maharashtra.
बेसुमार लोकवस्ती जबाबदार
चिपळूण वर ही वेळ का आली तर राणे मंत्री कोकणातले झाले म्हणून
ताजा ताजा गचाचा खाल्लेला दिसतोस😀😀😀😀वाकड्याचा की फावड्याचा खाल्लास?
@@keepsocialdistance1643 तूझ्या बायको ला झवल आन्धभक्ताच्या
@@keepsocialdistance1643 hithe paristhiti ky tu boltoy 🙄 25 paise bhetele bass ata
कडक गांजा
😂😂😂
राणे कंपनी ने कोकण विकून खाल्लं आहे सगळं..
दादा राणे चा मतदारसंघ चिपळूण पासून खूप लांब आहे , सध्या चिपळूण मध्ये राष्ट्रवादी चे आमदार आहेत .
२०२१ चिपळूण महापूराची कारणे :
१. अतिवृष्टि
२. कोळकेवाडी धरणाचं पाणी पूर्व सूचना न देता, समुद्राची भरतीची वेळ असताना अयोग्य वेळी सोडलं गेलं.
सुरूवाती पासुन थोडं थोडं पाणी सोडलं असतं तर एकदम सोडायची वेळ आली नसती.
३. वाशिष्ठी नदीचं पात्र नवीन पुलाच्या कामा मुळे लहान झालं आहे त्यामुळे पाणी वाहुन जायला पुरेसा मार्ग मिळाला नाही.
४. Development साठी केलेला चिपळूण च्या निसर्गाचा-डोंगरांचा ह्रास व अधिकृत वा अनधिकृत पणे जंगलतोड करून डोंगर पोखरून आणलेली माती
हया सर्व कारणांमुळे पाणी शहरात शिरलं आणि पूर्ण शहर कोलमडून गेलं.
सरकार आलं आणि कोपरा पासुन नमस्कार करुन गेलं.
शेवटी सामान्य माणूसच एकमेकाची मदत करून पुन्हा उभं रहायचा प्रयत्न करतोय.
निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे, काळजी घेणं हे महत्त्वाचा आहे
अगदी बरोबर आहे.
जो अधिकारी अनि संमंदित मांत्री ह्या सगळ्यांना आणून बुडूवा अणि कळेल बुडन काय अस्त कळेल.
Madat pochayla Mumbai Goa road chi halat bagha adhi
हा विनायक राऊत खासदार म्हणून काहीच कामाचा नाही.
भ्रष्टाचार करून वाट लावली आहे कोकणची लाचार सेनेने😡
अहो
Rane kuthe aahe khup midiya samor yetoy aata khup garaj ahe samor yeun madat karanyachi
काही उपयोगाचे नाहीत हे मोठे अधिकारी 😡 अशावेळी बाहेर येणार नाही काही करणार नाही.आमची पण माणसं चिपळूण मध्ये बेकार फसलेलीत आता पाणी ओसरतय म्हणून थोडं जीवात जीव आहे
पाण्यामुळं 😍
साहेब स्वतच्या बंगल्यात सुरक्षित
Thanks for first charitable trust and volienter for needful help flood
सुंदर गोष्टींना नजर लागतेच.
मग ते लहान मूल असो वा आमच कोकण
Koyana dam che pani sodle mule Chiplun budala dam sabandit adhikari lokavar fir jhala pahije Amdarani pudil avashak karvai karavi
NO ONE IS GREATER THAN NATURE
very true
आता झाडांचं अतिक्रमण केले तरच आपण पृथ्वीतलावर राहू शकतो.
सरकारने निबर सरकारी अधिकाऱ्यांचे पगार कमी करून हा सगळा खर्च भागवावा. राज्याचा बहुतेक महसूल यांच्या भरमसाठ पगारावर खर्च होतो. हे लोक समाजावर उपकार करत नाहीत. हेही समाजाचे काही देणे लागतात.
Amdar khasdar phakt paise kse khavet hyacha swatch vichar kartat ani collector kay jhople hote ka.
Dam cha pani without alert kela ahivay sodlela aahe yala metereological department ani dam management he jababdar
Thanks Sar asyjch ubay rra
thanks for sharing such disaster
मंत्र्यांना बुडवा एक तरी मदत करतो आहे का
नदी मध्ये पाण्याच्या जागी कचरा आणि भरा असेल तर असा पुर येतोच, शासनाने नद्या खोल केल्यातर पुरची तीव्रता एवढी वाढणारच नाही
L
Kolkewadi dam che pani kontihi Kalpana na deta sodle tyamule motha problem zala
Mumbai Goa highway chi pan dang marun thevaliy aani Chiplun city township planning koluste gavajaval karav karan te unch thikani aahe tasech old city pasun fakt 8 km ahe
Right hya gava bada idea nahi but, development hya phude ji kahi honar ti hight var karavi thodi, nikhal bhagat development karu naka, nahiter dar varshi pur ala ordav lagel
Recruits Civil engineer🙏🙏
they will do better water management
Who built dam buildings then.? unefficient....don't play with nature one day it will destroy human being
@@avinashdoad325 Bhava management tr kela ch pahije kai tari...
aata tu don't play with nature mhantlya vr Dam construct kela nai tr apn paani kuthla pinar mg??
electricity kasi create honar??
@@manojwadikar5147 barobare bhava... Science stream cha lokana dya management he political science lokana jhepaych kam nahi
मुंबईची वाट लावलीच आता गावांची बांधकामे करून. सर्व च गावात पण बिल्डर झालेत.कसलेच बांधकामाचे नियोजन नाही.झाडे कापणे. नतर एकमेका कडे बोट दाखविणे
Chan music 🎶 . Hey picture ahe kay?
😂😂😂😂
महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे कारण कोणतेही यंत्रणा कामाला लागली नाही
तुझ्या बायकोला लेकरू झाल तरी महाविकास आघाडी जबाबदार आहे का रे अंधभक्ता कुत्र्या निसर्गाच्या पुढे काहीही चालत नाही पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यावर सरकार काय करेल Even कोणतेही सरकार असले तरी काही करू शकत नाही
काय रे अगदी जुलाब झाले तुला महाविकास आघाडी जबाबदार
राणे कुठे मेला
yala karan mhnje manush tumhi sagle nishrgabaribar khelata na mag tyala pan khaludya tumcha barobar bar zal me mhanto mala kay dukh nahi vatat sagle vat laun takli gavachi ani shranchi
Barobar mumbai chi aaj kay avstha hotey hech tumhi nisrgachi vaat laavnaar nisarg tumchi laavel
@@SidhantKBr yes
Nice reporting 👏👍
नद्यांच खाडीमुख गाळाने भरले आहे ते मोकळे केले की पुर नियंत्रण होईल
Mahad & rajewadi also same conditions..please shoe that also
Uddhavji thakre aap great ho 👍
अहो लोक माजाटली एकादशी,सोमवार शिवरात्री, चतुर्थी ,मटण खायला लागली ,,शास्र पाळत नाही ,पाश्चिमात्य लोकांसारख वागतात ,मग विनाश होणार ,परशूरामाच्या नगरीत अनाचार वाढला मग विनाश होणारच ना,,
हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे
विडिओ चा शीर्षक वाचून असं वाटलं कि ABP माझा याला जबाबदार मोदीला दाखवतात कि काय ...🤣🤣🤣🤣
Raj T बिलकुल बरोबर
काही पन बोंबलत बसु नका, हे अती पावसामुळे झालंय
त्यांचा मेंदु गचाचा गु खातोय😀😀
@@keepsocialdistance1643 तूझ्या बायको ला झवल आन्धभक्ताच्या
मूर्ख आहेस
@@neetakarlekar7018 कोन. ? 😀
वशिस्टी चिपळूण साठी जीवनदान होती पण ती आज जीवघेणी झाली ...stop unauthorised slum area
Requesting Making Protocols For Coming Mansun Seasons ❤
Plz take care Marathi people ,love From north Indian man
Dam madhla pani kuthe gela?
आता एकमेकांवर टिका करण्यापेक्षा मानवाला किती हव्यास सुटला आहे ते पहा ,मग निर्सगानेपण आपली जागा दाखवली,,
Need flood management authority with expert team in future, team with politicians no use will do only corruption. teach some lesson for future management.
u want flood management team to die even they will get sold for money
पाऊस खूप आहे .पूर्ण सायद्री पर्वत चे पाणी ( अंबा घाट हा मोठा जंगल भाग आहे) .म्हणून चिपळूनला पुराचा फटका बसला.
मदत कशी करायची हे जास्त महत्वाचे आहे. 🙏कोणत्याही नेत्याची मुलाखत घेत बसू नका.कारण तेवढं वेळ नाही आता.🙏
महाराष्ट्रातील धरणांची ऊंची का वाढवत नाहीत.ईंग्रजांनी बांधलेल्या धरणांवरच सध्याचे राजकारणी पैसे मिळवत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कीती धरणे बांधली?
ह्यांनी बांधलेली धरणे 2 वर्ष तच फुटतात
तिवरे धरण विसरली लोक
नदिकाठच्या गाव वाल्यानी पावसाळ्यात सतर्क राहायला पाहिजे.
Kit jeevghenaya bandkamana parvangi dear.
Ok brobar ahe tuje
रात्री पाऊस जोरदार पडूनही सकाळी पाणी कमी होते आणि अचानक पाण्याची पातळी वाढली हे पाणी सोडल्यामुळेच झाले अचानक एवढे पाणी कशे वाढले ह्याची चौकशी वह्यायलाच हवी
हे आजचं आहे का
नदीचा मार्ग मोकळा करायचा असेल तर नदीतील रेती उपसा वर जी बंदी केली आहे ती उठवली पाहिजे . मग नदीचे पात्र खोल होईल मग पाणी नदीच्या पात्रा बाहेर जास्त प्रमाणात जात नाही हा प्रकार कोकणातल्या सर्व भागात घडतो.
Reti upsa bandi uthavli tar amryad reti upasli jaiel builders kadun ani haluhalu nadi nashta houn kordi padel🙄
Politicas.
जैसे कर्म तैसे फळ
Ratnagiri la atyant vait collector labhlay.
Mazya Mate Purne Maharashtra Madhe Fakt 10% Collector Changle Ahey Anni bakiche 90% Collector Corrupted ahet Nete Lokanche Ikun Kam Karnare Evadhe Sikhun Collector Banatat Anni 10 Vi Fail Asnarya Shikshan Naslyalya Nete Lokanche Iketat Kai Karayecha Kai Nahi
Politicians nahi karu det kaam..... Public chatugiri karte leader chi
@@volumeanalyser8136Kher ahe
Ho tyala fursat nahiye 70-80,000/- chya daru chya batlya ghenya pasun 😂
Toh kay kaam karnar ahe
नियोजन शून्य नेतृत्व बाकी काही नाही
Nadya ani khadya galane bharalya ahet ,gal keva upadanar, hich mothi karne ahet, laxsh kon denar?
नियोजन करत नाही. त्याचा परिणाम होतो. भरती नाही. निसर्ग काय करणार
निसर्गावर कुरघोडी करण्याची चढाओढ विनाशकारी आहे.
या महापुराला जबाबदार महाराष्ट्र सरकार
Ho tyani ch padla paus😂barobr ah 🙏
Global warming🌎📛 effects.. Germany flood.. China flood.. And chiplun flood.. See whole world is facing floods, cyclones and droughts... It's high time to understand the causes for global warming and. Contribute to save mother earth and human race..
आघाडी बिघाडी
लालच हीं घेऊन डुबणार
झाडे आणि जंगल नश्ट करा अजून..
River banking होणं खूप गरजेचं आहे
We cannot think of over taking Nature. God is God he has every right to take revenge from human being. People Pls try to understand God. Don't under estimate God. At last my Chiplun is fully destroyed by Nature. I love Chiplun. I love you all Chiplunkars.
निधी येईल आता. मजा कुणाची समजुन जा
Nisharga smor kanace kay calnar
Sagle budalaa.... pan tumhi lok kaa nahi budalaa
Pagl aaheska
Ithe sankat aalay ani hyanni batmya sobat disco music laavlay tar kaay aamhi naachave ase hyanna vaatate kaai?
Administration &politicians responsible aahet