PM Modi On Fadnavis : फडणवीसांना सोडून शिंदेंना मुख्यमंत्री का बनवलं? मोदींनीच दिलं उत्तर NW18V
HTML-код
- Опубликовано: 28 апр 2024
- PM Modi On Devendra Fadnavis:फडणवीसांना सोडून शिंदेंना मुख्यमंत्री का बनवलं? मोदींनीच दिलं उत्तर...
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
शिंदे याला मुख्यमंत्री काय तुम्ही पंतप्रधान जरी बनवलं असेल पण ते काय शेतात उभं केलेलं बहुजगावणं आहे..... 🥸🥸
बुजगावन पूर्वी होत.. आता तडफदार नेतृत्व...😂😂 ओन्ली शिंदे..🚩
उद्धव ठाकरे सारखं 😂
उपपंतप्रधान...😂 दिले आहे तेवढी पण लायकी नव्हती मिंद्ध्याची.
गद्दार मिंधे
बसवलेला मुख्यमंत्री आहे सर्व कारभार फडणवीस च पाहातो
😂😂uddhav thakresarkha gharkomda nahi 😂
@@shubhamvirulkar6665😂😂😂😂😂 ते आता घरीच बरे सत्तेत नको.. घर कोंबडे पुरस्कार देवून त्यांचा दुसरा सत्कार करू, पहिला बेस्ट मुरखमंत्री म्हणून पोबारांनी दिला..😅😅
Uus me bura kya hai ?
साधी गोष्ट आहे. शिंदेंमुळे सत्ता मिळाली. अन्यथा पाच वर्षे वाट पहावी लागली असती.
अगदी बरोबर आहे
पण आती घाई संकटात नेही
काही नाही उद्धव ठाकरे डेमैज करणे
एवढं करायचंय@@shivanichavan1757
नमोजी कधिही खरे बोलत नाहित हेच 4यावरून सिद्ध होतंय.
फडणवीसांबद्दल पक्षांतर्गत तसेच पक्षाबाहेरही नाराजी आहे म्हणूनच त्यांना पक्षाने मुख्यमंत्री केले नाही.
Ha ha ha😂
विधान सभेला देवेंद्र फडणवीस साहेब व बी जे पीला भोपळा मिळनार आहें त्याला कारण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे साहेब
मोदीजी काय म्हणाले हे कळलंच नाही.खोटी बातमी दिली धन्यवाद
महाराष्ट्राचा तमाम मराठा बांधव हाताशी धरण्यासाठी शिंदेला मुख्यमंत्री बनून टाटा खाल्लं मांजर बनवणे खायचे दात अलग दाखवायचे अलग
सत्तेसाठी काही करू शकतात
दूरदर्शी पंत प्रधान. मोदीजी 🌹🌹🌹🌹🌹
काहीही अनुमान काढू नकात , मोदींनी शिंदेंना मुख्यमंत्री का केलं ते शेम्बड पोरग पण सांगेल .
फक्त सारवासारव.... न पटणारे स्पष्टीकरण...
आडला हरी.. आणि म्हणून मग.....😂
या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे व ते समजलं होतं
शिवसेना फोडणे ह्या अटीवर मुख्यमंत्री पद अमित शाह ने गुपितपणे शिंदेंना बक्षीस दिल, ही गोषट फोडनविसाना शेवटपर्यंत माहीत नव्हतं
आमच काहीही मत नाही आहे..काय करायच ते राजकारणी ठरवतात.,आम्ही एकदा मत दिले की जनता ५/वर्षे शांत असते..
उच्च विचार सरणी आहे त्यांना आपलं सरकार पुढील भविष्यात पण आणणे आहे
निर्लज्ज़म सदा सुखी😂😂😂
जर एवढा आत्मविश्वास आहे 400 पार तर सभे साठी व प्रसार माध्यमावर खर्च का?करता हा जनतेचा पैसा आहे आसे वाटत नाही का?
कोण हा बावळट?
नाही तसं तुम्हालाच वाटतंय. स्वतः चा "साहेब" जनतेच्या पैश्यावर ऐश करतो म्हणजे बाकीचे पण तसेच असतील असं तुम्हालाच वाटतंय.
महाराष्ट्राचे भले करावयाचे होते तर मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कार्यालये तसेच इतर उद्योग गुजरातला का पळवले ते सांगा ना ?
मोदी यांनी आपला पुढचा वारसदार कोण.तो वारसदार आतापासूनच तयार करावा
मोदींचा पुढचा वारसदार नारायण राणे 😂
*योगी*
😂😂😂😂@@jayramkute3608
❤😂तयार करावा.नाही 😂काढावा 😂❤❤❤❤❤❤❤
@@mahadevmane6888 तुमच्या पक्षासारखी राजेशाही भाजप मध्ये अस्तित्वात नाही, जो लायक असेल तोच मोदीनंतर त्यांच्या जागी बसेल.
ह्यालाच राजकारणी म्हणतात जे काही चाललंय ते जाणते साठी असा आव आणायचा ए पब्लिक है सब जाणती हैं
जे देश हिताचे असेल , महाराष्ट्र हिताचे असेल त्या प्रमाणेच जनता निर्णय घेईल
मूळ बातमी @2:30
सवॅ.उद्योग गूजरतला नेले आता.महाराष्ट्र नेला नाही. मजी झाल
महाराष्ट्रा चे भले 😂😂😂
महाराष्ट्राचे उद्योग धंदे गुजरात ला
पळवले कोणी 👆
आता पुन्हा येईन असे बोलू नका.
पहिली गोष्ट पंतप्रधान साहेबांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे,वेळोवेळी त्यांनी हे दाखवून दिले आहे(2 कोटी नोकऱ्या,100 दिवसात काळा पैसा भारतात आणणार,असे बरेच विषय आहेत)समजा पंतप्रधान म्हणत आहेत की,आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याग केला आणी शिंदेना मुख्यमंत्री केले तर माझा असा प्रश्न की,उद्धव ठाकरे तर हेच म्हणत होते की अमित शहा यांनी 2.5-2.5 वर्ष मुख्यमंत्री पद दोन्ही पक्षांनी घ्यायचे परंतू तेव्हा तुम्हाला 25 वर्ष जे तुमच्या सोबत होते त्यांच्यासाठी त्याग करवसा नाही वाटला आणी सत्ता उलटवल्यावर त्याग करावासा वाटला यातच तुमची फसवेगिरी दिसते...अहो तुम्हाला उत्तर द्यायची नसतात म्हणून तुम्ही पत्रकार परिषद घेत नाही,तुम्हाला आम चुसके खातो हो या कात के ?हे प्रश्न हवे असतात 😂,ये पब्लिक है सब जाणती है.
सगळं जग बघतयं भारताचं वाटोळं केलय म्हणे महाराष्ट्रच भले करण्यासाठी..
ताटाखालचा मांजर अशी अवस्था होणार आहे भाजपची आता
Bina kapda cha Raja ,asi avastha aahe wakdya chi aani fawdya chi !
😂😅🤣😆😁
मराठा समाज् मागे आला , आजीत् पवार मुळे ओबीसी समज मागे आला , आणी नेहमी चा आहेच ...
झालीच
महा फुलाखत
यास मोठेपण म्हणतात देश नीती सर्वोतोपरी हेच जाणून ध्या
मुंबई पालघर डहाणू हे गुजरातमध्ये जोडले जाणार हाच हेतू उद्योग तर गेले आता हे ही जाणार
मोदीजी 4 मे पयंत महाराष्ट्रातच राहा, तुमची इथे खूप गरज आहे. 🚩
देवेंद्र फडणवीस यांची क्षमता असुन एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री केले याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्यात क्षमता नाही.तसेच अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावयाचे होते अमित शहा यांनी ऊधदव ठाकरे साहेबांना शब्द दिला होता हे पण त्यातून सिध्द होत आहे.खोटे बोलायची काही मर्यादा असते राव.
समर्पक उत्तर दिले आहे.
अहो तुम्ही पत्रकार खूपच अती करताय!
Loksaba
मुंबई मध्ये काही ठेवायचे नाही सगळे गुजरात घेऊन जायचे होते म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्य मंत्री केले
महाराष्ट्रा च्या भल्या साठी की जपान च्या मेट्रो आणि बुलेट ट्रेन च्या कंपनी च्या भल्या साठी ??😀😀😀
उत्तर पटल नाही ,,,,जरा सबुरीने घेतलं असतं तर हमखास 2024 विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले असते
गळ्यात पट्टा BJP आहे.
100%खरे बोलले मोदीजी,जनतेला सर्व समजते म्हणून जनता फक्त मत देतानाच बोलते. ग्रामपंचायत मध्येच याचा दाखला पण मिळालाय. 🚩🚩🚩
शिवसेना फुटली नसती तर बिजेपी हद्दपार असती आणि एक नंबर शिवसेना असती
दळभद्री सरकार महाराष्ट्रात बनवून त्यावर उत्तर देणारे पंतप्रधान काय लेवल आहे राव पदांची अज्ञानी व्यक्ती हे करू शकते पंतप्रधान पदाचा काही मानसन्मान आहे का नाही धन्यवाद मोदी जी
शिंदे ना मुख्यमंत्री बनवणयाच आशवासन दिल गेल मग शिंदेनी ताकत लावली आमदार पळवणया साठी Deal म्हणा साहेब
gr8 modi
प्रश्न एक दिवस आधी पहिले दिले होते का
आपण मनाला शिंदेंना मुख्यमंत्री केले ज्यावेळेस वाटप झाल्या त्यावेळेस आपण शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद का दिली नाही शेवटी शिवसेनेमध्ये फुट पडली याला जिम्मेदार कोण आहे आणि आम्ही शिवसेनेला मत केलं होतं आम्ही उमेदवार दिलेली नव्हती त्यांनी अनादर केला आहे तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणे अपेक्षित होते फेर निवडणूक घेणे आवश्यक होते नंतर तुम्ही निवडून येऊन मेन गेट वाल्या पक्षाबरोबर जाणे आवश्यक होते याचा अर्थ मी काय घ्यायचा सत्तेसाठी लाचारी जनतेचे सहानुभूती
जुन्या घडलेल्या घटनांना आत्ता सांगुन काय उपयोग जनतेला वेड्यात काडायचे काम.
आत्ता घडते आहे ते जेव्हा चे तेव्हा सांगा नंतर सांगुन काय उपयोग वेळ निघून जाते
भारत स्वातंत्र्य झाल्यापासून भाजपा चा एकदाच मुख्य मंत्री झाला ते पण महाराष्ट्रातील जनतेच्या नजर चुकीमुळे .
या पुढे भाजपाचा मुख्य मंत्री होने शक्यच नाही.
पुनरुक्ती फारच करता.
मुद्देसूद बोलावे.
Best
Godi media, prashn tari changle विचारायचे
अडीच वर्ष मोदी साहेब बिझी होते असं वाटतय कारण अडीच वर्ष एकसुद्धा पत्रकार परिषद न घेता आज पत्रकार परिषद तेच सांगायसाठी घेतली होती की मी ठाकरे साहेबना शब्द दिला होता
Labad bolato aahe। PM saheb
Sarva udyog Gujarat la palhavanhe he Maharashtra chya Hitachi hota ka Maharashtradrohi hota
Pmmodijipradeshikpakshanasanpwaycheaahet
Matalabi SHINDE V DADA Yancha satyanas Dusare kay
gr8modiji
माेदी है ताे मुमकीन है.
मग हे आधी कळत नव्हत का असाच विचार करुन ऊद्धवजींना केलं असत तर हे करायची वेळ आली नसती तुमच्यावर
लोक त्यांच्या वर आता विश्वास ठेवत नाही त्यामुळे आता किती विश्वास ठेवायचा हा मनदारांचा प्रश्न ? असो जे काही ४ जून लाच समजेल पण . या निवडणूकी त खुप सारी इंटरोमेट चालू आहे?
एकदम बरोबर वाघाच्या जबड्यातुन 40आमदार सोडृऋउन आणले मुख्यमंत्रीपद द्यायलाच पाहिजे ना!
रिक्षा भा जप ची आणि चालवायला दिली शिंदेंना
Pahale karale pahijen hot
हे सगळे मनातील नसुन लोकांना दिशाभूल करणारे आहे
शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर ढगांच्या गेले असते.
बातमी एक.... स्पष्टीकरण वेगळे
मुख्यमंत्री म्हणजे चाबी भरलेले खेळणं
PRASHNA VICHARNARNARE THARLE PRASHNACH VICHARNAR
मान्य आहे महाराष्ट्रासाठी बंड केलं मग अजित पवार यांना का घेतलं ते पण सांगा ना
Maharashtra cha vichar karun kelele Kam he kharach chhan ahe
तुला कोणी सांगितले की अडीच अडीच वर्षाचा फॉर्मुला ठरला होता.काहीही बरळते जशी काही तू त्या मीटिंगला हजर होती.
म्हणूनच कंपन्या गुजरातला गेल्या
ठाकरेंच्या काळात उपमुख्यमंत्री का केला नाही आतादोण का मगवीकासकिती खेडोपाडी बघा जणतेचेहालकाय आहे😂😂😢😢
शिव सेना फोडली मनून
बनवले
असेल आणखी काय
आता पुन्हा या.मा.ध.म.
अडीच अडीच असे सूत्र ठरले होते,
असा ठेका तुम्ही कां लावून धरताय?
💯 khupach chaan fadnavisankadun khup kahi shiknyasarkh ahe
मोठी उडी मारायची असेलतर चार पावल माघे जाव लागते. हाच सर्वमान्य नियम मोदी सरकार ने पाळला.असंख्य खरबुजे यांना कळणार नाही. त्यामुळे ते वावडया उठवतात.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून का नेले.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला दिले.जनता विसरली नाही.
कामाला ठेवला त्याला स्टॅम्प वाला मुख्यमंत्री आहे तो अनपङ
30 वर्षाची युती विसरून घरे फोडलीत. काय तुमची लय की
तुम्हाला कोणी विचारायला आले नव्हते मग हा फार्स करुन आपले😢ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पहायचे वाकुन हि तुमची वृत्ती आहे
झुटे और मक्कार क्या त्याग करेंगे
शिंदेला शिवसेना चालवता येणार नाही हे दिसून येतेय
एका दगडात तिन मारायचे होते मिंधे आजीत फडवनीस तिघे पण चार तारखेला कुठच दिसनार नाहित तिघाचा दहावा तेरवा सगळाच झालेला असेल आगदी मोदि सहीत...
महाराष्ट्रातील उद्योग वळवण्यासाठी, आणि ते खापर दुसऱ्या वर फोडण्यासाठी शिंदेना मुख्यमंत्री केले.
हिंमत असेल रविष कुमार ला मुलाखत द्या, पळता भुई थोडी होईल
पब्लिक सब जानती है
मुख्यमंत्री पदासाठी भाजप पक्ष फोडते किंवा सत्तेसाठी काहीही करायची तयारी असते असा नैरेटिव होऊ नये 4:07 म्हणून भाजपने मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे ला दिले नाहीतर आत्ताच्या लोकसभेला सुपडा साफ झाला असता ही भीती होती
ठाकरे साहेब जर शिंदे साहेब यांचे एकूण घेतलें असते तर आज महाराष्ट्रात एक नंबर पक्ष झाले असते
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेल्यामुळे महाराष्ट्राचे कीती भले झाले?
बारसुचा प्रकल्प पाकिस्तान ला जायला निघालाय, मौसमी महाराष्ट्रभक्तांना त्याबद्दल कधी काळजी वाटली आहे का?
काय खोटे बोलतात परवा म्हणाले पक्ष फोडला नाही पक्ष न फोडता मुख्यमंत्री कसे केले 105 आमदार असुन ही वेळ आली
Only UBT
महाराष्ट्राचे उद्योग आस्थापना गुजरातला का नेले तेव्हा महाराष्ट्राचा विकास नाही का दिसला
शिंदे गटाला मुखमंत्री पद देणे ही खूप मोठी चूक आहे.