एवढ्या सुंदर गाण्याला कोणी dislike करू शकतो। Dislike करणारे नक्कीच बाप कमाई वर जगत असतील। त्यांना काय कळणार शेतकरी आणि पावसाचं नातं काय आहे। फुकट च गिळता जर लाज बाळगा। पाणी फौंडेशन ने जे कार्य केले । त्यामुळे किती जणांचं आयुष्य सुखावल आहे , असेच काम करत राहा।
क्या बात है. जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते .कधीतरी वाटलं आता सगळचं संपलय. तर एकदा शिवरायांचे चरित्र वाचा .पुरंदरच्या तहात सगळे किल्ले मिर्झा राजे जयसींगला देण्यात आले. आणी औरंगजेबाची मनसबदारी स्विकारावी लागली. आणी दहा वर्षात स्वराज्यात 365 किल्ले होते . ⛳⛳⛳
एकजुटीनं पेटलं रान तुफान आलंया खूप छान गीत अप्रतिम पाणी फाउंडेशन साठी अजय अतुल साहेब गायकीला सलाम तुमच्या आपण महान कार्य हाती घेतले अमीर खान सोबत पुढंच्या वाटचालीस शुभेच्छा👍👍👍👌👌👌
अजय जी , अतुलजी व गुरू ठाकुर जी महाराष्ट्राचे तिघेही संगीत हिरे आहेत.माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या तिघा हिऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला पाहिजेत.
आपण काय मरेल आईच दूध नाय पेलोय..विचार सुद्धा नका करू आता सगळ संपलय..उठा आणि झोंबा कामाला..आठवा तो प्रताप आपल्या बाप जाद्यांचा ज्यांनी रक्त आटवून येवढं विश्व उभ केलेय,तरी आपण इतक्यात घाबरून जीवन संपवायला निघालो तर आपल्या सारखं शंड कुणीच नाही. हर हर महादेव..जय शिवाजी जय भवानी🚩
खुप सुन्दर डोळ्या ला सुद्धा पाणी आला आहे धन्यवाद अमिर 💓💯 महाराष्ट्रातील प्रत्यक नागरिक जर अशा सुंदर वीचार करत असेल तर त्यांचे पण मनापासून आभार मानतो 🙏💓
Speechless work of Aamir sir and Kiran Mam ......... hats off both u ......... after 70 years started new creativity on basic level about Water in Maharashtra........I have seen great change on basic level with Local people .......!!!!
ऐक गाव , ऐक जमीन आणि आम्ही सर्व तिचे लेकरे आभाळाची बाप्पा सारखी माया ,आई सारखी सुपीक जमीन , मंजुळ हवा जशी भावाची साथ , पावसाची बहिणी सारखी माया , संगळयाची साथ , प्रेम , जिद्द आणि निसर्गाची सुंदर माया . खुपचं लय भारी 👌 डोळ्यातुन पाणी आले ,मन भरून आले की देवा असाच आशिर्वाद संगळयाना सुखी ठेवा देवा "" विठ्ठला रुक्मिणी "" माता हिच ईश्वरचरणी प्रार्थना .!
कित्येक अन्नदात्यांचे अश्रु पुसलें गेलें असतील, कित्येक तरुणांचे पाय पुन्हा या मातीकडे वळले असतील, कित्येकांची भुक भागविली असेल, कष्टकऱ्यांच्या ताटाला अक्षय्यपात्र बनविणाऱ्या या उपक्रमाला अनेक शुभाशीर्वाद!!!!...
I can understand feel single movement from song specially the boy and his father portyerd struggle and pain n positivety. No word really am from maharashtra Raigad Working out of country When ever i saw this song I remember my childhood People gathered for sake of humanity I missed my country my people specialy local Smell of dust Feel bad for those who are poor Cant effort for 2 times meals and etc etc etc etc 😷😷😷 May god help all of us . .......
अहो आम्ही महाराष्ट्रीयन आहोतच कष्टाळु आम्हाला जिथं लाथ मारु तिथं पाणी काढायची सवय असते आमचा भगवंत पण आमचे कष्ट निष्फळ नाही ठरु देत. जन्मच अश्या मातीत झालाय कि तिला संतांची भुमी म्हणून अख्खा विश्वात आेळखलं जात.
नागराज सर, अजय सर आणि अतुल सर ह्यांचा संपूर्ण ग्रुप, आमिर सर आणि त्यांचा सर्व ग्रुप आणि सर्वात महत्त्वाचे ह्या उपक्रमात ज्यांनी ज्यांनी श्रमदान देऊन ह्या सगळ्या उपक्रमाला सत्यात उतरवून जे दिव्य घडवून आणलं त्या सर्व भूमातेच्या लेकरांना मानाचा मुजरा आणि शतशः नमन.. हे गाणं ऐकून डोळ्यांत पाणी आणि अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाहीत.. ह्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा...
Gajab...........Pani Foundation ki team ko mera salaam 🙏🙏.. Same song hindi me bhi banao taki pure bhaarat me water harvesting ki kranti aa sake.. Aur pura bhaarat sukha mukta ho. Thanks atul anjaan team. Thanks amir Ji.
Nagraj sir, I m great fan of yours. You rock.... Great message. Thanks Amir, kiran and all team. Actually I live in USA but whenever I watch this video I miss my hometown in Maharashtra. My parents participated in shivar last year. Great initiative and great movement. Thanks and best wishes for your upcoming project 💐💐💐💐 Tanmohan 😀
कोण कोण जलयोधा होते पाणी फाउंडेशन मध्ये लाईक करा मी १४ वर्षाचा होतो पण माझ्या तालुक्यातील २०गावांना जागरूक करून पाण्याचे महत्त्व सागितलं माझ्या सोबती वरिष्ठ अधिकऱ्यांकडून खूप मदत झाली
if anything that needs to be viewed must be viewed from Nagraj's direction and anything that needs to be listened needs to be listened from the songs of Ajay-Atul. Great and touching work.
दुष्काळवाडा मराठवाडा मी लातूरकर लातूर मधील सर्व तालुक्यातील गावांमध्ये पाणी फाउंडेशन चे काम लई जोरात चालू आहे....। मी लातूरकर......... जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩 पाणी फाउंडेशन...।
तालुका - कोरेगाव जिल्हा - सातारा, गाव- वेळु. आणि कलाकार सर्व ग्रामस्थ वेळु या गावातिल. यातील काही वृध्द लोकाचे निधन झाले पण त्यांची आठवण या गाण्यात कायमची राहिल.. 🎉❤ पाणी फाउंडेशन ची गरज आहे महाराष्ट्राला.. 🙏
Her voice is having different culture basically she is not belonging from Marathi family and language but see her practise to pronaunce the correct word with meaning
Even if you don't understand this Marathi dialect, the song, music and visuals will hit you to the core !!👌👍 Manjule + Ajay Atul is just a Super combination
Wow sir song khup Chhan ahe Ekdum mast , khup bhari shabd ahet ganya madhe sir 🙏🏻☺️🌷 pan he gan khup jun ahe ani Ata hit zalay khup he song , sarvi kade Hecha song chalu ast 😘😘😘 khup khup Chhan song ahe Thanku 🙏🏻☺️🥰😘 khup himmat yete he song aiklyavar 🥰😘
कधी खचल्या सारखं किंवा नाखूश असलो की हे गाणं ऐकतो मन पुन्हा motivate होते.❤
एवढ्या सुंदर गाण्याला कोणी dislike करू शकतो।
Dislike करणारे नक्कीच बाप कमाई वर जगत असतील। त्यांना काय कळणार शेतकरी आणि पावसाचं नातं काय आहे। फुकट च गिळता जर लाज बाळगा।
पाणी फौंडेशन ने जे कार्य केले । त्यामुळे किती जणांचं आयुष्य सुखावल आहे , असेच काम करत राहा।
This song 💓 touching
🚩🚩🚩
Chutya hyt te...
मी पण शेतकरी आहे पण.मी स्वता शेती करतो गान ऐकून कोण आणुन देणार नाही
@@taufiat6018
कोण कोण 2024 मध्ये ऐकत आहे हे गाणं 😊
मी. आणि या वर्षी पासून झाडं लावण्याचा संकल्प केला आहे
Mi
मी
Mi❤
Mi❤
देव करो अन माझा महाराष्ट्र आणी भारत. . सक्षम आणी समृद्ध व्हावा हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना ....
👌🙏
३ पायाच सरकार आहे तो पर्यंत विसरा
Thank you
@@vishalmalvadkar7330 hhhhhhhhhhhhhhu
खुप छान मागणी केली तुम्ही. ✊👌
ढगातून आले की नाही माहीत नाही पण डोळ्यातून नक्की पाणी आले...👌
Parag Aher दादा ढगातून पण येईल
नक्किच
Parag Aher sir ... pani dolyatun Nhi ...dhatun Ch yayla pahije ... Apan sagle paryant karu 🙏🏽
Right
Parag Aher ll
मराठी संगीताचा जीव की प्राण अजय अतुल ❤️❤️❤️❤️❤️❤️
डोळ्यातून पाणी आले 👌👌👌nice पाणी फाऊंडेशन सलाम तुम्हाला
*नागराज मंजुळे आणि अजय-अतुल.. तुम्हाला तोड नाही..* 👌👌👍👍
हे ...खरे वास्तव आहे .आतच मानव जातीने काही भेदभाव न ठेवता हे वास्तव स्वीकारले हवे ...सर्व स्तरांवर सर्वानी पुढाकार घ्यावयास पाहिजे .
Dark Ne
❤❤❤❤❤
Guru Thakur as well!! for the incredible lyrics
Guest request
हे गाणं ऐकतांना मनांत स्फूर्ती, डोळ्यांत पाणी आणि अंगावर शहारे..! हे सगळं नकळत होतं. शब्दांच्या ही पलीकडे खूप कांही आहे या गाण्यात. धन्यवाद अजय अतुल
From Telugu guy ....I am addicted to this type of direction...what a natural direction superb sir ....
*आयुष्यात संपण्यासारखे*
*काहीच नसते...*
*एक नविन सुरुवात आपली*
*वाट पहात असते...!👑💯❣️*
🙏🙏🙏
Kiti sundar bolalat
क्या बात है.
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते .कधीतरी वाटलं आता सगळचं संपलय. तर एकदा शिवरायांचे चरित्र वाचा .पुरंदरच्या तहात सगळे किल्ले मिर्झा राजे जयसींगला देण्यात आले. आणी औरंगजेबाची मनसबदारी स्विकारावी लागली. आणी दहा वर्षात स्वराज्यात 365 किल्ले होते .
⛳⛳⛳
मुलगा कुर्हाड घेऊन जातो अणि त्याच्या पाठी मागे त्याचा Baap येतो खूपच चांगले सीन होत हॅट्स ऑफ नागराज मंजुळे सर
Kurad nahi tila
Tikas as mantat
Tikau ahe kurahd ahe
पाणी फाउंडेशन
नागराज मंजुळे
अजय अतुल
अमीर खान
जय महाराष्ट्र
😍👌
जय महाराष्ट्र
BJP che kam aahe
@@ajaymane2742 gap re chutiya
secret superstar 🤣
ह्याच एकतेची पुन्हा गरज आहे, पण सम्पूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशात. कृपया राजकरण बाजूला सारुन शेतकऱ्यांचा सम्मान करूया 🙏 *अन्न-देवता सुखी भवः*
Thanks you so much tumi Khrch khup Chan bolta pan
Right mast 👌👌👌👌
Hooo hee khari baab aahe
😊
पाणी फावन्डेशन चे महाराष्ट्रात सोलापूर जिल्यात,करमाळा तालुका कोर्टी गावात खूपच छान काम चालू आहे ....धन्यवाद ग्रामस्थ
श्रीमंत गावडे
एकजुटीनं पेटलं रान तुफान आलंया खूप छान गीत अप्रतिम पाणी फाउंडेशन साठी अजय अतुल साहेब गायकीला सलाम तुमच्या आपण महान कार्य हाती घेतले अमीर खान सोबत पुढंच्या वाटचालीस शुभेच्छा👍👍👍👌👌👌
अजय जी , अतुलजी व गुरू ठाकुर जी महाराष्ट्राचे तिघेही संगीत हिरे आहेत.माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या तिघा हिऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला पाहिजेत.
आपण काय मरेल आईच दूध नाय पेलोय..विचार सुद्धा नका करू आता सगळ संपलय..उठा आणि झोंबा कामाला..आठवा तो प्रताप आपल्या बाप जाद्यांचा ज्यांनी रक्त आटवून येवढं विश्व उभ केलेय,तरी आपण इतक्यात घाबरून जीवन संपवायला निघालो तर आपल्या सारखं शंड कुणीच नाही.
हर हर महादेव..जय शिवाजी जय भवानी🚩
Best song
👍👍
निराशावादी माणसानं हे गाणं नक्की ऐकावं
त्याच्यात नक्की फरक पडेल
पाणी जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट ♥️🌍💧
खुप सुन्दर डोळ्या ला सुद्धा पाणी आला आहे धन्यवाद अमिर 💓💯 महाराष्ट्रातील प्रत्यक नागरिक जर अशा सुंदर वीचार करत असेल तर त्यांचे पण मनापासून आभार मानतो 🙏💓
मंजुळे सर आज हे गीत ऐकल्यावर मनापासुन सलाम करावासा वाटला आपल्याला आणि आपल्या टीम ला , डोळ्यातून पाणी आले राव 🙏🙏
I don't understand marathi language but Nagraj manjule such a great director and ajay atul also great music director😍🙏🙏🙏
Bhai this is song of indian tv show for tufaan aala ya by kiran rao and aamir khan to make the western maharatra have good water
@@armanescreation5474 q1
Wmmmnk2j2mmķkskeeejej2koollkweèqopp
👍
@@ganu2002ok
खरच डोळे भरून आले
यात खरी परिस्थिती आणि त्या वरचा उपाय
या मुळेच अजय अतुल शान आहे मराठी मनाची
जलयुक्त शिवार पेक्षा किती तरी पटीने यशस्वी झाल हे काम सलाम पाणी फाऊंडेशन ला🙏
गुरु ठाकूर सरांच प्रत्येक गाण हे मनाला भिडत...अप्रतिम गीतकार...
नुसत्या झगमगाट म्हणजे सर्व काही नसते त्यात अस्सल कामाची जोड़ पाहिजे असती. बदल घडू शकतो आणि दिसतो सुद्धा नागराज अण्णा तुम्ही जबरी घाव घातलाय. जबरदस्त...
गाडी झूम का ची
Abhijeet you are right
A faltu re tu
नॅशनल अवॉर्ड दिला पाहिजे या गाण्याला.
Speechless work of Aamir sir and Kiran Mam ......... hats off both u ......... after 70 years started new creativity on basic level about Water in Maharashtra........I have seen great change on basic level with Local people .......!!!!
& makrand anaspure
ऐक गाव , ऐक जमीन आणि आम्ही सर्व तिचे लेकरे आभाळाची बाप्पा सारखी माया ,आई सारखी सुपीक जमीन , मंजुळ हवा जशी भावाची साथ , पावसाची बहिणी सारखी माया , संगळयाची साथ , प्रेम , जिद्द आणि निसर्गाची सुंदर माया . खुपचं लय भारी 👌 डोळ्यातुन पाणी आले ,मन भरून आले की देवा असाच आशिर्वाद संगळयाना सुखी ठेवा देवा "" विठ्ठला रुक्मिणी "" माता हिच ईश्वरचरणी प्रार्थना .!
कित्येक अन्नदात्यांचे अश्रु पुसलें गेलें असतील, कित्येक तरुणांचे पाय पुन्हा या मातीकडे वळले असतील, कित्येकांची भुक भागविली असेल, कष्टकऱ्यांच्या ताटाला अक्षय्यपात्र बनविणाऱ्या या उपक्रमाला अनेक शुभाशीर्वाद!!!!...
अशी दृष्टी ठेवणारे लोक प्रत्येक घराघरांत जन्मावेत हीच ईश्वर चरणीं प्रार्थना...
मनापासुन आभारी आहे गाणं ऐकून डोळयांत पाणी आलं..मनापासुन salute for this song..👍
I can understand feel single movement from song specially the boy and his father portyerd struggle and pain n positivety.
No word really am from maharashtra
Raigad
Working out of country
When ever i saw this song
I remember my childhood
People gathered for sake of humanity
I missed my country my people specialy local
Smell of dust
Feel bad for those who are poor
Cant effort for 2 times meals and etc etc etc etc 😷😷😷
May god help all of us .
.......
एकीचे बळ...मिळते फळ... महाराष्ट्रात जर अशीच एकता राहिली तर खूप काही शक्य आहे...
Kharach Bhaw.....
किती वेळा पण पाहिल्यावर मन भरत नाही..............👌👌👌 अमीर खान चे खुप खुप धन्यवाद ज्यांनी या संकल्पनेला जन्म दिला 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
अहो आम्ही महाराष्ट्रीयन आहोतच कष्टाळु आम्हाला जिथं लाथ मारु तिथं पाणी काढायची सवय असते आमचा भगवंत पण आमचे कष्ट निष्फळ नाही ठरु देत. जन्मच अश्या मातीत झालाय कि तिला संतांची भुमी म्हणून अख्खा विश्वात आेळखलं जात.
शहराला गावाच्या मातीशी जोडून ठेवणारे हे माझे महाराष्ट्राचे माणसे सलाम ह्या माय मराठी माणसांना शेतकऱ्यांना।
❤❤❤❤अजय अतुल यांची गाणी ह्यादयस्पर्श करतात
त्यांच्यी प्रशंसा किती करावी त्यांच्या साठी शब्द कमी पडतात❤❤❤❤❤
हे गाणं येईल की डोळ्यात चक्क पाणी येत . हे गाणं जास्त तर शेतकऱ्याचे लेकर आणि गावातील लोकच मनापासून जाणीव करू शकतात . 🥰
He song aajun pn kon kon aaiktat ❤️😌
Mi toj aaikto
mi pun
@@shubhamgavaliweeaw deven
🎂🎂🎂🎂😊🎂😊😊🎂😊🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂@@rohidaskokane503
Me
तळमळलीस तु .. करपुन हिरवा पदर तुझा जळला... #माती #अप्रतिम #गुरूठाकूर 🙏🙏🙏
नागराज सर, अजय सर आणि अतुल सर ह्यांचा संपूर्ण ग्रुप, आमिर सर आणि त्यांचा सर्व ग्रुप आणि सर्वात महत्त्वाचे ह्या उपक्रमात ज्यांनी ज्यांनी श्रमदान देऊन ह्या सगळ्या उपक्रमाला सत्यात उतरवून जे दिव्य घडवून आणलं त्या सर्व भूमातेच्या लेकरांना मानाचा मुजरा आणि शतशः नमन.. हे गाणं ऐकून डोळ्यांत पाणी आणि अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाहीत.. ह्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा...
कितीही वेळा ऐकले हे गीत तरीही वाटते पहिल्यानदा च ऐकतोय कि काय ...खूप सुंदर गीत आहे निसर्गावर प्रेम करायला शिकवते
हुश्श... अजय अतुल आयुष्यात तुम्ही केवळ एवढं एकच गाणं संगीतबद्ध केलं तरी तुम्ही अजरामर झालात ...... अप्रतिम गायकी आणि संगीतकार !
महाराष्ट्राची जादू आहे ही अजय अतुल sir chya आवाजात जी आहे .. आणि नागराज सर यांची तर गोष्ट च वेगळी .. त्यांना मी महान म्हणेन 👍🙏🏻
सर तुम्ही चागल्या प्रकारे गावाचे स्वरूप मांडले तुमचे मनपूर्वक आभार maz गाव पण अस
माझ गावात शूटिंग झाली वडजिरे गावात
Ketan Panasre कोणता तालुका
Mg bhava tu ahes ka nhi yat?
हे गान साताऱ्यातील वेळु या गावात शूट zalel आहे
Velu gaav ahe Koregaon Taluka
Atul Adate parner
सुंदर प्रेरणादायक कार्य सुंदर गीत नागराज मंजुळे यांच्या शब्दाला सलाम ❤❤❤❤
This kind of direction can only be done by Nagraj Sir! 💓
Himanshu Ranjan v3
Strongly agree bro
I agree with you Bro 👍
Right and music only by Ajay Atul
yes, his particular speciality is slow motion effects...👍📹
After A.R. Rehman, I Think No. Of Ajay - Atul Sir 😍
Nagraj +Ajay atul + guru thakur = speechless creation
Nice song
@@akshay1721 UI
ब
Gajab...........Pani Foundation ki team ko mera salaam 🙏🙏.. Same song hindi me bhi banao taki pure bhaarat me water harvesting ki kranti aa sake.. Aur pura bhaarat sukha mukta ho. Thanks atul anjaan team. Thanks amir Ji.
Nagraj sir,
I m great fan of yours. You rock....
Great message.
Thanks Amir, kiran and all team.
Actually I live in USA but whenever I watch this video I miss my hometown in Maharashtra.
My parents participated in shivar last year.
Great initiative and great movement.
Thanks and best wishes for your upcoming project 💐💐💐💐
Tanmohan 😀
v
@@artisanap3123 क
Nice
मराठी मधे बोलला असतास तर बर झाल असत bakichyana समजले असते
Come India...work for own country... Bro...
कोण कोण जलयोधा होते पाणी फाउंडेशन मध्ये लाईक करा मी १४ वर्षाचा होतो पण माझ्या तालुक्यातील २०गावांना जागरूक करून पाण्याचे महत्त्व सागितलं माझ्या सोबती वरिष्ठ अधिकऱ्यांकडून खूप मदत झाली
if anything that needs to be viewed must be viewed from Nagraj's direction and anything that needs to be listened needs to be listened from the songs of Ajay-Atul. Great and touching work.
खूपच छान गाणं आहे आणि यातून घेण्यासाठी खूप काही आहे all team good work proud of amir khan
किसान यह शब्द ही अपने आप में एक ब्रह्मांड है ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
अंगावर काटाच येतो हे गीत ऐकताना... दोन्ही गायकांनी अप्रतिम गायलं आहे हे गीत..👌👌👌
I was listening this song more than100times ..😍👌superb lyrics ajay atul & nagraj sir
Amir khan &company 😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ajay Atul=Goosebumps 🤩🤩😊😊
जस गाणं तसच काम ही पाणी फाऊंडेशन आणि त्यांच्या पूर्ण टीम ला सलाम👏🏻👏🏻
मनापासून आभारी आहे गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आलं .. मनापासून धन्यवाद nice songs
Another Masterpiece by Hon'ble Ajay - Atul
गाणं पाहून डोळ्या पाणी आल. hats off पाणी faundetion 🙏 💐
पाण्याविना जीवन व्यर्थ आहे
Heard this song so many times...still goosebumps....
Ppppppppp❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😄pppppppp0ppppppppLoppp0p0pppmplpppppplppppppppplpppl
दुष्काळवाडा मराठवाडा
मी लातूरकर
लातूर मधील सर्व तालुक्यातील गावांमध्ये पाणी फाउंडेशन चे काम लई जोरात चालू आहे....।
मी लातूरकर.........
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
पाणी फाउंडेशन...।
Ho tai mo pn laturkr jai Maharashtra
गुरु ठाकुर, अजय अतुल, नागराज मंजूले
सगळे एक से बढ़कर एक आहेत
कोन अधिक गुणवान सांगने कठिन
हेच अपेक्षित आहे आटपाट production कडुन, truely inspirational.👍👍👏👏👌👌
Being an farmer is also a biggest profession ❤
Aamir khan- a true actor who is rather than attending meaningless award shows spending his time in solving problems of our country. Hatts off to him.
😄😄😄😄
Joke of the year
@@lancerpradee yes
bollywood wallya wr til matra bharosa theu nae
😂😂😂😂
काय नालायक लोक आहेत डीसलाईक करणारे खुप छान आहे गित पण आणि काम पण अप्रतिम
अमीर खान नागराज मजुंळे अजय अतुल गुरु ठाकुर तुमचे अभिनंदन सर जय महाराष्ट्र
सुंदर गाणे आणि बोल. ❤️❤️❤️
This is pro level of direction...hats off Nagraj sir 👍
Hats off to Amir!
Nagraj and Ajay-Atul. Just simply superb. As usual.
तालुका - कोरेगाव जिल्हा - सातारा, गाव- वेळु. आणि कलाकार सर्व ग्रामस्थ वेळु या गावातिल.
यातील काही वृध्द लोकाचे निधन झाले पण त्यांची आठवण या गाण्यात कायमची राहिल.. 🎉❤ पाणी फाउंडेशन ची गरज आहे महाराष्ट्राला.. 🙏
Do you Know ? who is female singer?
She is Kiran Rao , Amir Khan's Wife
Her voice is superb 😊
Yeah know she is Kiran Rao
Her voice is having different culture basically she is not belonging from Marathi family and language but see her practise to pronaunce the correct word with meaning
Her hardness of work colours the spiritual pani foundation's work
@@sonalmestry4729 Yeah
Is it??? Superb voice and rendition..❤️🙏👍
Beats even "ae mere vatan ke logo.." Fit to be an anthem of a marching Army regiment..👏👏👏
माता-पिता वह हस्ती है, जिनके पसीने की एक बूंद का कर्ज भी, औलाद नहीं चुका सकती ।
🤗❤️🥰😍
एकच राजा फक्त शेतकरी च राजा 🙏❤🙏
it's also use as a symbol to show the unity for one nation one religion. INDIA & ONLY INDIAN.
अजय अतुल - The ultimate boss of music
What an inspiring video ☺
अंगावर काटे आले 😀
Durbhagya majhe 4 varsha nantar eiktoy 😔😔 anyways khup mast ajay sir, atul sir,Kiran ma'am, nagraj sir and rest team fantastic 👏👍😍🔥🔥🚩🚩
Even if you don't understand this Marathi dialect, the song, music and visuals will hit you to the core !!👌👍
Manjule + Ajay Atul is just a Super combination
So energetic song , because of this I can understand little bit marathi , love u all from varanasi
Whenever i feel sad, i listen to this masterpiece. And then i feel more energetic 🙂
It's not just a song.. it's a Prayer
so very beautiful thinking.
thanks to amir khan
माझा महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होणारच👌👌👨👨👦👦👨👨👦👦💪💪💪💪👍👍👍👍🌱🌲🌳🌴🌾🌿🍃☘🍀
Missing those precious days of working with Paani. Lots of love team Paani,satya sir,Lancy sir and Amir sir❤️
One word for nagraj sir :: Legend ❤️🔥🔥
Best composition of Ajay Atul ever ....Each nd every word touched my heart 😊❤
भविष्यासाठी पाण्याची गरज लक्षात घेणे गरजेचे आहे
Wow sir song khup Chhan ahe Ekdum mast , khup bhari shabd ahet ganya madhe sir 🙏🏻☺️🌷 pan he gan khup jun ahe ani Ata hit zalay khup he song , sarvi kade Hecha song chalu ast 😘😘😘 khup khup Chhan song ahe Thanku 🙏🏻☺️🥰😘 khup himmat yete he song aiklyavar 🥰😘
अंगावर शहारे आननारे गाने
we also joined as jalmitra
Amar Gawarguru
बरोबर आहे भावा
गाणं एकत असतांना डोळ्यात पाणी आलं
Aamir Khan,Nana patekar, Makarand sir yanni kelelya karyasathi ha Maharashtra tyancha sadaiv runi rahil 😭🙏🙏🙏🙏Sampurn Maharshtrachya vatine mi tyanche Abhar manto 🙏🙏🙏🙏
Kay gana ahe .. kasa chann gav ahe , kiti chan loka ahet, thanks Amir ji, thanks Pani foundation....gr8 job
किती प्रेणादायी गीत आहे👍👍👍👍
पाणी फाऊंडेशन ही काळाची गरज आहे, याची गरज संपूर्ण जगाला भासेल!
हा उपक्रम सगळीकडे राबवला पाहिजे.