कोणतीही मागणी नसतांना 8 वेतन आयोग लावला जातो मी एका शासकिय कर्मचारी आहे पण खरच एवढया पगाराची गरजच नाही सर्व फाजील लाड आहे. ही समाजामध्ये आर्थिक विषमता निर्माण करण्याची चाल आहे. खरच वेतन आयोगाची म्हणजेच स्वामीनाथन आयोगाची गरज शेतकऱ्याला आहे . जय जवान - जय किसान - जय विज्ञान
ज्याची जळती त्याची त्यालाच कळती . फुकट खाणाराला काय त्याच बायको पोरं घेऊन रात्रंदिवस बारा महिने शेतात काम करावं लागतयं तरी लागवड खर्च फिटत नाही.पंधरा वर्षे जुने भाव शेतमालाचे आहेत. खत औषधीचे भाव पाच पटीने वाढलेत .मजुरी चार ते पाच पटीने वाढली. मरावे कुणालच वाटत नाही, पण जेव्हा जगणं मुश्किल होतं न,न तेव्हा मरण्याचे विचार डोक्यात येतात.शानशौक सोडा पण सर्व साधारण शेतकऱ्यांजवळ दवाखान्यात जायाला सुद्धा वेळेवर पैसे नसतात.दुकानात जाऊन दोन रुपयाचा नट फुकट मागून पहा , दुकान वाला कानाखाली ठेवून देईल . शेतकऱ्याच सगळं च फुकटात पाहिजेत हाँटेलमध्ये दोन शे पाचशे रुपये टिप देणारे पाच रुपयाची कोथिंबीर घेतांना शंभर चौकश्या करतेत .मी तर म्हणतो उपग्रह नाही, डायरेक्ट ग्रह च येऊन आदळला पाहिजे त..@@vishnupanthkayande3758
आगोदर पैसा नव्हता तेव्हा वस्तू विनिमय चालायचे म्हणजे एक वस्तू देणे व दुसरी वस्तू घेणे.आता शेतकऱ्यांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी जेवढं अन्न लागते तेवढेच आणि तेच उत्पादन करायचं एकमेकांना वस्तू देऊन वस्तू घ्यायची हे फक्त 2 ते 3 वर्ष करायचं माल बाजारात काहीच न्यायचा नाही. मग बघा, आयात करुदेत काय खातील ते बघा देशावर उपासमारीची वेळ येईल.तेव्हा समजेल हा एकच पर्याय आहे.आणी एक ना एक दिवस हे होणारच!!!!!
सरकारला शेतकरी ठेवायचं का नाही हेच खरी मोठी चिंतेची गोष्ट आहे शेतकरी आंदोलन करतात तरी त्याला त्याच्या कष्टाचे पैसे शेतकरी देत नाही आणि कुठलीही मागणी नसताना वेतन आयोगावर वेतन आयोग लादले जातात
शेतकऱ्यांनो कुठल्याही राजकारणाच्या पाठीमागे न जाता एकजूट व्हा व रास्त भाव कायद्यासाठी लढा आपलें जीवन फक्त त्याच्यावरच अशे हे लक्षात घ्या बाकी सगळं सगळं सोडा लक्ष फक्त यात घाला बाबांनो नम्र विनंती
सरकार ने तुरीचा हमी भाव सांगीतला पण खरेदी कुठं चालु आहे अजुन तर नोंदणी ला सुरुवात झाली नाही तसंच हरभरा च आहे लवकरात लवकर म्हणजे 8 दिवसात जी आर काढला पाहिजे नाहि तर सरप गेल्यावर काठी आनुन काय फायदा रीकाम सरकार आह निव्वळ घोषणा बाजी नाटक बाजी आणी खिरापत वाटून आपली पोळी भाजून घेते ❤❤❤❤
आमच्या सारखे ध्येय वेडे शेतकरी कमी कमी होत आहेत. शेतीत काम करणे. ,पिकवणे, गुंतवणूक करणे. हे बरेचसे लोक टाळत आहेत. मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून. माझ्या सारखे भरपूर नाराज आहेत. फरक पडत नाही. असे नसते. पडत असतो.
देवाला कसं काय पाहवले जाते कोणास ठाऊक. यांना शेतकरी जात ही कायमची नष्ट करून अडाणी/अंबानी ले शेती द्यायची आहे. आणि मर्द movie सारखे सर्वाँना गुलाम करू पाहत आहेत.😢😢😢😢
तुरीची आयात केली तर निदान आपल्या देशातून टमाटे,अद्रक,काही भाजीपाला आखाती देशात भारतातून निर्यात शुल्क शून्य करून निर्यात कराला पाहिजे म्हणजे काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कारण टमाटे, अद्रक, भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे त्या पिकाला सरकारने हमी भाव दिला नाही व ते पिक बाजारात कमी दरात विकले जात आहे
वैष्यांनी व्यवसाय करावा आणि शुद्रानी फक्त सेवा करावी उच्चा दर हे फक्त व्यवसाय करणाऱ्या साठी असतात कमीत कमी दर हे पिकवणाऱ्या साठी असतात मी ही शेतकरी आहे सरकार शी भांडून उपयोग नाही
कोणतीही मागणी नसतांना 8 वेतन आयोग लावला जातो मी एका शासकिय कर्मचारी आहे पण खरच एवढया पगाराची गरजच नाही सर्व फाजील लाड आहे. ही समाजामध्ये आर्थिक विषमता निर्माण करण्याची चाल आहे. खरच वेतन आयोगाची म्हणजेच स्वामीनाथन आयोगाची गरज शेतकऱ्याला आहे .
जय जवान - जय किसान - जय विज्ञान
Right
बरोबर आहे सर
पूर्ण आयात करा शेतकऱ्याला गांजा लावायची परमिशन द्या देशावरचा कर्ज शेतकरी फेल
सरळ सरळ तुरीचे भाव वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे...
हेच अछे दिन आहेत शेतकरी बांधवांनो द्या निवडून भाजप ला
एखादा उपग्रह ह्या भूतलावर अदळावा आणि सर्व सर्व सजीव सृष्टी नष्ट व्हावी....!!!!
वा रे भावा काय सुंदर विचार आहेत
ज्याची जळती त्याची त्यालाच कळती . फुकट खाणाराला काय त्याच बायको पोरं घेऊन रात्रंदिवस बारा महिने शेतात काम करावं लागतयं तरी लागवड खर्च फिटत नाही.पंधरा वर्षे जुने भाव शेतमालाचे आहेत. खत औषधीचे भाव पाच पटीने वाढलेत .मजुरी चार ते पाच पटीने वाढली. मरावे कुणालच वाटत नाही, पण जेव्हा जगणं मुश्किल होतं न,न तेव्हा मरण्याचे विचार डोक्यात येतात.शानशौक सोडा पण सर्व साधारण शेतकऱ्यांजवळ दवाखान्यात जायाला सुद्धा वेळेवर पैसे नसतात.दुकानात जाऊन दोन रुपयाचा नट फुकट मागून पहा , दुकान वाला कानाखाली ठेवून देईल . शेतकऱ्याच सगळं च फुकटात पाहिजेत हाँटेलमध्ये दोन शे पाचशे रुपये टिप देणारे पाच रुपयाची कोथिंबीर घेतांना शंभर चौकश्या करतेत .मी तर म्हणतो उपग्रह नाही, डायरेक्ट ग्रह च येऊन आदळला पाहिजे त..@@vishnupanthkayande3758
आगोदर पैसा नव्हता तेव्हा वस्तू विनिमय चालायचे म्हणजे एक वस्तू देणे व दुसरी वस्तू घेणे.आता शेतकऱ्यांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी जेवढं अन्न लागते तेवढेच आणि तेच उत्पादन करायचं एकमेकांना वस्तू देऊन वस्तू घ्यायची हे फक्त 2 ते 3 वर्ष करायचं माल बाजारात काहीच न्यायचा नाही. मग बघा, आयात करुदेत काय खातील ते बघा देशावर उपासमारीची वेळ येईल.तेव्हा समजेल हा एकच पर्याय आहे.आणी एक ना एक दिवस हे होणारच!!!!!
log bhukhe marnar 😢😢
बरोबर
सरकारला शेतकरी ठेवायचं का नाही हेच खरी मोठी चिंतेची गोष्ट आहे शेतकरी आंदोलन करतात तरी त्याला त्याच्या कष्टाचे पैसे शेतकरी देत नाही आणि कुठलीही मागणी नसताना वेतन आयोगावर वेतन आयोग लादले जातात
मोदी सरकार च धोरण शेतकऱ्याच मरण
दारूची बाटली, मटन चिकन, जाती पाती , आपला माणूस म्हणून द्या मत, शेतकरी इथेच कमजोर पडतो
वेरूळ, खुलताबाद, लासूर स्टेशन परिसरात 6600 ते 7100 पर्यंत खरेदी सुरु आहे. Moisture व paramiters नुसार भाव होत आहे.
किसान पक्ष निर्माण करा शेतक्रनो जागे वा
आधी भारत सरकार होती म्हणून शेती मालाला भाव होता आता मोदी सरकार आहेत
शेतकऱ्यांनो कुठल्याही राजकारणाच्या पाठीमागे न जाता एकजूट व्हा व रास्त भाव कायद्यासाठी लढा आपलें जीवन फक्त त्याच्यावरच अशे हे लक्षात घ्या बाकी सगळं सगळं सोडा लक्ष फक्त यात घाला बाबांनो नम्र विनंती
शेतकऱ्यांची एकजूट पाहिजेत राव पाच वर्ष खाण्याकरता च फक्त तुर पेरा.
अमच्या माहुर तालुक्यात 6000 भाव चालु आहे तुरीला
मोदी सरकारला शेतकरी ची अजिबात अजिबात काळजी नाही 😢
कृपा करून महा कुंभ कडे पाहून समाधान मानावे
पाच वर्ष शेतीत पेरणी करूच नका हाच पर्याय आहे . आपला खर्च निघत नसेल तर कशाला शेती करावी
माज पण हेच मन आहे भावा एक नो कॉमेंट ❤
तुरी च्या पिकाचे अमरावती जिल्ह्यात फारच कमी उत्पन्न (उतारा) झाले आहे
Kiti pik jhzl tumhala
तुम्ही जो प्रयन्त सर्व सामान्य शेतकऱ्याची पोर निवडून देत नाही तोप्रयन्त हे आसच चालणार कारण नेत्याला शेती कळत नाही आणि शेतकऱ्याचे दुःख पण
आता जे खुर्च्या उबवत आहेत,ते पण स्वतःला शेतकऱ्याचेच पोरं म्हणवतात.
अशीच परिस्थिती असेल तर खरंच लग्नाच्या बायकोचेच आहेत की....
सरकार ने तुरीचा हमी भाव सांगीतला पण खरेदी कुठं चालु आहे अजुन तर नोंदणी ला सुरुवात झाली नाही तसंच हरभरा च आहे लवकरात लवकर म्हणजे 8 दिवसात जी आर काढला पाहिजे नाहि तर सरप गेल्यावर काठी आनुन काय फायदा रीकाम सरकार आह
निव्वळ घोषणा बाजी नाटक बाजी आणी खिरापत वाटून आपली पोळी भाजून घेते ❤❤❤❤
दुधनी ता.अक्कलकोट जि.सोलापुर तुर बाजार भाव:7500/-
शेतकऱ्यांच्या मालाला फक्त आणि फक्त निवडणूक जवळ आली की तेव्हा मालाला भाव मिळतो आता निवडणूक झालेली आहे .
आमच्या सारखे ध्येय वेडे
शेतकरी कमी कमी होत आहेत.
शेतीत काम करणे. ,पिकवणे,
गुंतवणूक करणे.
हे बरेचसे लोक टाळत आहेत.
मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून.
माझ्या सारखे भरपूर नाराज आहेत.
फरक पडत नाही. असे नसते.
पडत असतो.
शेतकऱ्याने पिकवेचे काय सोयाबीन भाव तसे आता तुरीच अस वारे सरकार 😢😢
आपलीच तुर नीरृयात करावी लागेल
जिल्हा वाशिम 7500
सरकार शेतकरी विरोधी आहे. तुमचं शेतकऱ्यांना प्रश्न विचारत की उत्तर देत ते बोला
Sarkari kharedi nafed kadhi chalu hoil 1 video banva bhau
पोरांना बायको भेटेना तेवढं बघा आयात कोठुन होता का😅😮
सातहजारकुटल.याच्याउपरनाहीजाधवसाहेब.
सर्व शेतीमाल आयात करा , आणि भारतातील शेतकऱ्यांना गांजा , अफू करायला मोकळं करा
7000 rupay chalu ahe na bhau ajun kiti bhav pahije
Hami bhav pahije
ज्या देशातील शेतकरी निवडणुकीत स्वतःचे मत विकतो ,त्या देशात या पेक्षा अधिक काय होणार? दोष राज्यकर्त्यांना देणें केवळ मूर्खपणा !!!
Sir chana che kay ret rahil
फडनविस को सुहाग 😜😜😜 🤣🤣🤣 रात मनाने के लिए 🤔🤔🤔 भेज दो 🤣🤣🤣 चायना में
उत्पादन कुठे आहे घटल उत्पादन
Yenarya 10 year mdhe lok bhuk marine martil 100% lihun ghya
1 एकरात तुर 1 कठ्ठा उत्पादन झाले घरच्या गरच भागेल बाजार त तुर येणार नाही ही हमी माझी
एकरी 10कीटोल झाले संभाजीनगर
वारे सरकार , शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न होईल..का??
7200 tur bhav latur market
देवाला कसं काय पाहवले जाते कोणास ठाऊक. यांना शेतकरी जात ही कायमची नष्ट करून अडाणी/अंबानी ले शेती द्यायची आहे. आणि मर्द movie सारखे सर्वाँना गुलाम करू पाहत आहेत.😢😢😢😢
Tur utpadan Kami ahe ho,,,amchya kade tur surwatilach virus mule warle ahe.
तूर बाजाराची आणखी माहिती हवी आहे
Continue 8500 cha var dar Rahat hote pan ya vyapari warga ni sagle kharab kele
सोयाबीन च्या भावा बद्दल अंदाज सांगा भाव वाढेल का❓
आगामी काळात तुरीचे भाव काय राहतील हे विडीओच्या माध्यमातून कळवा 🙏
No surprise. As usual.
असे निर्णयामुळे मोदी सरकार लोकसभा निवडणुकीत अडचणीत आले
तुर एकरी 50 किलो पीकत आहे मला हेच समजत नाही की या वर्षी तुरीचे उत्पादन मागच्या वर्षा पेक्षा जास्त आहे आहे असे म्हणतातच कसे
व्यापारी बी जे पी ला एलेक्स्कसंन साठी लागणार खरर्ज भरून काढण्यासाठी bypari रूपये देतात लाखनी
शेतकर्यांच्या माला ला भाव भेटनार नाही निवडनुकीत सरकार ने पैसे घेतले व वाटप केले व्यापार्याच्या फायद्या साठी हे धोरन आहे
तुरीची आयात केली तर निदान आपल्या देशातून टमाटे,अद्रक,काही भाजीपाला आखाती देशात भारतातून निर्यात शुल्क शून्य करून निर्यात कराला पाहिजे म्हणजे काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल कारण टमाटे, अद्रक, भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे त्या पिकाला सरकारने हमी भाव दिला नाही व ते पिक बाजारात कमी दरात विकले जात आहे
बाहेर देशामध्ये आयात तुरीचे भाव काय आहेत
वैष्यांनी व्यवसाय करावा आणि शुद्रानी फक्त सेवा करावी उच्चा दर हे फक्त व्यवसाय करणाऱ्या साठी असतात कमीत कमी दर हे पिकवणाऱ्या साठी असतात मी ही शेतकरी आहे सरकार शी भांडून उपयोग नाही
तूर निर्यात होणेला परवानगी द्यावी.
आमचा पिकविलेला मालाची
योग्य रक्कम मिळणे साठी.
Soyabeen difference amt che kya hum 4000 me sale kar ke morale jaalo
सर मला सांगा तुर केव्हा विकायच ते माहीती पाहीजे
आयात केलेली तुर काय भाव आहे
कोरडवाहू तुर उत्पादन १.५ते २क्वि तर सिंचनाखालील ४ते५क्वि उत्पादन होत आहे
ह्याने वाट लावली शेतकऱ्यांची आधी सोयाबीन ची लावली आता तुरीची 😢
सरकारच्या धोरणामुळे शेतकरी उबदार याचे नाही देवेंद्र फडणवीस कृषिमंत्री कोकाटे दाखवा हे चित्र
मोदी मेला पाहीजे
सोयाबीन, कांदा ,तुर दोन वर्षे नाही पिकवले तरीही दोन वर्षे असेच भाव राहतील त्यात हे भाजप सरकार आयात करत आहे अवघड आहे
बोलवू दया तसय तुरिच उत्पन्न कमीच राहिन या वर्षी. आमच्या त धुयारि न वालुन गेल्या.
महाकुंभ सुरू आहे
ते दाखवा तूर भाव काही घेणे नाही शेतकऱ्यांना
शेतकरी विरोधी पक्ष
शेतकरी मध्ये एकता नाही, म्हणून हे सगळ चालते.
सरकारच्या आधारभूत किंमतीपेक्षा बाजार पेठेतील व्यापारी भाव जास्त राहतील.
Tax भरू नका कोणत्याच गोष्टीसाठी..
मग कळेल... त्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली मोदी आणि फडतूस 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
Tur खरेदी अजून चालू नाही
सर तुर वाटेल का
मोदी है तो मुंकीन है
Rs.7200
गंगाखेड 6800₹ रेट आवक जास्त आहे
शेतकरी यांना भाव मिळु दया.
आफु (खस खस ) पिकवण्याची परवानगी द्या शेतकऱ्याला, खस खस मसाल्याचा वापर होत असतो, कुठलेही शेतकऱ्याचे पीक बाजारात आले की भाव पडले जातात
हयाला काही शेंमण कळत नाही ...
7100नगर
Sarkar ch Dok Thikanawar aahe ka
nice one more agen BJP GOV
लातूर 7200
6500 te 7200 yavatmal zilha
@@kapilpatil-yh8gj Sheti ahe ka ghri ki fkt bata maraychya tuzya muslim cogres party ni kiti rate dile hote 75 warsha mthe 🤣🤣🤣
@@kapilpatil-yh8gj Patil kiti chor ahe he sgdya lokana mahit ahe ata patlachya patya rahilya 🤣🤣🤣 chori krun pot bhrtat 😂😂😂
@@kapilpatil-yh8gj पाटील फक्त चोरी करण्यातच हुशार राहिले आणि दुसऱ्याला मानायचं 😂😂😂 हे चांगलं जमते पाटलाला बिना अकलीचे 😂😂😂
@@kapilpatil-yh8gj केळ्या तुला हेच नाही माहित तूर किती होते तर काय केळ माहित तुला 🤣🤣🤣
Dya अजून hindutwa वर vote, व्यापाऱ्यांची सरकार आहे.
भाऊ सरकारच्या वतीने बोलतं आहेत वाटते 😢
घ्या ना शिकून द्या भाजपने मत करा हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम
मुसलमानी सरकार आहे आता सरकारमध्ये
जालना तूर मार्केट 7000 ते 7,200 असा चालू आहे
व्यापारी, उद्योजक, पगारदार,शेती कां करत नाही. कारण ते मूर्ख नाहीत.
माझी तूर सरकारला फुकट घे
शेतकरी महिन्याला सन्मान निधी घेतो ना मग बाकी काहीही बोलायचे नाही घ्या -----
शेतकरयानी निवडून दिलेले खासदार झोपा काढतात का?माल आयात करण्याच्या विरोधात एक तरी बोबला का?
अच्छे दिन
लातूर 7000 भाव चालू आहे
अडाणी ला कच्च माल स्वस्तात पाहिजे
परळी वैद्यनाथ 7050
शेतकऱ्याचा वाली कोणी नाही..
Pudchya varshi pasun lavn bnd😂😂
शेतकर्यांचे कोणते पण पीक असो तेव्हा तूम्ही बातमी देत जा भाउ कारनं तुमची पण ब्यान्क त्यांच्यावर चालते
जालना तुर भाव ६७०० .
घ्या ठेसून