काही नाही राजकारणी पुढारी किंवा पार्टी अध्याक्ष यांच सर्व गोष्टी ठरलेल्या असतात जनतेला खेळवत राहतात Social media च्या माध्यामातू न . हे त्यांची पोळी भाजून घेतात
संजय राऊत, अनिल देशमुख, हेमंत सोरेन, डी के शिवकुमार, केजरीवाल यांच्या कडून शिकायला हवे होते या माणसाने। शिवसैनिक म्हणायचं अन शेपूट घालायची हे काय पटत नाही।
उद्धव साहेबांनी फेस करा म्हटल्यावर वायकरांच्या तोंडाला फेस आला. तो फेस मींधे ने 50 खोक्यांना विकत घेतला. विकणारा आणि विकत घेणारा दोघेही हसले आणि एकदम म्हणाले “50 खोके एकदम OK”
परखड सत्य....,सर्वात वाईट ,कारनामे, हानिकारक..पाप,गुन्हा,या मिंधेपणातून महाराष्ट्र राज्याचा रोजगार पळविला.मराठी माणसाच्या तोंडचा घास काढून देण्याचे अक्षम्य महापाप...करणारे हेच मिंधे.... जबाबदार आहेत... रोजगार,रोजीरोटी परप्रा
रवींद्रजी, तुमचं विश्लेषण नेहमीच अतिशय योग्य आणि सत्यावर आधारित असतं तसं आताही आहे. जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
उत्कृष्ट विवेचन👌👍 वायकर हे बिनबुडाचे असून त्यांच्या वक्तव्याला आज काही ही किंमत नाही.स्वतःनेच स्वतःचं अवमूल्यन करुन घेतलं.वेळीच जेल परवडली असती.आता जेल मध्ये टाकले तर प्रतिमा आयाराम गयाराम होईल!
भाजपा ने शिवसेने सोबत २०१४ पासून गध्दारी केली.२०१४ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१९ खासदार १८ मंत्री पद एक.२०१४ ला विधानसभेत युती तोडली.२०१९ युती केली पन शिवसेना उमेदवार यांच्या विरोधात बंडखोर उभे केले.परिणाम २०१४ पेक्षा ही २०१९ ला शिवसेनेचे विधानसभेत कमी आमदार निवडून आले
वाईकरजी खुप सुंदररित्या तुम्ही तुमच्या बचावाची बाजू मांडलीत. अहो तुम्ही तुमच्या सारख्या लोकांच्या शेजारी जाऊन बसल्यानंतर तुमची पापें धुवून जाणार नाहीत तर काय तुम्हाला सजा मिळणार का!असो जे होत त्या चांगल्यासाठी होत हे नक्की. आता तुम्ही तुमचा पराजय पचवण्याची मनाची तयारी ठेवा म्हणजे झाले.
सर तुम्ही राजकारणातल खर खर वास्तव निवडनुकीच्या वेळेस सतत मांडत राहिलात त्यामुळे महाविकास अघाडीकला आणी त्यातली त्यात ऊदधव साहेबाला त्याचा 100 टक्के फायदा होणार आहे या मध्ये दुमत नाही,
पोखरकर साहेब तुम्ही मांडलेले विश्लेषण अगदी योग्य आणि सटीक असते, आहे पण जनतेने याचा सद्विवेक बुद्धीने विचार करणं खूप गरजेचे आहे, पण दुर्देवाने अजूनही ते होताना दिसत नाही, लोकांनी अजूनही खूप डोळे उघडे ठेऊन पाहण्याची गरज आहे.
I 'm सहमत . आपल्या कडे एक म्हण आहे. कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा.एवढे गलिच्छ राजकारण आज पर्यंत महाराष्ट्रात झाले नव्हते. जनता जनार्दन यांना धडा शिकवणार आहे. मतदानातून धन्यवाद आपण छान माहिती देतात.
सर खूप छान विश्लेषण जो पक्ष या नेत्यांना मोठे पद देऊन मोठे करता आणि ED धाकाने जय्या पक्षाने मोठे केले त्यांना काही क्षणात सोडून जातात यांना जनता कधी माफ करणार नाही.
मी आपल्या मताशी सहमत आहे.आता जनतेने यांच्या विरुद्ध आंदोलन करायलाच हवे.काळाची गरज आहे.देवेंद्रजी काही अविचारी नाहीत.शंभर टक्के दोषी आहेत.यांची मालमत्ता बघा.उध्दव ठाकरेने स्वतःचा बचाव करण्यासाठी वायकरांची पाठवणुक केलैली असावी.
जनता सुशिक्षित आहे किती खोटं बोलतो हा माणूस सर्व जनतेला, माहिती आहे घोटाळा केला नाही तर घाबरयची गरजच काय, आता शिक्षा तर भोगावी लागणार यासाठी सुशिक्षित जनतेने एकत्र आले पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻
किती वाईट परिस्थिती झाली आहे. जनते समोर काबुली देत आहेत "जन प्रतिनिधी " भ्रष्टाचार केल्याबाबत ! यांना जनता मतं पण देणार. शून्य मतं तर पडणार नाही. "जशी प्रजा तसे राजा " म्हणुन तर नाही ना आज ची परिस्थिती उद्भवली आहे? जनते ने पण विचार केला पाहिजे.
खरं आहे मविआ चे नेते भ्रष्टाचार नाही अगदी खरे आहेत पैशाची हाव नाही आहे त्यात सुखी तुमच्या आमच्या सारखे शिवाय सतत गरीबांना मदत करतात खूपच छान सत्यता. प्रिय मविआचे नेते
पोखरकर साहेब धन्यवाद आता ह्यांची फाटलि आहे अस दिसतय तेव्हा नाही गेलात तुरुंगात मग अशा लोकांना आता तुरुंगात जाण भागच आहे जनतेचा विश्वासघात करून अशी लोक मजा मारताहेत जनतेचे प्रश्न आणि जनता भुकी कंगाल मात्र
उद्धवजींनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या कोणालाही अडवले नाही. सुरवातीस अनेकांनी या बाबतीत उद्धवजींना दोष दिले. आता उद्धवजींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले. उद्धवजीं सोबत जे सहकारी टिकून आहेत ते सगळे तेजळून निघाले आहेत.
खाल्ल्या घराचे वासे मोजण्याय्रांची चांगलीच घाण काढलीत हे फार छान केलेत. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांची अन् नको त्यांच्या वळचणीला जाणाय्रांची अवस्था ' ना घर का ना घाट का ' अशी झाली पाहिजे.
आज ज्याप्रमाणे मनुष्य होते पण नावारुपाला आले ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मेहेरबानी वर महाराष्ट्र राज्यात आमदार खासदार मंत्री आणि पदाधिकारी बंगला गाडी लक्झरी लाईफस्टाईल ही सामान्य जनता आणि निस्वार्थी शिवसैनिकांनी मोठें झाले याचा विसर पडला आहे पण मतदार वाट पाहत आहे हद्दपार करायला
अभिव्यक्ती चैनल 🙏🏽🙏🏽🙏🏽 वंचित बहुजन मध्ये... भ्रष्टाचारी का सापडत नाही 🤭🤭🤭 दाल में कुछ काला है.. मी एक धरणग्रस्त आहे... तालुका क्रांतिभूमी महाड... ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
पोखरकर साहेब 🙏 सगळे भ्रष्टाचारी येणाऱ्या निवडणुकीत जमिनदोस्त होणार आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही.
जय महाराष्ट्र 🚩🐯
काही नाही राजकारणी पुढारी किंवा पार्टी अध्याक्ष यांच सर्व गोष्टी ठरलेल्या असतात जनतेला खेळवत राहतात Social media च्या माध्यामातू न . हे त्यांची पोळी भाजून घेतात
जनताच ठरवेल आणि हे लोक पुन्हा निवडुंग येणार नाहीत.
जेलमध्ये जाण्यासारखे कामं केली आहेत
संजय राऊत, अनिल देशमुख, हेमंत सोरेन, डी के शिवकुमार, केजरीवाल यांच्या कडून शिकायला हवे होते या माणसाने। शिवसैनिक म्हणायचं अन शेपूट घालायची हे काय पटत नाही।
Sheput ase kahi ghatkey ki punhha baher yenar nahi.
वायकर हा बेहीमान माणुस आहे तो राजकारणातुन संपणार गद्दार माणसाला जनतेत थारा नाही हे तेव्हढेच खरे अगदी बरोबर आपण विष्लेशन केल सर धन्यवाद 🎉🎉
माझ्या मते त्यांच्याकडून काही शिकण्यापेक्षा त्यांची थोडी विष्ट्स खायला पाहिजे होती
काय वायकर ?
Hg@@VasantraoMokde
जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी, यशवंत जाधव और अजित पवार
✅🤪👌
बरोबर
छान विश्लेषण सर 👍🏻👌🏻👌🏻
गद्दार पडणार
प्रत्येक शिवसैनिकांचे हेच मत आहे. आणि हेच पूर्ण सत्य आहे.
श्रीयुत पोखरकर साहेब आपण अतिशय निर्भिड पत्रकारिता करता याचा आम्हाला अभिमान आहे.❤
सर तुमचे उपकार आहेत, खरंच तुम्ही डोळे उघडण्याचं काम करताय 🙏🙏🙏
आपण सत्य परिस्थिती मांडली आहे.
आपले विचार १०००% टक्के बरोबर आहे, हेच तर जनतेला समजले पाहिजे.
Barobar Aahe
खूप छान विशलेषण साहेब,परंतु उद्धव साहेबानी यांना परत थारा देऊ नेय.
Right now
निर्लज्जपणे गद्धारी कशी कबूल करतात हे दाखवून दिल्या बद्धल धन्यवाद 🙏🏻
साहेब तुम्हीं आमच्या मनातील बोल बोलता कसे आभारमानायचे आपले
नांव बदला यांचं! 'वायकर' ऐवजी
"वाईट कर"असे करा!🫣
उद्धव साहेबांनी फेस करा म्हटल्यावर वायकरांच्या तोंडाला फेस आला. तो फेस मींधे ने 50 खोक्यांना विकत घेतला. विकणारा आणि विकत घेणारा दोघेही हसले आणि एकदम म्हणाले “50 खोके एकदम OK”
जय महाराष्ट्र। या गद्दारीला खत पाणी घालणाऱ्या पक्षाला धडा शिकवण्याची नामी संधी मिळाली आहे, ती जनता जनार्दन यांनी वाया घालवू नये।
परखड सत्य....,सर्वात वाईट ,कारनामे, हानिकारक..पाप,गुन्हा,या मिंधेपणातून महाराष्ट्र
राज्याचा रोजगार पळविला.मराठी माणसाच्या तोंडचा घास काढून देण्याचे अक्षम्य महापाप...करणारे हेच मिंधे....
जबाबदार आहेत...
रोजगार,रोजीरोटी परप्रा
जनता हया लोकांना त्यांची जागा दाखविणार, जय महाराष्ट्र, उद्धव ठाकरे झिंदाबाद
जय महाराष्ट्र पोरखर साहेब विश्र्लेषण छान धन्यवाद वायकर गद्दार शिंदे गटाचे औकात दाखवला
दादा छान विश्लेषण केले आहे दादा मी काय म्हणतो जसे एका सामान्य कार्यकर्त्याला जी त्याच्या घरात किंमत आहे ती या गद्दार लोकांना स्वतःच्या घरात असेल का
रवींद्रजी, तुमचं विश्लेषण नेहमीच अतिशय योग्य आणि सत्यावर आधारित असतं तसं आताही आहे. जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात व मुंबईत जय भवानी जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक
उत्कृष्ट विवेचन👌👍
वायकर हे बिनबुडाचे असून त्यांच्या वक्तव्याला आज काही ही किंमत नाही.स्वतःनेच स्वतःचं अवमूल्यन करुन घेतलं.वेळीच जेल परवडली असती.आता जेल मध्ये टाकले तर प्रतिमा आयाराम गयाराम होईल!
Thnx all of you
भाजप आणी टोळीचे कितीहीजुने उमेदवार असूदेत प्रत्येकाला मोदी समजूनच हाकला
👍👍👍
येणार फक्त मशाल चिन्ह महविकास आघाडी.❤❤❤
भाजपा आणि घटक पक्ष टोळीचे कीतीही जुने किंवा नविन उमेदवारी असल्यानं मोदी समजून हाकला.
अब की बार भाजपा तडीपार.
😂😂😂😂
Right 👍
साहेब आमच्या मनांतील विचार मांडतात त्या बद्दल मनापासून आभार
साहेब तुम्ही चांगलं विश्लेषण केलय हे गद्दार लोकांना पटणार नाही
सर जी salute
पोखरकर सर. Ji
NICE विश्लेषण. 👌👌👌👌👏👏👏👏🌹🌹🌹
आता काही काळजी नाही.
कारण शांतता प्रिय अल्प संख्य समाज उद्धवजींच्या पाठीशी आहे....
भाजपा ने शिवसेने सोबत २०१४ पासून गध्दारी केली.२०१४ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१९ खासदार १८ मंत्री पद एक.२०१४ ला विधानसभेत युती तोडली.२०१९ युती केली पन शिवसेना उमेदवार यांच्या विरोधात बंडखोर उभे केले.परिणाम २०१४ पेक्षा ही २०१९ ला शिवसेनेचे विधानसभेत कमी आमदार निवडून आले
Kharey. गाडा याना
Perfect Knowledge ❤ Highly Appreciated!!
महाराष्ट्र मध्ये फक्त उध्दव जी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख झिंदाबाद भाजप व इंग्रजाची निती एकच तोडफोड करा राज्य करा
वाईकरजी खुप सुंदररित्या तुम्ही तुमच्या बचावाची बाजू मांडलीत. अहो तुम्ही तुमच्या सारख्या लोकांच्या शेजारी जाऊन बसल्यानंतर तुमची पापें धुवून जाणार नाहीत तर काय तुम्हाला सजा मिळणार का!असो जे होत त्या चांगल्यासाठी होत हे नक्की. आता तुम्ही तुमचा पराजय पचवण्याची मनाची तयारी ठेवा म्हणजे झाले.
फार भारी विश्लेषण
सर तुम्ही राजकारणातल खर खर वास्तव निवडनुकीच्या वेळेस सतत मांडत राहिलात त्यामुळे महाविकास अघाडीकला आणी त्यातली त्यात ऊदधव साहेबाला त्याचा 100 टक्के फायदा होणार आहे या मध्ये दुमत नाही,
पोखरकर जय महाराष्ट्र. शिवरायांच्या महाराष्ट्रात गदारांना क्षमा नाही. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद.
एकदम भावा बरोबर बोलले .गद्यारांची चांगली चिरफाड केली .सत्य हे कटु असत,साहजिक गद्याराना हे बरोबर वाटणार नाही.
पोखरकर साहेब तुम्ही मांडलेले विश्लेषण अगदी योग्य आणि सटीक असते, आहे पण जनतेने याचा सद्विवेक बुद्धीने विचार करणं खूप गरजेचे आहे, पण दुर्देवाने अजूनही ते होताना दिसत नाही, लोकांनी अजूनही खूप डोळे उघडे ठेऊन पाहण्याची गरज आहे.
I 'm सहमत . आपल्या कडे एक म्हण आहे. कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा.एवढे गलिच्छ राजकारण आज पर्यंत
महाराष्ट्रात झाले नव्हते. जनता जनार्दन यांना धडा शिकवणार आहे. मतदानातून धन्यवाद आपण छान माहिती देतात.
एकदम सुंदर विश्लेषण साहेब जय महाराष्ट्र
बरोबर बोलत आहात सर, अशा लोकांना लोकांना जनतेने जागा दाखवावी
सर खूप छान विश्लेषण जो पक्ष या नेत्यांना मोठे पद देऊन मोठे करता आणि ED धाकाने जय्या पक्षाने मोठे केले त्यांना काही क्षणात सोडून जातात यांना जनता कधी माफ करणार नाही.
यांना नंतर शिंगे फुटतात .आणी मारायला लागतात.पण ही शिंगे बोथतट आसतात.नुसते भिती दाखवतात बाकी काही नाही.😢😢
ज्याच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडेल अश्याना जेलवारी दाखून संपत्ती जप्त केली पाहिजे
मी आपल्या मताशी सहमत आहे.आता जनतेने यांच्या विरुद्ध आंदोलन करायलाच हवे.काळाची गरज आहे.देवेंद्रजी काही अविचारी नाहीत.शंभर टक्के दोषी आहेत.यांची मालमत्ता बघा.उध्दव ठाकरेने स्वतःचा बचाव करण्यासाठी वायकरांची पाठवणुक केलैली असावी.
तुमच्या पेक्षा संजय राऊत यांच्या साठी मोदी व शहा यांना. फोन केला नाही तत्व महत्त्वाची असतात वायकर साहेब तुम्ही घाबरून पळाले
ओन्लीयी उद्धवजी.... 🌹👍🏻🙏🏻🚩
हा वायकर घाबरला मोदीची आता आम्ही फाडणार टरा टरा फक्त उद्धव साहेब
जय भिम जय शिवराय
पोखरकर साहेब...झिंदाबाद
पोखरकर साहेब बोलू द्या त्यांना.
निदान खरं तरी जनतेला यातुन कळेल.🌹👏
खुप छान... विषयांची सत्य मांडणी, शब्दाचा वापर 👆👍👍👍 मनः पूर्वक शुभेच्छा💐
सर्व प्रथम अभिनंदन
पोखरकर साहेब आपल्या मुळे काय सत्य ते घरबसल्या कळते
बाकी सर्व चॅनल्स विकलेले आहेत हेच सिद्ध होत आहे 🎉
आपली मांडणी अतिशय सत्य आणि वास्तव आहे
खुप छान विषयाची मांडणी
जनता सुशिक्षित आहे किती खोटं बोलतो हा माणूस सर्व जनतेला, माहिती आहे घोटाळा केला नाही तर घाबरयची गरजच काय, आता शिक्षा तर भोगावी लागणार यासाठी सुशिक्षित जनतेने एकत्र आले पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र..... 🚩🙏🏻
धाडस न दाखवण्याच कारण म्हणजे बेहिशोबी संपत्ती
जन माणसातील विचार.मांडता त्या बद्दल धन्यवाद साहेब
किती वाईट परिस्थिती झाली आहे. जनते समोर काबुली देत आहेत "जन प्रतिनिधी " भ्रष्टाचार केल्याबाबत ! यांना जनता मतं पण देणार. शून्य मतं तर पडणार नाही. "जशी प्रजा तसे राजा " म्हणुन तर नाही ना आज ची परिस्थिती उद्भवली आहे? जनते ने पण विचार केला पाहिजे.
खरं आहे मविआ चे नेते भ्रष्टाचार नाही अगदी खरे आहेत पैशाची हाव नाही आहे त्यात सुखी तुमच्या आमच्या सारखे शिवाय सतत गरीबांना मदत करतात खूपच छान सत्यता. प्रिय मविआचे नेते
भारतात राजकारण हा केवळ पैशाचा खेळ झालाय. पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा,असे चक्र आहे.
विचार करण्यासारखे आहे निवडणूक जवळ आली पण कोणताही पत्रकार विचारत नाही की मंत्र्याचे पेनन्शन कधी बंद करणार
मंत्री आधी गबर झालेले असतात घोटाळे करून मग काही अपवाद वगळता तर ह्यांची पेन्शन बंध झालीच पाहिजे
अतिशय समर्पक।
अगदी बरोबर विश्लेषण 🙏🏻
Yes you are right, what Udhav Thakare said is right, Now Maharashtra politics is changed and corrupt politics
क्या बात है सरजी....सगळंच काढलं. पण कोण लक्षात घेतं...
यासाठीच सौ दाऊद,एक राऊत
राऊत साहेबांना दिलसे जय महाराष्ट्र
आपण अगदी बरोबर बोलता आहेत
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
मोदींना फोन करून आम्ही तुमच्या सोबत येतोःतुम्ही कारवाई थाबवा
वायकर साहेब,,,,, तुम्ही भ्रष्टाचार करणार,,,,, मातोश्री तुम्हाला वाचवावी ही अपेक्षा कसे काय ठेवता,,,,,
,,,,, जय भवानी जय महाराष्ट्र 🚩,,,,,,
छान विश्लेषण सर 🙏
सर्व भ्रष्ट्राचारी व व्यभिचारी राजकारनी नेत्याला सुजान जनतेनी निवडून देऊ नये .
पोखरकर साहेब धन्यवाद आता ह्यांची फाटलि आहे अस दिसतय तेव्हा नाही गेलात तुरुंगात मग अशा लोकांना आता तुरुंगात जाण भागच आहे जनतेचा विश्वासघात करून अशी लोक मजा मारताहेत जनतेचे प्रश्न आणि जनता भुकी कंगाल मात्र
हे पूळचट आहेत..वायकर मर्दासारख रहायला मराठी अस्मीता रक्तातच असायला पाहिजे.. आता ऊध्दव ठाकरे एकच पर्याय...!
उद्धवजींनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या कोणालाही अडवले नाही. सुरवातीस अनेकांनी या बाबतीत उद्धवजींना दोष दिले. आता उद्धवजींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले.
उद्धवजीं सोबत जे सहकारी टिकून आहेत ते सगळे तेजळून निघाले आहेत.
छान अभिनंदन खरी गोष्ट आहे👍 🙏🏼🙏🏼
गद्दाराना धडा शिवला पाहिजे ही सर्व जनता करू शकतात जय महाराष्ट्र
Only Amol kirti kar
खुप छान विश्लेषण
खुप खुप धन्यवाद सर
बारामतीत जी धमाल चालू आहे ती अजून वाढावी आणि अशीच देशभरातील भ्रष्टाचार्यांच्या घराघरात व्हावी.
उध्दव साहेबांचा निर्णय योग्यच होता.
जे जे भ्रष्ट आहेत त्यांना जनता योग्य धडा शिकवेल!
सर खूप चांगलं चांगलं विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद
जय महाराष्ट्र!
आता देशातील निवडणूक जनतेनेच हातात घेतलीय... हे त्यांच्या body language वरुनच दिसतंय
अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच
जोगेश्वरीकर मनावर घ्या आणि अशा गद्दारांना मतदान करू नका.. फक्त मशाल ❤️
लय भारी गाणं राव.
छान विश्लेषण
बरोबर
खाल्ल्या घराचे वासे मोजण्याय्रांची चांगलीच घाण काढलीत हे फार छान केलेत.
निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांची अन् नको त्यांच्या वळचणीला जाणाय्रांची अवस्था ' ना घर का ना घाट का ' अशी झाली पाहिजे.
तुम्ही शेण खायाचे आणि त्यातून उध्दव ठाकरे यांनी तुम्हाला सोडवायचे.... अरे जिगरबाज उध्दव ठाकरे हे त्यांच्या सोबत लढत आहेत
संजय राऊत कडून शिकून घ्या
आहो वायकर आपण नाही त्या गोष्टी केल्या दुसर्याला निस्तरायला लावताय .?
आज ज्याप्रमाणे मनुष्य होते पण नावारुपाला आले ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मेहेरबानी वर महाराष्ट्र राज्यात आमदार खासदार मंत्री आणि पदाधिकारी बंगला गाडी लक्झरी लाईफस्टाईल ही सामान्य जनता आणि निस्वार्थी शिवसैनिकांनी मोठें झाले याचा विसर पडला आहे पण मतदार वाट पाहत आहे हद्दपार करायला
Shukriya bhai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वायकर गद्दारी केल्याने त्यांना कोण विचारत नाही म्हणून सस्ती प्रसिद्धीसाठी असे चिल्लर चाळे करतायत.
अभिव्यक्ती चैनल 🙏🏽🙏🏽🙏🏽 वंचित बहुजन मध्ये... भ्रष्टाचारी का सापडत नाही 🤭🤭🤭 दाल में कुछ काला है..
मी एक धरणग्रस्त आहे...
तालुका क्रांतिभूमी महाड...
❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
उद्धव ठाकरे किती प्रामाणिक आणि नीतिमत्ता असलेला माणूस आहेत याचा आणखी एक दाखला मिळाला.
गद्दारांसाठी उद्धव ठाकरे मोदीच्या पाया पडतील कशाला ? 😢😢
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
🎉sunder analysis
Purnapane sahamat sir ❤
पोखरकर सर, तुम्ही अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केले आहे.
शेपूट घालून पळणारी माणसं
वायकर काय झोल केला होता तो काय उद्धव ठाकरे ना विचारून केला होता का?😂😅