प्रस्थापित घराणे आजुन १८ जण नविन राजकारणात प्रवेश करत आहेत ते चालतात पण गरीब गरजवंत राजकारणात येत आहे ..हेच फार मोठ दुखण आहे ... सामान्य मराठा कुणबी किंवा मराठा एकच आहे कोणीही फुटत नाही काळजी करू नये. ... जनता याना ओळखायला लागली ... आम्ही मनोज दादा सोबत
शिवाजी महाराजांचे नंतर ही दुसरी स्वराज्य ची क्रांती आहे. हे आता मराठा, मागासवर्गीयांनी समजून घेतले पाहिजे. (उदा.लोकशाही पद्धतीने जरांगे आजचे अफजलखान यांचा कोतडा बाहेर काढणार.)
सर्व प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहे.
जरांगे जिंदाबाद !!!
एकच वादा मनोज दादा ❤
Pl welcome to your discussion
धन्यवाद सर
जय शिवराय
आता फक्त पाटील म्हणतील तसचं.
Kharay
कुलकर्णी ने पवार जो आणला आहे तो आर एस एस नागपुर असल्याने त्यांची मुलाखत दाखवली आहे
ही तुमची माहिती पक्की आहे का कारण मला ते माहित नाही... त्यावर अजून मी संशोधन करणार आहे धन्यवाद
मनोज दादा देतील तेच.उमेदवार निवडुन यनार.पहिले काम दादा आरषन आनी.शेतकरी कर्ज माफी.करनार ❤❤❤
Yekdum must sir
एक मराठा कोटी मराठा ।
प्रस्थापित घराणे आजुन १८ जण नविन राजकारणात प्रवेश करत आहेत ते चालतात पण गरीब गरजवंत राजकारणात येत आहे ..हेच फार मोठ दुखण आहे ... सामान्य मराठा कुणबी किंवा मराठा एकच आहे कोणीही फुटत नाही काळजी करू नये. ... जनता याना ओळखायला लागली ... आम्ही मनोज दादा सोबत
Only dada
शिवाजी महाराजांचे नंतर ही दुसरी स्वराज्य ची क्रांती आहे.
हे आता मराठा, मागासवर्गीयांनी समजून घेतले पाहिजे.
(उदा.लोकशाही पद्धतीने जरांगे आजचे अफजलखान यांचा कोतडा
बाहेर काढणार.)
प्रस्स्थपीत मराठा गरिब समाजाला मोठे हाऊ देणार नाही.
तेच ते चेहरे पाहून कंटाळा आला आहे
कटकारस्थान अजून संपले नाहीत पण मराठा समाज सर्व जाणतो, एक मराठा कोटी मराठा
हे चुकीचं आहे अठरा पगड जाती संगत घेऊन दादांनी सगळ्याना आणी सरकार ला सुद्धा धास्ती लागल्यासारखे वाटते