Prithviraj Chavan LIVE | पृथ्वीराज चव्हाण यांची सर्वात स्फोटक मुलाखत | Black and White LIVE
HTML-код
- Опубликовано: 25 авг 2022
- पृथ्वीराज चव्हाण | Prithviraj Chavan | Congress | Black And White | marathi batmya | Zee 24 Taas |
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee 24 Taas Live | Diw...
Website : zeenews.india.com/marathi
Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
bit.ly/3k7CksW
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#PrithvirajChavan #BlackandWhite #NileshKhare
निलेश खरे अगदी उत्तम माणसं मुलाखतीला बोलावतात 👌
पृथ्वीराज चव्हाण खरच ग्रेट व्यक्तिमत्व आणि माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कार्य उत्तम होतं
एवढं सुसंस्कृत, अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून फार कमी काळ लाभलं.....
राष्ट्रवादी ने किती कुरघोड्या केल्या हे मुख्यमंत्री असताना...
असो खूपच छान मुलाखत...
राष्ट्रवादी नि पहिली काँग्रेस संपवली नि आता शिवसेना
अन आता बोंबा करतायेत की bjp ने इतर पक्ष संपवले
मी सद्ध्या भाजप समर्थक आहे, पण सुदृढ लोकशाही साठी सक्षम आणि लायक विरोधक असण्याची गरज आहे आणि पवार गांधी घराण्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांसारखे वैचारिक हुशार विरोधी किंवा ऑप्शन स्वागतार्ह आहे
एकदम खरं
👍👍
He pan Gharanshai chach product ahet, Neta ha lokana nivedan anyachya capacity var thartoo , ugich apple educated mahun kai hot naste, 2 MP anu dya Nivadun swatchya Himmitini mag bagu, MH madhe kon vichart nahi yana ani challe PM karyala
@@suryakantgd मी हुशार असे म्हणालो, educated असे नाही. काही घराण्यात अपवाद असू शकतो. And democracy is about chosing better people from the lot. And I found him to be much better option than Gandhi n Pawar family
चव्हाण साहेब हुशार, शिकलेले आहेत पण मागच्या २४ वर्षांमध्ये काँग्रेस मध्ये आंन्तर्गत निवडणूक झाली नाही. तेव्हा का नाही चव्हाण बोलले .
लोकशाही लोकशाही म्हणायचे पण कुटुंब आधारित पक्षांना प्रोत्साहन द्यायचे हे दुट्टप्पी वागणे आहे .
श्री चव्हाण यांनी ताबडतोब 2 वर्षा साठी Adhoc म्हणुन कॉंग्रेसचे अध्यक्ष पद घेतला पाहिजे ही काळाची गरज आहे.
Ok
मुलाखतीबद्दल निलेश खरे आणि श्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही अभिनंदन. प्रश्न तर उत्तमच होते, पण
श्री चव्हाण यांनी दिलेली उत्तरे खुलासेवार, तर्कशुद्ध
आणि अत्यंत समंजसपणे दिलेली होती. अशा
नेतृत्वाची आज देशाला गरज आहे. मग ते कोणत्या ही पक्षात असोत.......
महाराष्ट्र काँग्रेस मधील एकमेव लायक माणूस
पन राज्यात त्यांना कोणी विचारत नाही
काँग्रेससाठी योग्य नेता प्रामाणिक व स्पष्टवक्ता पृथ्वीराज चव्हाण साहेब
खुप छान बाबा आज गरज आहे तुमच्या विचाराची
No proper elections Bjp use Evm, give cash for Mla not good
अतिशय सुंदर आणि सुरेख मुलाखत..
राजकारणी कसा आणि किती सरळ बोलणारा असावा हे पृथ्वीराज चव्हाण यांना बघून समजते..
माझ्या लेकराला जिवन दान
देण्यात आपलं यौगदान आहे सर..
चव्हाण साहेब महाराष्ट्रातील बुद्धिमान असलेले आणि भान ठेवून बोलणारे नेते जय महाराष्ट्र
100 % बरोबर
hya aadhi I. gandhini kay kele hukum shahi hoti ki santavan hoti he ka bolat nahi ni soniacha kaalat jagmohan reddy hyachavar kay maya dakhavli ki chaal kela he pan khote bolnare chavan sahebani sangitle pahije
@@santoshmatre4099 at
महाराष्ट्रातील प्रभावी आणि सुशिक्षित मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाणांनी आपली हॅट पंतप्रधान पदावर फेकायला हवी.
One of the most educated politician
चव्हाण साहेब हुशार, शिकलेले आहेत पण मागच्या २४ वर्षांमध्ये काँग्रेस मध्ये आंन्तर्गत निवडणूक झाली नाही. तेव्हा का नाही चव्हाण बोलले .
लोकशाही लोकशाही म्हणायचे पण कुटुंब आधारित पक्षांना प्रोत्साहन द्यायचे हे दुट्टप्पी वागणे आहे .
One of the best CMs Maharashtra ever had !
I second
चव्हाण साहेब हुशार, शिकलेले आहेत पण मागच्या २४ वर्षांमध्ये काँग्रेस मध्ये आंन्तर्गत निवडणूक झाली नाही. तेव्हा का नाही चव्हाण बोलले .
लोकशाही लोकशाही म्हणायचे पण कुटुंब आधारित पक्षांना प्रोत्साहन द्यायचे हे दुट्टप्पी वागणे आहे .
महाराष्ट्रातील एकमेव मुख्यमंत्री
Devendra fadvnis 💪💯
@@CodingWorlds ...3 paat
prithwiraj chavan peksha kadhi hi vilasrao deshmukh saras hote
khare prabhawi.
devendra fadnavis he vilasrao todiche ahet.
prithwi baba darbari ahet, ani kriyashil nahit, ajit pawar na kam karu dile nahi (he takati che kam hote, garajeche hote pan)
hi kahi best CM tharnyachi criteria howu shakat nahi.
ajari padlelya MH la changli aushadh goli milali , ti mhanje prithwi baba.
tyananatar booster pahije hota recover honya sathi to devendra ni dila.
महाराष्ट्राला लाभलेले एक सुसंस्कृत वैचारिक बुद्धिमान व अभ्यासू व्यक्तिमत्व. 🙏🏻🙏🏻.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे संपूर्ण महाराष्ट्राच्या विचारसरणीचे अभ्यास असलेले सुसंस्कृत नेतृत्व अजूनही काँग्रेसमध्ये आहे यातच खूप विशेष आहे ...
वैचारिक बुद्धीमत्ता असलेले नेता 👌👌
सुंदर मुलाखत👌👌👍
अभ्यासू नेता. 👍🏻
पृथ्वीराज बाबा घराणो शाही बंद झाली पाहिजे प्रत्येक पक्षामधे तुम्ही अध्यक्ष झाले तर आंनद होईल
He is very underrated talented and knowledgeable politician from Maharashtra. Actually PM candidate who is highly educated
हाच प्रयोग जनता पक्षाच्या वेळी झाला.
पण नंतर काय झाले
परत इंदिरा गांधी आल्या ना?
अत्यंत हुशार वाक्तिमत्व आहेत बाबा
पृथ्वी राज चव्हाण द ग्रेट महाराष्ट्रातला बुद्धीमान हूशार संस्कार एकमेव ज्याचं नाव आदराने घेतले जाणारं नेतृत्व पंतप्रधान पदाचे दावेदार आदरणीय कराडचा बुलंद आवाज म्हणजे बाबा बाबा राजकारणातला हिरा💎💎💎💎
एकदम परखड मुलाखत...👍👍
विचारमंथन छान
नमस्कार माननीय पृथ्वीराजजी आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. तथापि मला आपले दोन मुद्दे पटले नाहीत. एक समान नागरी कायदा या बाबत आपण हा विषय टाळला. तसेच पंतप्रधान मोदीजी परत 2024 मधे आले तर लोकशाहीची गळचेपी होईल. भारताचा लोकशाही इतिहास पाहता हे सतत अगदी पंडित नेहरू ईदीरा गांधी राजीव गांधी या काळात सुध्दा अशिच काय यापेक्षाही वाईट परीस्थिती होती. विरोधी पक्षांत नेते चांगले होते पण संख्या नव्हती. आता संख्या आहे. तथापि भ्रष्टाचाराने ग्रस्त विरोधी पक्ष आहेत. तसेच काँग्रेसचे एवठे अनुभवी नेते लोकांना तसेच संसदेत संधर्ष करीत नाही. विधेयकांवर सविस्तर चर्चा करत नाही. आपल्या पक्षाने एक देश एक कायदा यापध्दतीनै देश पातळीवर विचार केला तरच अखिल भारतीय पक्ष टिकेल. नाहीतर प्रादेशिक पक्ष म्हणून आस्तित्व राहणार नाही. मुस्लिम जातीयवादाचा पाळणार ही काँग्रेसची प्रतिमा न पुसता परत परत आपण तेच प्रयत्न करता अगदी जम्मू आणि काश्मीर काय फरक पडतो ते कलम काठल. आज तिथे तिरंगा अभिमानाने लोक फडकवत आहेत. धन्यवाद
पृथ्विराजजी यांचा संतुलित व्यक्तिमत्त्व असा लौकिक !
राजकारणी म्हणून भाजपचा बागुलबुवा करणं समजण्यासारखं !
Mr. Chavan is highly sensible n educated congress leader,
योग्य नेता अाहे बाबा मस्त माणुस अाहे
उत्तम नेतृत्व..
बाबाला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष करा, त्या पटोलेंना घरी पाठवा तरच काँग्रेस च अस्तित्व राहील
मुख्यमंत्री असताना पण त्यांनी महाराष्ट्रात चांगले काम केले. माझे आवडते नेते जय शिवसेना
परंतु पक्षातील आमदार आणि नेत्यांचा विरोध आहे त्यांना
देशात डाकू लोकांना आदर ,सन्मान, मिळतो हे देशाचे फार मोठे दुर्दैव आहे.
शब्दन् शब्द अभ्यासपूर्ण 👍
I have a huge respect for you sir, however, when you are pointing towards autocracy as a threat to democracy. We do not neccessaraly look at it that way. The people have elected the present party to the power expecting them to deliver. While doing so it is important to be consistent and maintain the direction. This has to happen for the long term good of the society and the nation as a whole. This changing directions, unstability and politics of appeasement has cost dearly to the nation already.
Jai Hind! Jai Maharashtra!
खुप हुशार माणुस आहेत..प्रुथ्वीराज चव्हाण.. काँग्रेस ला फक्त हेच बाहेर काढु शकतात..👍
Baba, The Great...PM level candidate...India needs such talented politicians
आज आपल्या देशात कणखर विरोधी पक्ष अस्तित्वात असायला हवा. पण हे नेते गांधी घराण्याची मर्जी सांभाळण्यात दंग आहेत.
पृथ्वीराज चव्हाण साहेब हे खरंच शांत संयमी व अभ्यासू आणि देशाच्या प्रश्नाबद्दल जान असणारे नेतृत्व आहे👍🏻
नवीन डॅशिंग तरुण वयस्कर निशक्रिय नेत्याची जागा भरून काढेल असा विश्वास वाटतो
अतिशय बुद्धिमान अभ्यासू संयमशील राजकारणात निष्णात असलेला नेता म्हणजे बाबा ऊर्फ पृथ्वीराज चव्हाण
काहीही करा पण 24मधे बीजेपी ला अडवा
तुमच्यावर आशा आहे आता
👍 tumchi kimmat nahi cong. La sir
11:50 👈😁 अहो पृथ्वीबाबा, लोकशाही पद्धतीने निवडायचा पर्याय दुय्यम स्तरावर ठेवला. जरा लाज वाटू द्या. लोकशाही स्वीकारलेल्या देशातील एका महत्त्वाच्या पक्षातच लोकशाही नाही. २५-२५ वर्षे पक्षांतर्गत निवडणुका घेत नाही. कमाल आहे तुमची.
नमो नमः 🚩🚩🚩
तुम्ही वरच्या पातळीवर आघाडी केली ते जनतेला विचारला होत का?
गत २०-२५ वर्षातील अलीकडच्या काळातील सर्वात प्रामाणिक असलेले मुख्यमंत्री परंतु बदनाम पक्षात आहेत 🙏
Lo mmpm0
नी स्वरर्ती बाबा
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले असताना सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस ला फक्त सात जागा मिळाल्या.... चव्हाण नसताना काँग्रेस जिल्हा परिषद मध्ये ३२ जागा जिंकायची ......
तेव्हा लोकनेते विलास काका उंडाळकर यांचे प्रचंड मोठी ताकद होती
बरोबर बर आहे
विलासकाका हे मास लीडर होते, आणि त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्णपणे पकड होती, पण त्यांना संपवण्यासाठी पदाचा पुरे पूर वापर केला गेला.
पवार साहेबाना पर्यायी नेता होऊ द्यायचा नव्हता म्हणून केलेलं त्यावेळची पाडपड
फक्त पृथ्वीराज बाबा
सध्या असलेले मुख्यमंत्री पण चांगले आहेत.
फटाफट निर्णय घेतले तेवढे मविआ सरकार ने अडीच वर्षे काय केले. दोन मंत्री आतमध्ये आहेत.मनिलाॅनडरींग व दाऊद शी सबंध.
हे पैसे काय मोदी खात होते. मविआ च ना.
सुसंस्कृत, प्रामाणिक, अभ्यासू नेता पूर्ण राज्यात नाहीये..
चव्हान साहेब अतिशय चांगले नेते असे नेते कांग्रेस ने यांचे आयकले पाहीजे नाही कधी काळी गांधी घराने होते असे सांगावे लागेल
तुम्हाचा कोणताही जनादार नसताना तुम्हाला मुख्यमंत्री केले...
बिचारे पृथ्वीराज. कितीही बॅलन्स्ड नेता असला तरी झालेल्या बोजवाऱ्याला किती सबबी सांगणार? अवघड आहे.
योग्य नेता आणि योग्य विचार.
मुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली बाबांनी
आपला पक्ष कामावर लक्ष
शिवाजी मोघे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा अखिल भारतीय आदिवासी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण बुद्धि
पृथ्वीराज चव्हाण सर तुम्ही मुख्यमंत्री व्हा सर महाराष्ट्राला गरज आहे सर तुम्हीच मुख्यमंत्री व्हा सर जय काँग्रेस जय काँग्रेस जय काँग्रेस
Brrrr
Hote tevva kay dive lavle
पृथ्वीराज साहेब जे फक्त मराठयांचे नेते झाले अशा मोठमोठ्या नेत्यांची आज काय अवस्था आहे ते पहा. I respect you .म्हणून सांगतो सर्व धर्म समभाव हे खरोखर आचरणात आणा.काॅग्रेस मधे राहून ते शक्य नाही. लोकही
विश्वास ठेवणार नाहीत.
चव्हाण साहेबांचं एक बरे आहे की,2019 मध्येहीं ते म्हणत होते की या वेळी परत मोदी जिकंले तर परत निवडणुका होणार नाहीत पण आता निवडणुका होतील या बद्दल ते ठाम दिसतात पण परत होणार नाहीत या बद्दल हीं ते तितकेच ठाम दिसतात. 😁😄
नुसतच आभ्यासु असुन चालत नाही, राजकारण करण्यात पण हातोटी लागते. महाराष्ट्रात कांग्रेस वाढवण्यासाठी काय केलं यांनी? ते नाना ते भाई जगताप अंधाधुंध पणे कांग्रेस चालवतायेत आणि हे मात्र गप्प.. मला कुठले पद नाही, मी काय करणार नाही.. अस कुठ असतं का बाबा?
चांगली चर्चा झाली, चौहान यांनी सांगितले लbhuimica ठीक वाटते.
एक चांगला मुख्यमंत्री !
One of the best CM of maharashtra.
We really respect such great personality irrespective of which party'they belong too..
चव्हाण साहेबाना अध्यक्ष करा काँग्रेस चे... पुन्हा या देशावर काँग्रेस च राज्य येइल
आपण विसरला आहात आपलं अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आपल्याच सरकारच्या 45 वर्षाच्या सत्ता काळामध्ये न्यायव्यवस्था व सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर केला असे शेकडो शेकडो हजार उदाहरण आहे किती सरकार आपण बरखास्त केली त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये समर्थन देऊन किती सरकारी तुम्ही पाडली तेव्हा आपली नैतिकता कुठे गेली हुकूमशाहीचा खरा इतिहास आपल्याच पक्ष नेतृत्वाला आहे घराणेशाही म्हणजेच हुकूमशाही हे तुम्ही लक्षात ठेवा राजे राजवाडे गेले आणि आता घराणेशाही आली का ? त्यांचे तळवे लोकांनी चाटायचे का ? राजा कधी स्वतः लढाई करून जिंकत नसतो मावळे सैनिक हे लढतात हे लक्षात ठेवा , फक्त छत्रपती शिवाजी महाराज एक असं एक व्यक्तिमत्व होतं की ते स्वतः राजा असताना लढाया लढून जिंकले आणि तुमच्या सोबत असणारे सर्व पक्ष हे कार्यकर्त्यांच्या जीवावर घराणेशाही पोसत आहे हे लक्षात ठेवा
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय कि काँग्रेसचच अनुकरण करून भाजपवाले देशाचं विकास करत आहेत का ?😜😜😂
महाराष्ट्रात आज पर्यंत कोंग्रेस ने धनगर समाजाला एकदा सुध्दा खासदार केले नाही.फक्त घराणेशाही चालवली. आता काँग्रेस नष्ट होणार आहे.
तुमची सत्ता असताना मोदी, शहा, गडकरी यांच्या मागे CBI, ED लावली आता व्याजा सहित परतफेड करा
सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आपण स्वतःला अभ्यासू व्यक्तिमत्त्व समजतात मग मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असणारे यांचे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहेत जो अहवाल आपल्याच सत्ता काळामध्ये गृहमंत्र्याला सादर झाला होता तो गेली 25 वर्ष आपल्याच पक्षाचे सरकार दिल्लीत आणि महाराष्ट्रात असताना सार्वजनिक का केला नाही जर आपण तो सादर केला असता तर महाराष्ट्रातील अनेक घराणे शाही निर्माण झाली नसती त्यांनी महाराष्ट्रात देशात आपला पक्ष संपवला त्यांच्याच कुबड्या घेऊन तुम्ही उभे राहिले हीच तर आपली सर्वात मोठी चूक होती की आपण का मान्य करत नाही आपण तर अभ्यासू व्यक्तिमत्व आहात आपणही पक्षाच्या राजकारणासाठी अनेक अनैतिक तळजोडी केल्या आहेत मुख्यमंत्री काळामध्ये हे सुद्धा जनतेला सांगा मग आपल्याला दुसऱ्या वरती बोलण्याचा अधिकार निर्माण होतो
चव्हाण साहेबापेक्षा तू हुशार
घरात आई कडून आधी दात घासून घे 😂😂 मग एवढी कमेंट दे, फुस्क्या भुसणल्या😂😂 घरात आई बाबा आणि तुझे मित्र यांना ही कमेंट दाखव, मगच reply दे 👍😂😂
झोंबतय!! वा!म्हणजे औषध लागू पडतय.
वैचारिक बौद्धिक सुसंकृत नेतृत्व म्हणजे चव्हाण साहेब... जय महाराष्ट्र.
सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब सध्या आपली परिस्थिती काँग्रेस पक्षामध्ये काय आहे हे जनतेला माहित आहे आपण जनतेतून निवडून न येता मुख्यमंत्री झालात आपल्या पक्षाने जनतेतून निवडून न येता पंतप्रधान दिला हे तुमच्या पक्षाचे दुर्दैव आहे आपल्या सोबत असणाऱ्या पक्ष्यांच्या अध्यक्षांनी आपली नोंद इतिहासामध्ये हाताला लकवा मारलेला मुख्यमंत्री अशी केली आहे सध्या आपल्या पाठीमागे स्व पक्षातील एकही आमदार नाही आणि आपण नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणीस यांच्यावर टीका करतात ते जनतेतून वारंवार निवडून आलेले आहेत आणि सत्तेमध्ये कमी कालावधीसाठी राहिलेले आहेत जनाधार असलेल्या नेत्या विषयी आपण चुकीची माहिती पसरवत आहात आपला पक्ष प्रादेशिक पक्षासोबत युती केल्यामुळे संपला हे आपण अभ्यास करण्याची गरज आहे आपल्या सोबत असलेल्या सर्व प्रादेशिक पक्षांनी तुम्हाला व पक्षाला अपंग केला आहे आणि हे सर्व प्रादेशिक पक्ष भविष्यात देशाच्या आणि प्रांतवादाच्या एकात्मतेला छेद देण्याचं काम करणार आहे हे आपण लक्षात घ्या राजकारणामध्ये अभ्यासू आणि इमानदार असणं म्हणजे स्वतःचं कर्तृत्व शून्य करणं आहे जशास तसे उत्तर देणे आणि कार्यक्रम राबवणं हीच राजकारणाची परिभाषा आपल्या जुन्या मित्र पक्षांनी केलेली आहे आणि तीच पुढे चालू आहे
तुमचे नेते भा ज प शी हात मिळवणी करता हेत
EVERY LITTERATE PERSON SHOULD WATCH THIS VIDEO
देश वाचवण्यासाठी सर्व पक्षानी वैयक्तिक इच्छाआकांक्षा बाजूला ठेवून नव्या स्वातंत्र्यासाठी एकत्र येण्याची फार मोठी गरज आहे.
Pruthviraj Baba clever politition.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
काँग्रेस ने अनेक वर्ष एकपक्षीय सरकार चालवले तेव्हा काय झाले? आपले स्वातंत्र्य मिळवू या हे तूमचे वाक्य खूप खटकले सर.
आजच्या या मोदी युगात हल्लेखोर..मारामारी..धमकीगिरी..चे भाषणे तर खूप दिसतात..असे व्यक्तिमत्त्व दिसत नाही
नुसते आरोप करून काय फायदा??
प्रुफ आहे का काहीं
देशासाठी आजच्या घडीला आवश्यक आहेत असे मूलगामी विचार ...!👌
६०बुटी झालेले पक्षानी रिटायर करावे
Wah.......!
Customized Questions
कांग्रेस अध्यक्ष पदासाठी निर्विवाद निवड व्हायला पाहिजे 🌹🌹🙏🙏
Only one person who is good but have no sence who is correct and who is wrong
😀😀😀😀😀 बुडलेल्या जहाजातील सुरक्षा जॅकेटवर तरंगणारा प्रवासी
राज्यपाल यांनी सभापती निवडणूक साठी दोन वेळा पत्र दिले होते. गुप्त मतदान पद्धतीने मतदान का घेतले नाही?
Leaders like Prith
चव्हाण साहेब हुशार, शिकलेले आहेत पण मागच्या २४ वर्षांमध्ये काँग्रेस मध्ये आंन्तर्गत निवडणूक झाली नाही. तेव्हा का नाही चव्हाण बोलले .
लोकशाही लोकशाही म्हणायचे पण कुटुंब आधारित पक्षांना प्रोत्साहन द्यायचे हे दुट्टप्पी वागणे आहे .
अतिशय अभ्यासू नेता विचार चांगले आहेत पण केंद्रीय नेतृत्व बदल करणे आवश्यक आहे. याशिवाय बहुजन समाजातील लोक यांना संधी काँग्रेस मध्ये दिली पायजे.
One of the honest leader bass congress ne sambhalun thevav 🤘🏻
शेतकरी आंदोलन, वाढती महागाई , बेरोजगारी
हे मुद्दे तुमला encash करता आली नाही
2004-2014 मदे sushma swaraj ne तुमला कसे काय धारे वर् धरले होते
Congress मधे कधीही लोकशाही नव्हती, सगळे आदेश दिल्लीहून येत होते.
जसे बीजेपी चे सर्व आदेश दिल्ली व्हाया नागपूरहून येतात.
Dynasty looters gang
चव्हाण साहेब आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता केंद्रात पीएमओ मध्ये राज्यमंत्री होता आणि भाजपचे विचार देश विघातक विचार आहेत असे म्हणतात आणि ३०३ जागा त्यांच्या निवडून येतात म्हणजे त्या तीनशे तीन जागा निवडून देणारे लोक देश विघातक आहेत आणि तुम्हाला 54 जणांना निवडून देणारे देश वाचवणारे जनता आता मूर्ख राहिली नाही
54 नाहीत तर 44 आले आहेत. त्यातले तर पाच सहा जण तर देवेंद्र याचेच आहेत. आणि काँग्रेस म्हणजे मुस्लिम यांच्या दाढ्या चाटू पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस ला भविष्य वाटत नाही ..
बाबा, भाजपा मध्ये या.
काँग्रेस मध्ये गांधी कुटुंबाच्या विरोधात बोलण्याची परवानगी आहे का?
मग कसली लोकशाही आहे पक्षात?
का सर्व जुने जाणते लोक एकत्र येऊन पक्ष ताब्यात घेत.
गांधींना पक्ष संपवून देश भर पसरलेली पक्षाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायची आहे.
नॅशनल हेरॉल्ड बाबतीत हेच झाले आहे.
महाराष्ट्र मध्ये काँग्रेस चे हुशार नेता फक्त बाबा👍👍
ईतके दिवस परदेशात वास्तव्य होत का, महाराष्ट्र त दिसले नाही.
You give example of Indira defeat in 1977. Tell us what the Janata party did to the country! If not you just need power
समान नागरीक कायदा का अनत नाही.
विरोध का करता.
तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री हवाहोता.हेच ना.कारण सत्ता राष्ट्रवादी व काॅनगरेस ने चालवायची. हेच खरे आहे
We support Congress..