तू फडवणीचा माणूस आहे म्हणून तुझ्या नजरेला कावीळ झालेला आहे कोणी दारात आल्यावर कोणालाही जात विचारत नाही सकाळपासून माझ्या दारावर चार-पाच जण आले मी कोणालाही जात विचारली नाही तुझ्या डोक्यात जात कोणी भरली ते आधी सांग
तो शिंदे काय खुलासा करणार ते एक बाहुला आहे फडवणीस ना मुद्दाम होऊन फोडून उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी बसवलेलं त्याला काय देणंघेणं आहे फक्त स्वतःची खुर्ची पाहिजे त्याला हा फडणीस चा गुलाम आहे तो काय बोलणार
आता प्लॅन बी --- आरक्षणाची चर्चा करण्यात वेळ वाया नाही घालवायचा..... आता फक्त पूर्ण सत्ता गरिबांच्या हाती घ्यायची योजना बनवण्यात वेळ घालवायचा....... आता नाही तर परत कधीही नाही......
फडणवीस साहेब काय पण कायद्याचे बाहेर कोणीही कोणीही पुढारी ,नेता,कार्यकर्ते अगदी देव सुध्दा बदलवू शकत नाही व काहीही देऊ शकत नाही शिंदे मराठे च आहेत ना तत्यांना काळजी नाहीका जरांगेनी काळजी सोडून द्यावीफडणवीस साहेबाना कसले जबाबदार धरता
खरं आहे ते मराठांनी आरक्षणासाठी सर्वात जास्त प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनीच केलेत....पण Target करण्यासाठीच हे आंदोलन हेच अधोरेखित झालंय....विरोधक मात्र कुणीही ठाम नाही आरक्षणदेण्याबाबत,म्हणूनंच दीलेलं आरक्षण मुद्दाम आडीच वर्षात असताना दुर्लक्ष केलंय....!!!!!!
देवेंद्र फडणवीस याना का टार्गेट करतात समजत नाही फडणवीसमुळे मराठा विद्यार्थीयाना अनेक फायदे झाले आहेत, जारंगे राजकरण करत आहे हे स्पष्ट दिसत आहेत, मी स्वता मराठा आहे फडणवीस एवढा प्रामाणिक प्रयत्न कोणीच केला नाही
ते घाबरले नाहीत. नुसती दडपशाही चालू आहे. त्यांना टार्गेट केले जाते ते कशासाठी हे न कळण्या इतके ते मूर्ख नाहीत. ते मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण विसरले दिसता. जे कधीच लाडक्या काकांनी किंवा इतर मराठा मुख्यमंत्र्यांनी का दिले नाही.
आहो फडणवीस साहेब शिंदे साहेब आणी तुम्ही एकत्र निर्णय घेतो आसे म्हणतात मग वाशी मध्दे शिंदे साहेबांन दिलेला सगे सोयरेचा आसा शब्द दिलेला पुर्ण का झाला नाही 🙏 मराठा आरक्षणाला विरोध नाही तर मग आरक्षणाना विरोध कोण करतय
अरे ग्रहमंत्री कोण आहे लाठीचार्ज गोळीबार कोणी केला मग घोडा कोणाला लावणार आणि तो सदावर्ते चकण्या कोणाचा माणूस आहे आता बघा विधानसभा निवडणुकीत गरीब मराठ्यांचा गरजवंत मराठा मुख्यमंत्री बचु कडू सारखा अभ्यासू शेतकरी कष्टकरी मजूर अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भ्रष्टाचारी लोकांना दुर ठेवून महाराष्ट्राला निर्भिडपणे चालवणारा नेता हवा आहे
देवेंद्र जी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. मराठा कुणबी एक आहे की नाही? मराठा हा obc आहे की नाही.? तुम्ही नाही म्हणा .मराठा परत तुम्हाला म्हणणार नाही ओबीसी मधून आरक्षण द्या. सरकारने तसे सांगावे की मराठा कुणबी वेगळा आहे...उगाच कुणाचे तरी मत जातील म्हणुन मराठा समाजावर अन्याय नका करू
फडणवीस यांचा भरवसा कसा करायचा आहे कारण फडणवीस म्हणाले होते कि, विदर्भ राज्य जर झाले नाही तर मी लग्न करणार नाही मग तुमचं काय काय खरं आहे, जनतेने विश्वास कसा ठेवायचा आहे.
फडणवीस साहेब एवढं तुम्ही sangat आहात तर कुणबी मराठा सरसकट आरक्षण द्याला तुम्हाला कुणी आढावाला आहे. एका बाजूला महानच आमचा मराठा आरक्षणाल virodha नाही. आणि prataksha दर्शनी matra विरोध कराचा हें कसलं राजकारण आणि कसला सहानपणा. स्पष्ट बोला आणि मोकळे hoa. मराठा म्हणून आमची तयारी आहे ऐकाची. आणि निर्णय ghechi.
Jaude tyana apan ghari basvu apan aple amadar nivdun devun arakshan ghevu Karan aplyabarobar Jarange saheb ahet Ani arakshan chi purn process Ani court madhe kas tikvaych te barobar karto next CM aple Jarange saheb
@@संगीतानागनाथबदोले खरं काय आहे ते तपासून पाहिले पाहिजे आणि कुणाला ही उत्तर देताना चांगल्या भाशेंत द्यावें आपण काय दुश्मन आहे का राज्य कर्ते कधीच ऐक मेकाचे दुश्मन होतं नाही चांगल्या भाशेंत पण उत्तर देता येत राहिला आरक्षणाचा प्रश्न तर त्यांना सगळंच आरक्षण संपवायचा सरकारला
फडनिस साहेब हया माहितीला ईतका वेळ का लावलात दुसरे म्हणजे तुम्ही अभ्यासू आहात मग तुम्ही ठोक केन्द्रात हा विषय का नेत नाही ते सत्य सांगा हे सव॔ जनतेला समजून सांगा तरच आमचा तुमच्यावर विश्वास बसेल
राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपची कठपुटली आहे. फडणवीसांनी जनतेचा कैवूल घ्यावा अंगलट प्रकरण येतय म्हणून शिंदेंच्या डोक्यावर दगड ठेवला कारण मराठा आरक्षणासाठी शिंदेंनी शपथ घेतली. जय महाराष्ट्र.
मा श्री एकनाथ शिंदे साहेब व श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मराठा समाजा बद्दल सकारात्मक आहात. आम्हाला हे ही माहिती आहे, की मराठा समाजाला भिकेला, शरद पवार यांनी लावले आहे. पण तुम्ही ( चालु सरकार) सकारात्मक आहात. द्या मग ओबीसी मधुन आरक्षण. काय अडचण आहे❓ ज्यानी मराठा समाजाचे 16% ओबीसी ला दिले. ते आज ही मराठ्यांची मत मिळवत आहेत. मग तुम्ही (चालु सरकार) मराठ्यांना मराठ्यांच ( 50% आतले)16% द्या किंवा ओबीसी मधुन आरक्षण लागू करा.समाज बरोबर मविआ ला 0 वर आणुन सोडेल, हे नक्की आहे.
फडणविसच खरा खलनायक आहे . मराठा, धनगर, इतर लोकाचे आरक्षण कसे सोडवणार . कांहि लोकांवर केलेल्या विकृत कार्यवाही वर काय करणार . अजून कोणाकोणाला जेल मध्ये टाकणार . ते स्पष्ट करा .
जनतेला माहित आहे की मराठा कुणबी आहे व तो ऑलरेडी obc त आहे. आज समाज अडचणीत आहे. पूर्वी हा समाज थोडा सधन म्हणजे आयुष जगत होता. सैनिक कापड गिरणीत काम करून तसेच शेतीवर जीवन जगत होता पण परिषट्टी बदल झ्हाला आहे. आज जमीन राहिली नाही ( पाच एकर भूमी लिमिट kayda) सैन्यात नोकरी नाही. कापड गिरण्या बंद. मुलांना चान्गले शिक्षण देण्यासाठी त्याकडे पैसा नाही.
बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत
म्हणजे मराठ्यांनी आरक्षण मागू नये तुमचा काय विचार आहे तुम्ही मराठा विरोधी आहात हा तुमचा जातीयवाद आणि तुम्ही दुसऱ्याला जातीयवादी बोलतात कमाल आहे
तू फडवणीचा माणूस आहे म्हणून तुझ्या नजरेला कावीळ झालेला आहे कोणी दारात आल्यावर कोणालाही जात विचारत नाही सकाळपासून माझ्या दारावर चार-पाच जण आले मी कोणालाही जात विचारली नाही तुझ्या डोक्यात जात कोणी भरली ते आधी सांग
मराठा समाजाला आरक्षण हवा आहे आमचा कोणाला विरूध्द नाही
जरंग्या ला आरक्षण नको च आहे त्याला फक्त फडणवीस वर सुड घेण्यासाठी सोडले आहे.
Lawkar bhikela laglat, Ambedkar ne tumch changlach कंड jiravlay 😅😂😂😂
Dr baba saheb ambedkar yani nhi ky kel bhau nalayk lokani kelay sagal
@@SamadhanGatkal-jj7ls संविधान मध्ये आरक्षण अंबेडकर ने ठेवलंय त्यामुळे मराठे भीक मागायला लागलेत🤣🤣🤣
आता शिंदेसाहेबांनी खुलासा करावा जनतेसमोर.
शिंदे यांना मोटा भाई ने तुम्हीच पुडच्या टमचे मुख्यमंत्री आहेत असं
डीक्लेर केलं आहे कपचुप मध्ये
तो शिंदे काय खुलासा करणार ते एक बाहुला आहे फडवणीस ना मुद्दाम होऊन फोडून उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी बसवलेलं त्याला काय देणंघेणं आहे फक्त स्वतःची खुर्ची पाहिजे त्याला
हा फडणीस चा गुलाम आहे तो काय बोलणार
शिंदे साहेब आता तुम्ही आरक्षण देवुन टाका नाहीतर तुमचा सुपळा साफ होईल
जरांगे हा सुपारीबाज
अहो फडनवीस साहेब पहील्याच काॅबीनेट मिटिंग मधे धनगर समाजाला आरक्षन देनार होते.......2014 साली ......त्याच काय झाल सांगा पञकार महोदय??????
आता प्लॅन बी --- आरक्षणाची चर्चा करण्यात वेळ वाया नाही घालवायचा..... आता फक्त पूर्ण सत्ता गरिबांच्या हाती घ्यायची योजना बनवण्यात वेळ घालवायचा....... आता नाही तर परत कधीही नाही......
1500 रुपये तुमची दिवसाची चहापाणी होती का मी इकडे लाडक्या बहिणीला उद्योग व टाकणार असा खोटा भ्रम पसरू नका समाजात
सगळ्यात जास्त गरीब मिम आणि भीम आहेत
मराठे नाहीत
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
Mumbai madhe Paise Wale rahtat tumhala kon vote denar 😂😂😂
शिंदे आणि फडणवीस एकच असल्याने ते काही विरोधात बोलणार नाहीत हे अगोदरच माहित आहे
मग अडचण काय आहे तुमचा पाठिंबा आहे तर शिंदे साहेब तुम्ही खुलासा करावा खरे कारण सांगा नाहीत मराठा आरक्षण ओबीसी मधून द्या
फडणवीस साहेब काय पण कायद्याचे बाहेर कोणीही कोणीही पुढारी ,नेता,कार्यकर्ते अगदी देव सुध्दा बदलवू शकत नाही व काहीही देऊ शकत नाही शिंदे मराठे च आहेत ना तत्यांना काळजी नाहीका जरांगेनी काळजी सोडून द्यावीफडणवीस साहेबाना कसले जबाबदार धरता
फडणवीस हे❤खूप स्वच्छंद व हुशार नेते आहेत.त्यांना उगीच टार्गेट करून महाराष्ट्राचे नुकसान करून घेऊ नये ❤
हो म्हणून मराठा आरक्षण विरुद्ध सदावर्ते नावाचं पिल्लू कोर्टात सोडल बरका
सत्ताधारी यांनी आरक्षण ध्यव आणि विषय सपवावा.
कळीचा नारद
🎉भेटलं का?
Barobar ahe tumache pan khracha maratha arakshanat Devendra fadanvis karanibhut ahet
एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच
सर्व सत्ता निर्णय फक्त फडणवीस यांच्या हातात आहे बाकी फक्त नंदीबैल
खरं आहे ते मराठांनी आरक्षणासाठी सर्वात जास्त प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनीच केलेत....पण Target करण्यासाठीच हे आंदोलन हेच अधोरेखित झालंय....विरोधक मात्र कुणीही ठाम नाही आरक्षणदेण्याबाबत,म्हणूनंच दीलेलं आरक्षण मुद्दाम आडीच वर्षात असताना दुर्लक्ष केलंय....!!!!!!
देवेंद्र फडणवीस याना का टार्गेट करतात समजत नाही फडणवीसमुळे मराठा विद्यार्थीयाना अनेक फायदे झाले आहेत, जारंगे राजकरण करत आहे हे स्पष्ट दिसत आहेत, मी स्वता मराठा आहे फडणवीस एवढा प्रामाणिक प्रयत्न कोणीच केला नाही
@@shdashivyadav5383दिशा भुळकरत आलेत आत्ता पर्यंत आता समाज शहाणा झाला आहे.
बरोबर
एकदम बरोबर correct @@shdashivyadav5383
राजकारण संन्यास घ्याल परंतु 10 वर्षात केलेल्या पापाचे काय करणार . नितिमूल्ये परत रुजवणार काय ? पापाचा पूर्ण हिशोब इथेच करावा लागेल .😢
Ji pap adhichya lokanni keli ahet te jase bhogtil tase he bhogtil.Niyati konala sodat nahi
😂😂😂
खरा पापी तुम्हाला नाही समजणार. ओबीसी ला जयास्त आरक्षण देणारे, आत्तापर्यंत मराठ्याला अरक्षणा पासून लांब ठेवणारे माझी क्रशिमंत्री पवार साहेब
जय देवा भाऊ 👌🙏🚩
👌👌
तुम्ही मागे सुद्धा म्हटले होते साहेब
आमच्या हाती सत्ता दया आरक्षणा मुद्या आम्ही सत्तेवर गेल्यावर पहिला निर्णय आम्ही घेवू
वेगळा विदर्भ केल्याशिवाय लग्न करणार नव्हता
आणि आता राजीनामा द्यायला चाललाय
अनाजीपंत , तुम्ही राजकारण सोडा किंवा जोडा . जमलं तर, महाराष्ट्र सोडा . आणि गुजरात किंवा दिल्लीत सेटल व्हा . महाराष्ट्र शांत होईल आणि प्रगती ही .
Mind language.
सुहासजी त्यांना महाराष्ट्र सोडण्याची गरज नाही त्यांनी ब्राम्हण समाजातील असून त्यांनी आरक्षण । दिल होत पण उद्धव यांनी कोर्टात कागदपत्र जमा केले नाही
@@sureshbhawar4684
हेच तर लोकांना कळत नाही तर डोके आपटून काही फायदा नाही.
हे pure काँग्रेस वादी आणि जाती वादी आहेत त्यांना कधी ही खरे दिसणारच नाही. मग बोलून काय उपयोग
Anaji pant bramhan samaajaalaa badnam karat aahet .
फडणवीस घाबरला,
ते घाबरले नाहीत. नुसती दडपशाही चालू आहे. त्यांना टार्गेट केले जाते ते कशासाठी हे न कळण्या इतके ते मूर्ख नाहीत. ते मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण विसरले दिसता. जे कधीच लाडक्या काकांनी किंवा इतर मराठा मुख्यमंत्र्यांनी का दिले नाही.
Rajinama dyaychi goshta keli ki ghabarla.
Ani nahi dila tar majla 😂😂😂
Wah re
फडणवीस यांना उगाचच व हेतुत: खलनायक केले जाते.
Tu gapp re
कपटी, लबाड धूर्त अनाजीपंत, महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड महाराष्ट्रद्रोही फडतूस, गूरत्नेआणि तुझ संबंध स्पष्ट कर
खरं आहे
अरे, फडणवीस ची सर्व... भुंकत आहेत म्हणून जनता असे बोलते..
खलनायकाला हिरो म्हणायचे काय
आहो फडणवीस साहेब
शिंदे साहेब आणी तुम्ही एकत्र निर्णय घेतो आसे म्हणतात मग वाशी मध्दे शिंदे साहेबांन दिलेला सगे सोयरेचा आसा शब्द दिलेला पुर्ण का झाला नाही 🙏
मराठा आरक्षणाला विरोध नाही तर मग आरक्षणाना विरोध कोण करतय
जर वैयक्तिक विरोध कोणालाही नाही तर मग फडणवीस यांना टार्गेट का केले जाते ?
अरे ग्रहमंत्री कोण आहे लाठीचार्ज गोळीबार कोणी केला मग घोडा कोणाला लावणार आणि तो सदावर्ते चकण्या कोणाचा माणूस आहे आता बघा विधानसभा निवडणुकीत गरीब मराठ्यांचा गरजवंत मराठा मुख्यमंत्री बचु कडू सारखा अभ्यासू शेतकरी कष्टकरी मजूर अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भ्रष्टाचारी लोकांना दुर ठेवून महाराष्ट्राला निर्भिडपणे चालवणारा नेता हवा आहे
त्यांनी एक एक माणूस जाणून बुजून विरोधात तयार केला आहे फक्त आरक्षण मिळू नये म्हणून
आरक्षण दया विरोध संपणार
देवेंद्र जी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे. मराठा कुणबी एक आहे की नाही? मराठा हा obc आहे की नाही.? तुम्ही नाही म्हणा .मराठा परत तुम्हाला म्हणणार नाही ओबीसी मधून आरक्षण द्या. सरकारने तसे सांगावे की मराठा कुणबी वेगळा आहे...उगाच कुणाचे तरी मत जातील म्हणुन मराठा समाजावर अन्याय नका करू
जनतेला सर्व माहिती आहे, शिंदे पदाचा विचार करतील कि जनतेला हे पाहावे लागेल.
खरंच शिंदे साहेब स्वंतत्र निर्णय घेऊ शकतील.?
फडणवीस बहुमत नाही होऊ देणार 😡😡
फडणवीस यांचा भरवसा कसा करायचा आहे कारण फडणवीस म्हणाले होते कि, विदर्भ राज्य जर झाले नाही तर मी लग्न करणार नाही मग तुमचं काय काय खरं आहे,
जनतेने विश्वास कसा ठेवायचा आहे.
एकच वादा मनोज दादा बाकी सर्व राजकारण करत आहे 💯💯💯💯💯💯
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
शेवटी फडणवीस यांनी नकारार्थी कबूल केलं आहे
देवा भाऊ ❤️
जरांगे पाटील घरगुती भांडण असल्यासारखं काही पण हमेशा बोलतात
अंतरवली लाठी चार्ज कोणी करायला लावला त्यांच्याबद्दल बोला काय😊 माय माऊलीची डोकी फुटली त्याला जबाबदार कोण आहे
अरे त्या माय माऊली जर पोलिसांच्या अंगावर धावून गेले नसते तर आज ही वेळ आलीच नसती आणि दगडफेक करणारा पहिला माणूस शरद पवारांचा कार्यकर्ता होता
@@hemantgaikwad844
तुम्ही phdn२० साहेबांना विचारा हा प्रश्न
मराठा समाजाला ओबीसी मध्ये का नाही टाकले अजूनही वेळ गेली नाही
फडवीनसकधीचराजिनामदेतनसतात
हार्ट टरबूजा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे हे कोणी विसरू नये
तुम्ही राजकारणातून मुक्त व्हा फडणवीस साहेब
वा जरागें मानल पहीजे तुमहाला शरदपवारना बोला आस तुमी कोणाचे आहे हे जनतेला माहीत आहे तुम्हाला आरक्षणासी काही देणघेण नाही तुम्हाला फक्त शरदपवार पाहीजे
Uposhan karun paha mag samjel kai taklip hote te .
फडणवीस साहेब एवढं तुम्ही sangat आहात तर कुणबी मराठा सरसकट आरक्षण द्याला तुम्हाला कुणी आढावाला आहे. एका बाजूला महानच आमचा मराठा आरक्षणाल virodha नाही. आणि prataksha दर्शनी matra विरोध कराचा हें कसलं राजकारण आणि कसला सहानपणा. स्पष्ट बोला आणि मोकळे hoa. मराठा म्हणून आमची तयारी आहे ऐकाची. आणि निर्णय ghechi.
ये दे राजीनामा नाहीतर सण्यास घे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे काही झालं तरी गोड बोलून वाट लावली आमच्या समाजाची
आस कोण म्हणतंय मुख्यमंत्र्याला निर्णय घेण्याचा अधीकार आहे
आम्ही फक्त जरागे पाटील आम्ही
जो माणूस चांगला असतो त्यालाच टार्गेट केलं जातं
लोकसभेला दनका बसल्यामुळे शिंदे साहेबांना पांठीबा नाहितर कागद हातात देउन वाचायला देत होते
Patillll ❤❤❤❤❤
तुम्ही राजकारण सोडा मग आंदोलन करायची गरजच राहणार नाही!
तुम्हाला पण तेच पाहिजे आहेतुम्ही फक्त तुतारी ची भाषा बोलत आहात
तु त्याची जाग घे...बावळट कुठला..
बरोबर आहे. ते सत्तेत आहेत म्हणून आरक्षण हवें आहे. ते गेल्यावर आवश्यकता नाही म्हणजे त्यांना सत्ते बाहेर काढण्यासाठी खटाटोप केला आहे
लवकरच संन्यास घ्या महाराष्ट्राच लय वाटोळे झाले तुमच्या मुळे... गुजरात धार्जीने
देवेंद्रजी आपणच आरक्षण देऊ शकता, मराठ्यांची आपल्या विरोधातील वातावरण बदलेल, आपनास आणखी खूप पुढे जायचे आहे, ति ताकत आपल्यात आहे
Jaude tyana apan ghari basvu apan aple amadar nivdun devun arakshan ghevu Karan aplyabarobar Jarange saheb ahet Ani arakshan chi purn process Ani court madhe kas tikvaych te barobar karto next CM aple Jarange saheb
देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे सदावर्ते यांना कोणी कोर्टात पाठवले
सदावर्ते का फडणवीस यांचा नोकर आहे का रे ? . मराठा समाजाला सोडून इतर समाजाच्या लोकांना, नेत्यांना आपण उगीच बिनडोक पणे टारगेट करत आहात.
@@संगीतानागनाथबदोले खरं काय आहे ते तपासून पाहिले पाहिजे आणि कुणाला ही उत्तर देताना चांगल्या भाशेंत द्यावें आपण काय दुश्मन आहे का राज्य कर्ते कधीच ऐक मेकाचे दुश्मन होतं नाही चांगल्या भाशेंत पण उत्तर देता येत राहिला आरक्षणाचा प्रश्न तर त्यांना सगळंच आरक्षण संपवायचा सरकारला
मनोज जरागे पाटील जिंदाबाद बाकी सर्व भंगार बाजार
आता निव्वळ राजकारण चालू झाले आहे हा विनोद पाटिल पण एक पार्ट आहे सर्व सुत्रधार फडणवीस आहे
जे जनता छोपेत असताना शपथ घेतात हे राजीनामा देतील का जनता विश्वास ठेवेल तानी खुलासा केला पाहिजे जनते समोर
राजकारणी माणसाने आपल्या जे जमेल तेच बोलावे, पूर्वी चे बोलणे जनता लक्षात ठेवतात
लवकर राजीनामा द्या..... मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण यातील खरा नारद आणाजी पंत आहे....
आरे हे फालतू पणा बंद करा खरा नारदमुनी ओळखा आणि खरा तर शरद पवार यांनी वाट लावली
हे समजत नाही याचे दुर्दैव आहे. समाज कुठे भरकटत चालला आहे
अशी आव्हाने बरीच आहेत फडणवीस साहेबांकडे तयातलाच एक लग्न करणार नाही
Only jarange Patil mantil tasech honar
बाकी समाज पण आहेत याचा विसर पडला आहे की काय.
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
कुणबी नोंदी सापडून प्रमाणपत्र का देत नाही.
चकना कोन आहे कोरटात जानारा
जरांगेला जिकडे, तिकडे, उठता, बसता फडणवीसच दिसतात 😂
द्या ना मग आरक्षण लांबणीवर काय टाकता..
मराठा समाजाला ओबिशि मध्ये आरक्षण का नाही
मग शिंदे साहेब अडथळा आणत आहेत का
जे जनता झोपेत असताना शपथ घेतात😊 हे राजीनामा देतील का जनता किती विश्वास ठेवेल
आशिष शेलार पण म्हणाले होते मी राजकीय संन्यास घेईल?
जरांग्या 🤧🤧🤧
हा विनोद पाटिल फडणवीस प्रेमी आहे... आता नवीन डाव आहे टरबूज चा... इतक्या दिवस का गप होता मग...
शेतकरी कर्जे माफी करायची नव्हती म्हणून लाडकी बहीण आणली
तुम्ही खुलासा करा आता तुमची भूमिका काय आहे ते साहेब जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
दुसऱ्याकडून करून घेतो काम
लवकर लवकर राजिनामा दया चांगल्या कामाला उशिर नको
23 वरून 9 वर खासदार या टरबूजमुळे आल तरी राजीनामा नाही दिला, ढोंग केलं राजीनाम्याच,
आणि आता राजीनामा देशीलकाय?तू राजीनामा नको देऊ, आम्हीच घरी बसवू
घंटा
मग आडवलय कोणी ओबीसीमधुन ५०% च्या आत आरक्षण देऊन टाका आणि नंतर आरक्षण मर्यादा वाढवा
खोटं बोल रेटुन बोल फडणीस मराठा दैवत जरागे
फडनिस साहेब हया माहितीला ईतका वेळ का लावलात दुसरे म्हणजे तुम्ही अभ्यासू आहात मग तुम्ही ठोक केन्द्रात हा विषय का नेत नाही ते सत्य सांगा हे सव॔ जनतेला समजून सांगा तरच आमचा तुमच्यावर विश्वास बसेल
फडणवीस गुन्हे मागे घेतो बोलले होते
काय झाले गुन्हे का मागे घेतले नाहीत
आमची 10% आरक्षणाची मागणी नाही ओबीसीत आमचं आरक्षण आहे आम्हाला आमचं आरक्षण द्या तुम्हाला आमचा विरोध नाही तुम्ही कोणाचंही ऐकून काही बोलू नका
हा टरबूजा शिंदे साहेबांना बळीचा बकरा बनवत आहे हे लक्षात घ्यावे
त्याने त्याच्याकडे बोट दाखवा त्याने त्यांच्याकडे फोटो दाखवा हेच कामाला लागलेले आहेत
राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपची कठपुटली आहे. फडणवीसांनी जनतेचा कैवूल घ्यावा अंगलट प्रकरण येतय म्हणून शिंदेंच्या डोक्यावर दगड ठेवला कारण मराठा आरक्षणासाठी शिंदेंनी शपथ घेतली. जय महाराष्ट्र.
मा श्री एकनाथ शिंदे साहेब व श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मराठा समाजा बद्दल सकारात्मक आहात.
आम्हाला हे ही माहिती आहे, की मराठा समाजाला भिकेला, शरद पवार यांनी लावले आहे. पण तुम्ही ( चालु सरकार) सकारात्मक आहात. द्या मग ओबीसी मधुन आरक्षण. काय अडचण आहे❓
ज्यानी मराठा समाजाचे 16% ओबीसी ला दिले. ते आज ही मराठ्यांची मत मिळवत आहेत. मग तुम्ही (चालु सरकार) मराठ्यांना मराठ्यांच ( 50% आतले)16% द्या किंवा ओबीसी मधुन आरक्षण लागू करा.समाज बरोबर मविआ ला 0 वर आणुन सोडेल, हे नक्की आहे.
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
तुम्ही शिंदे तुम्हाला घाबरतात सगळ तुम्ही करतात हे नक्की खर आहे
खरा सूत्रधार तूच आहे 😂😂
खरे आहे.
.
भाजप obcee चा अजेंडा आहे हे आपणच बोलला होता,
याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी अडथळा आणला का
शिंदे यांनी मराठा साम्राज्याला आरक्षण देऊन टाका वे
राजिनामा दे फडणवीस आता🙏
येला एकच विचारा आरक्षणात मराठ्यांवर झालेले गुन्हे माघे न घेणेच कोण म्हणाल होत फडतूस
पन्नासच्या आत का दिले नाही एक मराठा कोटी मराठा
आता हे आंदोलन भरकतलं आहे, केवळ राजकारण करण्यासाठी मराठा समाजाला भ्रमित करण्याचा उद्योग आंदोलकांनी थांबवावा.
मराठा आरक्षणाबाबत मराठा नेत्याना का विचारत नाहीत जरांगे १६ % आरक्षण कोणी घालवल तुम्हाला फक्त फडणवीस च टार्गेट दिलय का
इकडचे तिकडचे आरक्षण देण्यापेक्षा सरळ ओबीसी मधे देवून टाका.
गृहमंत्री तुम्हीच आहे. मग केसी कशा वाढत्यात.
अहो मॅडम त्या विनोद पाटलाला काही विचारू नका आमच्या दैवताला विचाराना विनोद पाटलाला पाकीट मिळाले आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
आणि तुझ्या दैवताला सुद्धा फडणवीस विरुद्ध बोलायला खोके मिळालेले आहेत
फडणवीस साहेबांना खलनायक बनवले जात आहे
@@anilpathak4333 तेच तर बाकीच्यांनी थांबवले पाहिजे
फडणविसच खरा खलनायक आहे . मराठा, धनगर, इतर लोकाचे आरक्षण कसे सोडवणार . कांहि लोकांवर केलेल्या विकृत कार्यवाही वर काय करणार . अजून कोणाकोणाला जेल मध्ये टाकणार . ते स्पष्ट करा .
खलनायक म्हणता कारण त्यांची जात खुपते आहे. ते जर इतर कुठल्या जातीचे असते तर इतके बोलण्याची हिंमत होणार नाही
आपल वरती वजन आहे.आपणास दिल्लीत वजन आहे.सगळं व शिलेबाजी चालु आहे.
जनतेला माहित आहे की मराठा कुणबी आहे व तो ऑलरेडी obc त आहे. आज समाज अडचणीत आहे. पूर्वी हा समाज थोडा सधन म्हणजे आयुष जगत होता. सैनिक कापड गिरणीत काम करून तसेच शेतीवर जीवन जगत होता पण परिषट्टी बदल झ्हाला आहे. आज जमीन राहिली नाही ( पाच एकर भूमी लिमिट kayda) सैन्यात नोकरी नाही. कापड गिरण्या बंद. मुलांना चान्गले शिक्षण देण्यासाठी त्याकडे पैसा नाही.
आणि ही परिस्थिती फक्त मराठा समाजातच नाही तर सर्व जाती धर्मात आहे
सुप्रीम कोर्टामधीम क्युरेटिंग पीटिशन pending आहे ती मराठा आरक्षना चे बाजूने पास करून घ्यावी. देवेंद्र जी तुम्हाला जनता डोक्यावर घेईल.
मराठा आरक्षणावर बोला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे
लवकर राजीनामा द्या. सारखी हुलकावणी देत आहात.
एक मराठा कोटी मराठा
ओबीसी मधून आरक्षण , एकच मिशन . बाकी सर्व नेहमीचच.
आमच्या हक्काचे आरक्षण ओबीसी मधून आहे कुणबी मराठा एकच आहे ५०/ टकेच्या आत आरक्षण देवू शकते शिंदे साहेब निर्णय घ्या
शिंदे साहेब फडणवीस साहेबांबद्दल विरोधी मत कसं काय मांडतील?ते तसं काहीही नाही असच सांगितील ना?
फडणवीस स्वतः काही करत नाही कोर्टात दुसरे मानस पाठवतो
tu korta baherch asto vatat