@@sumatimungekar4296 ISIS व PLO लांडग्यांना लांडगेतोड सुखाची व्हावी म्हणून युरोपियन युनियन व युएसए मधील लिब्रांडू मेंढरां पासून ते आमच्या हिंदुस्थानी पुरोगामी बकऱ्यांपर्यंत सर्वांनी गळ्यात हार घालून घेऊन नाचत नाचत ISIS खाटिकखान्यात जाण्यासाठी चढाओढ चालवलेली आहे...!!! 😀..., अहो हें तर काहीच नाही, ....खरी कम्माल आहे ती 18 हिंदुत्ववादी संघटन-प्रमुखांची ...!!! त्यांना आपलीं 72% भगवी वासरं हलाल करायला 28% खाटिकांना कठीण जाऊं नये म्हणून ते 18 हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमूख कोणत्याही कारणाने 72% भगवी वासरं 18 संघटनांमध्ये विभागून दर लढाईत फक्त 4% वासरांना 28%खाटिकांसमोर उभं रहावं लागावं अशा रीतीने पेश करतात..!!! आणि याच कारणासाठी ते सर्व हिंदुत्ववादी संघटनप्रमुख चुकूनही इथे *'अखिल हिंदुस्थानी संयुक्त धर्मरक्षक महासंघ'* *बनतां कामा नये यासाठी प्रत्येक संघटनेला* *स्वतःची वेगळी अस्मिता अहंकारी पंप मारून* *फुगवून त्यांच्यात फाटाफूट करून ठेवतात* 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 *जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन* *जय हिंदुस्थान* 🙏🙏🙏🚩 *ताजा इशारा:-* *"जर* *हिंदू+ज्यू+ख्रिश्चन+पारशी यांनी मिळून* *तात्पुरता HinJeChriP नांवाचा संयुक्त* *धर्म नाही बनवला,तर खाटिकांची* *सैतानी पुनरूत्पादन युद्धनीती सर्वांना* *नष्ट करून पृथ्वीवर नरक आणेल* 😔
@@anantprabhu6820 खरं आहे ...कोणाच्या चिंता आपण करत असतो ?तर आपले 735 लोक ठार व हजारो कायमचे गंभीर अपंग करणाऱ्या 1993 च्या 11 सिरिअल बॉम्बस्फोटाचे जनक...साक्षात् यमकाकांसाठीच जे दर निवडणुकीत कमीत कमी पन्नास पंचावन्न तरी सीट्स जिंकवून देतात अशा मतदारांची चिंता आपण करत असतो....😔
इंडी आघाडी प्रत्येक बैठकीत मेहबूबा शी मैत्री झाली,फारुख अब्दुल्ला पण हजर असायचे. आता हे दोघेही काश्मिरी निवडणुका हरले. मग संसेदेत कोण बोलणार? त्यांच्याकडून बोलण्यासाठी सुपारी मिळाली . आणि ती फर्ड्या इंग्लिश मधे बोलून वाजवली😅
खरे तर भारतीय जनता पक्षाने कॉग्रेसच्या आणिबाणी काळातील कुकर्मांबद्दल,कॉंग्रस आणि चीनच्यामधील करार व आणिबाणीतील कॉंग्रसने कोर्टांवर आणलेल्या दबावाबद्दल रोज टीकेची झोड उठवली पाहिजे.
सुप्रिया सुळे चे अब्दुल्ला कुटुंबाशी असणार्या व्यक्तिगत संबंधांबद्दल खूप रंजक गोष्टी दबक्या आवाजात सांगितल्या जातात. सुप्रिया सुळे ला अब्दुल्ला कुटुंबाची जास्त काळजी आहे, काश्मिरची नाही.
@@chetankhandave1072 काश्मीर मधे हिंदूंचे हत्या कांड होत असतांना फारुख अब्दुल्ला मुलाला (उमर अब्दुल्ला ला ) पवारांच्या घरी ठेवून लंडन मधे गोल्फ खेळत होते वर्षभर !
गोमंतक उपाख्य गोवा 1961 साली मुक्त झाला आणि 1986 पर्यंत केंद्रशासित प्रदेश राहिला तेव्हा तिथल्या खाणी मधील मलिदा खाण्यासाठी तो प्रदेश काँग्रेसने 35 वर्ष केंद्र शासित ठेवला होता का ?
यमराजाने सुट्टी घेतली आहे, त्यांचा रेडा दगाबाज वाकडेना बरोबर घायला तयार नाही, चित्रगुप्ताला देवानी याची चिट्टी काढून दिली नाही.महाराष्ट्र आणि देश पेटविला आता स्वर्गात सुध्दा देवा देवात ठिणगी टाकून बघत बसेल.लाकडं सुध्दा याच्यासाठी स्वाहा करायला तयार नाहीत.असा मानव पृथ्वीवर जन्माला आला.
श्री. बाळासाहेब ठाकरे यानीच शरद पवारांच्या घरांत ओमर अब्दुलाला पाहून 'हे नागाचे पिल्लू तुमच्या घरांत ?' असे विचारल्याचे ऐकीवात आहे . ईतका यांचा घरोबा आहे .
शरद पवार यांनी पहिल्यापासूनच फोडाफोडी, पेटवापेटवी केलेली आहे. आता त्याच वळणावर त्यांची लेक गेलेली आहे. महाराष्ट्र पेटवून त्यांना आता काश्मीर पेटवायचा इरादा दिसतोय. कारण त्यांचे अब्दुल्ला कुटुंबासोबत मधुर सम्बन्ध आहेत. शरद पवार यांना आता आयुष्याच्या अखेरीस देव सद्बुद्धी देवो.
अगदी खरं वाटत आहे हे....कारण आधीच्या सरकार काळात आणि भा ज पा सरकार काळात आताही काहीच फरक जाणवत नाही.... हिंदूंना कोणतेही सरकार वाली नाही असं वाटतं आहे....🧐🥺🥺
@@pratibhakulkarni51 आम्हां हिंदूंना काही कमी xxxxसमजूं नका.कारण आम्ही 72%आणि रोज चेचले जातोय 28%कडून.तरीही सर्व हिंदुत्ववादी संघटना प्रमुखांना एकत्रितपणे *'अखिल हिंदुस्थानी संयुक्त धर्मरक्षक महासंघ'* बनवायला जो प्रामाणिकपणा पाहिजे,त्याचापण दुष्काळ...!!!मग आम्हाला रोज चेचून घ्यायलाच पाहिजे न? आणि आम्ही पण इतके xxxxकी या म्हाताऱ्या खविस काकाला दर निवडणूकीत पन्नास पंचावन्न तरी सीट आम्हीच...1993 सिरिअल बॉम्बस्फोटाने मेलेल्यांचे आप्तेष्ट निवडून देणारच...पण भाजपाला मात्र आमच्या लकवाग्रस्त हिंदूंच्या 40% मतदानाच्या वेळेतील उपस्थितीने 99% जिहादींपुढे भाजपाला ...पर्यायाने मोदीजींना...नाक कापून घ्यायला लावलच की नाही ? 😥
महाराष्र्टाची अवस्था खरोखरीच एखाद्या असहाय्य स्री सारखी झाली आहे. इतक्या राजकीय शक्ती स्वत:ची भागवून घेण्यासाठी तुटून पडल्या सारख्या वागत आहेत. उबग आला आहे. याचा परिणाम विधान सभेच्या वेळी मतदान टक्केवारीवर होणार आहे.
हयां सुप्रिया सुळेला राजकारणातली माहीती तर नीट नाहीचआहे. महाराष्ट्रातल्या जनतेच कस चांगलं होईल हे न पाहता चाल्या जमू काश्मीर बद्धल बोलला. नुसता मानभाविपणा दाखवायला. हयां नुसत्या शरद पंवाराच्या नावाखाली भरपूर राजकारणातली माहीती आहे असं दाखवत असतात.
महाराष्ट्रात जातीवाद विकोपाला गेला आहे हे खरं आहे कारण मी बीड जिल्ह्यातील रहवासी आसून या जिल्ह्यात वंजारी विरूध्द मराठा वाद विकोपाला गेलाय हे मी अनुभवत आहे.
आज शेवटच्या पर्वात आल्यावर ही माणूस इतका अविवेकी वागू शकतो.....?? या माणसाला नेमके कोणते समाधान मिळत असेल या अशा काड्या घालून .....?? पैसा , जमीन , सत्ता हे सगळे जाताना इथेच सोडून सुती चादरीतूनच जावे लागते.....हा माणूस विसरलाय बहुदा .....!!,
दगाबाजी जन्मताच नशिबी सोबत घेऊन आलेत.1978 सहकार महर्षी आदरणीय वसंत दादा याच सरकार पाडून सत्ता मिळाल्याने. दगाबाजी करण्यात सर्वात मोठा अनुभव त्यास तशीच दगाबजाची साथ मिळत गेली . .
महाराष्ट्रातील काय किंवा काश्मीर मधील काय लोकांची किंवा परिस्थितीची चिंता करण्याची यांना गरजच नाही. यांना चिंता फक्त काश्मीर ते कन्याकुमारी घराणेशाहीची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करणे एवढीच आहे
माझी बहीण नाशीकला रजीस्ट्रार ॲाफीस मध्ये आहे. तिनं सांगीतलेला हा किस्सा. २०१९ मध्ये एक दिवशी तिच्या ॲाफीसमधल्या तीन सोडून सगळ्यांना दुपारी घरी पाठवण्यात आलं. दुपारी चार वाजता सुप्रीया सुळे तिथं आल्या आणि जवळजवळ वीस जमीनींच्या रजीस्ट्रेशन च्या कागदांवर सह्या करून या बाई ३० मिनीटांत निघून गेल्या. यांचा कच्चा-चिट्ठा जर काढला तर या सिंगांपूर् ला नवऱ्याकडे पळून जातील.
जातीवरून एवढ्या पोटतिडकेंनी बोलण्यापेक्षा व मरण्यामारण्याची भाषा बोलण्याऐवजी धर्मात एकजूट व एकमूठ करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे,त्याशिवाय तरणोपाय नाही.
Those who elect them , should ashamed of . BJP to change their strategy. By giving huge funds to two states, it is now crystal clear that " WE ARE WITH THEM WHO ARE WITH US "
अनयजी, खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, पण तो ऐकून कोणी शहाणे होईल असे वाटत नाही. दहशतवाद जम्मूत वाढला आहे, पण मला प्रश्न पडतो की आपण उपग्रहाच्या मदतीने दहशतवाद्यांवर लक्ष का ठेवू शकत नाही? का आपल्या सैनिकांवरील हल्ले आपण रोखू शकत नाही?
शरद पवार आंतरराष्ट्रीय प्रकरणात चांगलाच समंजस पणा दाखवियात हे खरे आहे संरक्षण मंत्री असतांना ते चीनला 24तास अगोदर पोहोचले होते ! R.K.Laxman यांनी एक व्यंग चित्र ही काढले होते चीन चे परराष्ट्र मंत्री दाढीचा ब्रश हातात असतांना अचंबित झालेले दाखविले होते
पेटवा पेट्वी केल्यासिव्या पोटच भरत नाही. म्हणून जमू काश्मीर पेतवण्याची भाषा येते.करण महाराष्ट्र पेटविण्यात यासिस्वी झालेत. मोठा अनुभव आहे मागे.पेटविण्याचा अनुभव मोठा आहे .
महाराष्ट्राच्या जनतेने या नीच बापलेकीला मतदान करताना भान ठेवावे.
अगदी बरोबर
मतदान या पार्टीलाच करूच नये.
मूर्ख त्याना आपला बाप समजतlत।।।
काय फरक पड़त नाही त्यांच्यात।।
Karakhanyatil nokar
पेटवण्याच काम कोणाच हे महाराष्ट्र जाणतो
अगदी खरं आहे.. मतदार करणार काय खूप झाली लोकशाही थोडे दिवस हुकूमशाही आली पाहिजे.. तरच लोकांना लोकशाहीचे महत्त्व कळलं
जुने ऋणानुबंध आहेत पवार कुटुंबियांचे अब्दुल्ला कुटुंबाशी.
हे पुण्यातील बऱ्याच लोकांना सर्वज्ञात आहे.
अतृप्त आत्मे काय करतील याचा नेम नाही!
सत्तेसाठी वाट्टेल ते!
सुप्रिया सुळे अतिशय दांभिक आणि मानभावी पणे बोलण्यात कायमच अग्रेसर आहे. त्यांना आपल्या फारुख चाचांची आठवण आली असेल.
खोटंच हसून बोलताना पहायला फार ओंगळ वाटते. ही पवार पिलावळ महाराष्ट्राच्या नशिबी किती दिवस मारली गेली आहे?
दुर्दैव आहे महाराष्ट्राचे.
मी बारामतीकरांना कळत नाही का.. तेथे असणारा हिंदू वारकरी पंथ. त्या बाप लेकिनी सट्टा केली. एकादशीला मटन खालेल चालतो
जो पर्यंत हे वाकड महाराष्ट्र नशिबात आहे तो पर्यंत महाराष्ट्राचं काही खरं नाही.
"देवा परमेश्वरा कुठं ठेवलीय याची चिठ्ठी"
का सर्व रेडे संपावर आहे.
😂😂😂
सगळे घाबरलेत, ही ब्याद आपल्याकडे नको म्हणतायत
व्हेटो चा वापर केला जातो आहे.
फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे
आता स्वतः देवच "तथास्तु" म्हणो आणि.... 🤣🤣🤣
जो पर्यंत हे अतृप्त आत्मे राज्यात आहेत,तोपर्यंत समाज समाजात तेढ निर्माण होत राहिलं.हातात सत्ता नसल्याने ही तडफड चालू झाली आहे.
अगदी १०० % खर आहे.
एकदम खरयं,
Very true
Very true
Nemake kay zalay?
वांगीबाईचे दाखवायचे " सुळे " वेगळे आहेत आणि खायचे " सुळे " वेगळे आहेत.
बापलेकींना आख्ख जग पेटवायचे आहे हे काय वा उबाठा बापलेक काय फार क्षुद्र स्वार्थासाठी सगळी पृथ्वी उलटीपालटु करतील!
@@sumatimungekar4296 ISIS व PLO लांडग्यांना लांडगेतोड सुखाची व्हावी म्हणून युरोपियन युनियन व युएसए मधील लिब्रांडू मेंढरां पासून ते आमच्या हिंदुस्थानी पुरोगामी बकऱ्यांपर्यंत सर्वांनी गळ्यात हार घालून घेऊन नाचत नाचत ISIS खाटिकखान्यात जाण्यासाठी चढाओढ चालवलेली आहे...!!! 😀..., अहो हें तर काहीच नाही, ....खरी कम्माल आहे ती 18 हिंदुत्ववादी संघटन-प्रमुखांची ...!!! त्यांना आपलीं 72% भगवी वासरं हलाल करायला 28% खाटिकांना कठीण जाऊं नये म्हणून ते 18 हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमूख कोणत्याही कारणाने 72% भगवी वासरं 18 संघटनांमध्ये विभागून दर लढाईत फक्त 4% वासरांना 28%खाटिकांसमोर उभं रहावं लागावं अशा रीतीने पेश करतात..!!! आणि याच कारणासाठी ते सर्व हिंदुत्ववादी संघटनप्रमुख चुकूनही इथे
*'अखिल हिंदुस्थानी संयुक्त धर्मरक्षक महासंघ'*
*बनतां कामा नये यासाठी प्रत्येक संघटनेला*
*स्वतःची वेगळी अस्मिता अहंकारी पंप मारून*
*फुगवून त्यांच्यात फाटाफूट करून ठेवतात*
😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
*जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन*
*जय हिंदुस्थान*
🙏🙏🙏🚩
*ताजा इशारा:-* *"जर* *हिंदू+ज्यू+ख्रिश्चन+पारशी यांनी मिळून* *तात्पुरता HinJeChriP नांवाचा संयुक्त*
*धर्म नाही बनवला,तर खाटिकांची* *सैतानी पुनरूत्पादन युद्धनीती सर्वांना*
*नष्ट करून पृथ्वीवर नरक आणेल*
😔
खरच, हे हिंदू आहेत की नाही हाच प्रश्न गुह्य आहे
पेटवा पेटवी करणे हे या कुटुंबाचा धंदाच आहे.
चुक हिची अजिबात नाही हिला ज्या मतदारानी मतदान केल ते बुध्दिजिवी आहेत.आणि ते हिला प्रत्येक निवडनुकीत जिंकून आननार.
ते सर्व चुते त्यांचेच आहेत
असा समंजस पणा सुप्रिया सूळे बाईकडे औषधाला सुध्दा असेल असे वाटत नाही. द्राविडी बाटगया बरोबर यांचे चांगले सूत जुळलेले आहे याचे कारण सर्वश्रुत आहे.
ह्यांचा बंदोबस्त करणार आहे का नाही बीजेपी? नुसते पुरावे आहेत म्हणायच.. योग्य वेळ कधी येणार आहे?
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
संसदेत प्रश्न विचारायला पाकिस्तानातून फंड आला असावा
यासाठीच बारामतीकरांनी निवडून दिले बहुतेक
नाही नाही बारामती च्या वांग्यातून फंड आलाय😅😅
अशा नीच नेत्याना आम्ही जनताच निवडून देतो तो सुद्धा भरघोस मतदान करून.
@@anantprabhu6820 खरं आहे ...कोणाच्या चिंता आपण करत असतो ?तर आपले 735 लोक ठार व हजारो कायमचे गंभीर अपंग करणाऱ्या 1993 च्या 11 सिरिअल बॉम्बस्फोटाचे जनक...साक्षात् यमकाकांसाठीच जे दर निवडणुकीत कमीत कमी पन्नास पंचावन्न तरी सीट्स जिंकवून देतात अशा मतदारांची चिंता आपण करत असतो....😔
इंडी आघाडी प्रत्येक बैठकीत मेहबूबा शी मैत्री झाली,फारुख अब्दुल्ला पण हजर असायचे.
आता हे दोघेही काश्मिरी निवडणुका हरले. मग संसेदेत कोण बोलणार? त्यांच्याकडून बोलण्यासाठी सुपारी मिळाली .
आणि ती फर्ड्या इंग्लिश मधे बोलून वाजवली😅
बाप तशी लेक मसाला ऐक.
खरे तर भारतीय जनता पक्षाने कॉग्रेसच्या आणिबाणी काळातील कुकर्मांबद्दल,कॉंग्रस आणि चीनच्यामधील करार व आणिबाणीतील कॉंग्रसने कोर्टांवर आणलेल्या दबावाबद्दल रोज टीकेची झोड उठवली पाहिजे.
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी यांना बसायचय की काय?
सुसुताईंची इच्छा
पुर्ण होईल
घाण घालवा लवकर
सुप्रिया सुळे चे अब्दुल्ला कुटुंबाशी असणार्या व्यक्तिगत संबंधांबद्दल खूप रंजक गोष्टी दबक्या आवाजात सांगितल्या जातात. सुप्रिया सुळे ला अब्दुल्ला कुटुंबाची जास्त काळजी आहे, काश्मिरची नाही.
त्यांची च सुपारी वाजवली आज
@@chetankhandave1072 काश्मीर मधे हिंदूंचे हत्या कांड होत असतांना फारुख अब्दुल्ला मुलाला (उमर अब्दुल्ला ला ) पवारांच्या घरी ठेवून लंडन मधे गोल्फ खेळत होते वर्षभर !
महारष्ट्र राज्य ची वाट लावली शरद पवार यांनी तरीही जनता त्यांना निवडून देते कधी शांत पने जनतेने विचार करावा
गोमंतक उपाख्य गोवा 1961 साली मुक्त झाला आणि 1986 पर्यंत केंद्रशासित प्रदेश राहिला तेव्हा तिथल्या खाणी मधील मलिदा खाण्यासाठी तो प्रदेश काँग्रेसने 35 वर्ष केंद्र शासित ठेवला होता का ?
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण विश्लेषण
Are deva... आता यांची काळी नजर जम्मू काश्मीर कडे वळली की काय 😢
आमच्या कोकणातले मराठे कोणाच्याच विरोधात नसतात obc आणि इतर समज्याला माहीतच आहे
Mhanun koknatle marathe sukhi ahet...
अगदी बरोबर. 👍🏻👍🏻
मुळात कोकणातला माणूस, शेतकरी कधीच आत्महत्या करीत नाहीत.
कारण तो कर्ज घेऊन ऐश करत नाही बकीलोक सरकारी कर्ज घेऊन ऐश करतात आणि मग आत्महत्या करतात
@@tulshiramkudkar5627 इकडे सार्वजनिक विवाह सोहोळ्यात लग्न करतील आणि गांवात गेल्यावर चार बकरे मारून गावजेवण घालतील कर्ज काढून.
रोज संजय राऊत सकाळी
डबा घेऊहून माध्यमा समोर बसतात आणि माध्यम ते दाखवतात
पण भाजपाचे प्रवक्ते कुठे दिसत नाहीत
सावत्र भाऊ काश्मीर मघ्ये राहतो त्याला मदत करावं लागेल ना
ताईचा काका काश्मीर चा
नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत.धन्यवाद.
महाराष्ट्र पेटवून त्यावर पोळी भाजून खाणार... लोकं मुख्य बनणार... हेच चालत रहाणार
सुळे पेटवापेटवीत सराईत आहेत पण हे प्रकार त्या का आणि कशासाठी करतात हे उमगत नाही. महाराष्ट्रात घातलेला गोंधळ आवरा मग काश्मीर कडे बघा.
बापावर गेली आहे.
@@Beke-kg5liबाप तशी बेटी!
यमराजाने सुट्टी घेतली आहे, त्यांचा रेडा दगाबाज वाकडेना बरोबर घायला तयार नाही, चित्रगुप्ताला देवानी याची चिट्टी काढून दिली नाही.महाराष्ट्र आणि देश पेटविला आता स्वर्गात सुध्दा देवा देवात ठिणगी टाकून बघत बसेल.लाकडं सुध्दा याच्यासाठी स्वाहा करायला तयार नाहीत.असा मानव पृथ्वीवर जन्माला आला.
मराठवाड्यात एवढी गुंतवणूक नाही की राज्यावर त्याचा परिणाम होईल.
श्री. बाळासाहेब ठाकरे यानीच शरद पवारांच्या घरांत ओमर अब्दुलाला पाहून 'हे नागाचे पिल्लू तुमच्या घरांत ?' असे विचारल्याचे ऐकीवात आहे . ईतका यांचा घरोबा आहे .
अनयजी धन्यवाद, हा पवार आणि त्याची लेक उभा महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत
अनय जी
आता व्होरा अहवालावर बोलायची योग्य वेळ आली आहे.
नाही बोलणार लाल पेनड्राईव च काय झालं तरी मी चुप मेरी भी चूप. आपण जनताच हे बोलतो, कारण आपलं रक्त कळवते हे सर्व आठवून.
पद्मविभूषण ही दिलं गेलंय!
सुसु एक नंबरची बावळट बाई आहे.
बाईंनी वेळ योग्य निवडली आहे ! भाजपा सरकार पुन्हा आल्याने खवळलेल्या I.S.I ने हल्ले वाढविले आहेत !
💯👎👎
भाऊंचा व्हिडिओ पहिला. सुप्रिया सुळे या Fraud IAS officer यांच्या प्रमाणे वागता आहेत.
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.❤
❤ साळ सुद पणाचा आव आणून
अशा पद्धतीने मांडणे हे त्या ताई
यांचेकडून अपेक्षित न्हवते. पण...
जम्मू काश्मिर का अब्दुल्ला कुटुंबाचे प्रेम
सुप्रिया सुळे ? समंजसपणा दाखवतील ? भलतेच आशावादी आहात बॉ !
जे कुटुंब महाराष्ट्र पेटवायला मागेपुढे पहात नाही... ते समंजस ?
भ्रमात राहू नये, इतकाच आगंतुक सल्ला !
Bomb टाकल्याचे कबुल करणारे काहीही आता पण करू शकतात. सावध राहणे गरजेचे आहे
शरद पवार यांनी पहिल्यापासूनच फोडाफोडी, पेटवापेटवी केलेली आहे. आता त्याच वळणावर त्यांची लेक गेलेली आहे. महाराष्ट्र पेटवून त्यांना आता काश्मीर पेटवायचा इरादा दिसतोय. कारण त्यांचे अब्दुल्ला कुटुंबासोबत मधुर सम्बन्ध आहेत. शरद पवार यांना आता आयुष्याच्या अखेरीस देव सद्बुद्धी देवो.
अवदसेला गप्प करणं म्हणजे फक्त एकच काम....,सोनेरी वांग्यांचा हिशोब काढायचा....,पण मोदीजींना हल्ली विश्वशांतीदूत पारितोषिकाने झपाटलंय न ...?
😳
अगदी खरं वाटत आहे हे....कारण आधीच्या सरकार काळात आणि भा ज पा सरकार काळात आताही काहीच फरक जाणवत नाही.... हिंदूंना कोणतेही सरकार वाली नाही असं वाटतं आहे....🧐🥺🥺
@@pratibhakulkarni51 आम्हां हिंदूंना काही कमी xxxxसमजूं नका.कारण आम्ही 72%आणि रोज चेचले जातोय 28%कडून.तरीही सर्व हिंदुत्ववादी संघटना प्रमुखांना एकत्रितपणे *'अखिल हिंदुस्थानी संयुक्त धर्मरक्षक महासंघ'* बनवायला जो प्रामाणिकपणा पाहिजे,त्याचापण दुष्काळ...!!!मग आम्हाला रोज चेचून घ्यायलाच पाहिजे न? आणि आम्ही पण इतके xxxxकी या म्हाताऱ्या खविस काकाला दर निवडणूकीत पन्नास पंचावन्न तरी सीट आम्हीच...1993 सिरिअल बॉम्बस्फोटाने मेलेल्यांचे आप्तेष्ट निवडून देणारच...पण भाजपाला मात्र आमच्या लकवाग्रस्त हिंदूंच्या 40% मतदानाच्या वेळेतील उपस्थितीने 99% जिहादींपुढे भाजपाला ...पर्यायाने मोदीजींना...नाक कापून घ्यायला लावलच की नाही ? 😥
@pratibhakulka😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂rni51
त्याच काय झालं ताईला घ्यायचा प्लॉट, प्लॉट नाही केशर चे शेत पण सौदा पटला नाही, म्हणजे भाव तोडता आला नाही,म्हणून हि मळमळ
महेश नातू
महाराष्र्टाची अवस्था खरोखरीच एखाद्या असहाय्य स्री सारखी झाली आहे. इतक्या राजकीय शक्ती स्वत:ची भागवून घेण्यासाठी तुटून पडल्या सारख्या वागत आहेत. उबग आला आहे. याचा परिणाम विधान सभेच्या वेळी मतदान टक्केवारीवर होणार आहे.
काही ही करणार नाही हे मुळमुळीत सरकार हे विपक्षींना माहित आहे व जनतेलाही. जनता परत त्यांनाच निवडून देणार, हि काळ्या दगडावरची रेघ आहे.
कटसम्राट
भारत सरकारने आरपार कारवाई करावी पाकिस्तान ला धडा शिकवला पाहिजे वंदेमातरम भारतमाता की जय
अनयजी या साठी नथुराम. हवाय
हयां सुप्रिया सुळेला राजकारणातली माहीती तर नीट नाहीचआहे. महाराष्ट्रातल्या जनतेच कस चांगलं होईल हे न पाहता चाल्या जमू काश्मीर बद्धल बोलला. नुसता मानभाविपणा दाखवायला. हयां नुसत्या शरद पंवाराच्या नावाखाली भरपूर राजकारणातली माहीती आहे असं दाखवत असतात.
महाराष्ट्रात जातीवाद विकोपाला गेला आहे हे खरं आहे कारण मी बीड जिल्ह्यातील रहवासी आसून या जिल्ह्यात वंजारी विरूध्द मराठा वाद विकोपाला गेलाय हे मी अनुभवत आहे.
महाराष्ट्र /भारता❤ची वाळवी आहेत बाप,मुलगी
Anay ji Kaka Pawer, Supriya Sule, Yana Maharashtra Petvayach Aahe.
आपणास माहीत असेलच की फारूक अब्दुल्ला यांचा मुलगा मुंबईला पवारांच्या घरी रहात असे
अनयजी, आपले विचार योग्य आहेत, ओबीसी आपली ताकद दाखवून देतील, असे वाटते,तसे दिसत आहे.गाव, खेड्यात चर्चा चालू आहे, धन्यवाद.
लावा भांडणं कार न बीजेपी चा DNA तोच आहे.
आज शेवटच्या पर्वात आल्यावर ही माणूस इतका अविवेकी वागू शकतो.....?? या माणसाला नेमके कोणते समाधान मिळत असेल या अशा काड्या घालून .....?? पैसा , जमीन , सत्ता हे सगळे जाताना इथेच सोडून सुती चादरीतूनच जावे लागते.....हा माणूस विसरलाय बहुदा .....!!,
दगाबाजी जन्मताच नशिबी सोबत घेऊन आलेत.1978 सहकार महर्षी आदरणीय वसंत दादा याच सरकार पाडून सत्ता मिळाल्याने. दगाबाजी करण्यात सर्वात मोठा अनुभव त्यास तशीच दगाबजाची साथ मिळत गेली . .
धन्यवाद व अभिनंदन कुटुंबाचे
सत्ये साठी भटकता आत्मा काहीही करायला तयार आहे
Ashutosh Shirish: A perfect analysis & synthesis. The victory of Engineer Rashid has laid to increased violence in Jammu.
त्यांच कामचं असं आहे…..हे बापलेकं काहीही करू शकता सत्तेसाठी…..
I। जय श्रीराम ।I
बाप तशी बेटी सत्तेत नसताना आग लागावी असे स्वप्न पाहते यात नवल ते काय.
हे काय नवीन करणार... मुस्लिम समाज तुष्टीकरण करणार... हज यात्रेला का नाहीत बापलेक 🎉🎉🎉🎉
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
परमेश्वराच्या काठीत आवाज नसतो
पण तो दिवस लांब नाही ही काठी पाठीत कशी बसेल तेव्हा जनता सुटकेचा निःश्वास सोडेल
बाप मरायला टेकलाय तरी शांत बसत नाही पोरगी उगाच टिवटिव करतेय
मंगळसूत्र हाताला बांधते आणी मुस्लिम सोबत नाचते तिचीच काळजी घ्या, नाहीतर ug🌹लव्हाद होईल.
असा ही विचार करा की आता ह्यांना जम्मू काश्मीर लडाख मध्ये अनेक प्लॉट घेऊन तिथे एक "लवासा" तयार करायचा विचार आहे का ...
Anay Ji Vora Sameti Cha Report Open Kara, Desha Che Maharashtra Che Bhale Honar.
जरांगेची नाटकं सगळ्या जनतेलासमजत आहे
एव्हढी उपोषण करुन ह्या जरांग्याचा चेहरा फ्रेश दिसतो हे कसे काय?
मलाही हाच प्रश्न पडतो. उपोषण हेही नाटकच असावं.
गोधडीच्या आत काय आहे खाण्याच ते बघायला पाहिजे
याला चोंबडेपणा म्हणतात!😂😂
अभ्यास पूर्ण विश्लेषण केले.
महाराष्ट्रातील काय किंवा काश्मीर मधील काय लोकांची किंवा परिस्थितीची चिंता करण्याची यांना गरजच नाही. यांना चिंता फक्त काश्मीर ते कन्याकुमारी घराणेशाहीची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करणे एवढीच आहे
कुटिलतेमध्ये सुप्रिया सुळे वडिलांची कार्बन काॅपी आहे.तिच्या भाबडेपणाच्या नाटकाला कौणी भुलू नये.
जोगळेकर साहेब🙏. हा video छान होता. महाराष्ट्राला 'बारामती virus' ने ग्रासलं आहे
आता गरज आहे ती व्होरा कमिटीचा अहवाल जाहीर करण्याची .....!!,
आधुनिक भारताचा धृत राष्ट्र आणि दुषाला
हिला काय तिकडं जाऊन प्लॉट पडायचे आहेत
नेहमीप्रमाणेच छान विवेचन 👌👌
Untill and unless we are not bycott Sharad Pawar and his entire family from Politics , Maharashtra and Nation will not develop in proper ways.
Supriya Sule is good friend of Kanimoli. Both of them have common goal of disrupting Central Govt
खरं आहे
कोण जरांगे पाटील? . एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत कोण करतो?
पवारांच्या शब्दात सुप्रिया सळेंचा अन जम्मूकश्मिरचा काय संबंध..
Mast dada ... 👍👌 khup chhan vishleshan, kharach khup jatibhed wadhawalay maharashtrat rajkaranyani .... everyone knows which politicql party behind this ...!
आपण त्यांना शिव्या देतो तर त्यांच आयुष्य वाढतं कारण त्यांचे कर्म आपल्या जवळ येतात
माझी बहीण नाशीकला रजीस्ट्रार ॲाफीस मध्ये आहे. तिनं सांगीतलेला हा किस्सा. २०१९ मध्ये एक दिवशी तिच्या ॲाफीसमधल्या तीन सोडून सगळ्यांना दुपारी घरी पाठवण्यात आलं. दुपारी चार वाजता सुप्रीया सुळे तिथं आल्या आणि जवळजवळ वीस जमीनींच्या रजीस्ट्रेशन च्या कागदांवर सह्या करून या बाई ३० मिनीटांत निघून गेल्या. यांचा कच्चा-चिट्ठा जर काढला तर या सिंगांपूर् ला नवऱ्याकडे पळून जातील.
🙏👍👌🙏
जातीवरून एवढ्या पोटतिडकेंनी बोलण्यापेक्षा व मरण्यामारण्याची भाषा बोलण्याऐवजी धर्मात एकजूट व एकमूठ करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे,त्याशिवाय तरणोपाय नाही.
बापलेक अग्निवर वेगळ्या अर्थाने , महाराष्ट्रात आग लाऊन झाली,आता काश्मीर
होय तूमची घरे जाळल्या शिवाय यांचे वांगे भाजणार नाही
Those who elect them , should ashamed of . BJP to change their strategy. By giving huge funds to two states, it is now crystal clear that " WE ARE WITH THEM WHO ARE WITH US "
🙏🙏🙏🙏
Very very very good statement by mr anay joglekar.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
अगाऊपणाला छान उत्तर दिलेत अनयजी आपण.
SUPRIYA LIKE KELA WITAOUT CHILKA , SHE CAN GO TO HAJ WITHOUT BURKA
बुरखा तर तिला फार आवडतो.
अनयजी, खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, पण तो ऐकून कोणी शहाणे होईल असे वाटत नाही. दहशतवाद जम्मूत वाढला आहे, पण मला प्रश्न पडतो की आपण उपग्रहाच्या मदतीने दहशतवाद्यांवर लक्ष का ठेवू शकत नाही? का आपल्या सैनिकांवरील हल्ले आपण रोखू शकत नाही?
हे लोक फक्त मजा पाहतात.आपंले कुटूंब राजकारणात ठेवून पेन्शन कमावणे
सगळीकडे पेटवायचे हेच शरद पवारांच धंदे.
विषय फार घोळवता
Jogalekar sir wakadtondya aani tyachi mulagi hech maharashtrache bhidranwale aahet hyanchyamule jarangyarupi nawache bhut nirman karun maharashtracha Punjab karun maha chi satta hya jehadina aani khuni jehadi cong aani nich uddhat chya supporter and arajak nirman karayache aahe jya divashi ha wakadtondya marel tyach divashi Maharashtra shantata labhel
शरद पवार आंतरराष्ट्रीय प्रकरणात चांगलाच समंजस पणा दाखवियात हे खरे आहे संरक्षण मंत्री असतांना ते चीनला 24तास अगोदर पोहोचले होते ! R.K.Laxman यांनी एक व्यंग चित्र ही काढले होते चीन चे परराष्ट्र मंत्री दाढीचा ब्रश हातात असतांना अचंबित झालेले दाखविले होते
पेटवा पेट्वी केल्यासिव्या पोटच भरत नाही. म्हणून जमू काश्मीर पेतवण्याची भाषा येते.करण महाराष्ट्र पेटविण्यात यासिस्वी झालेत. मोठा अनुभव आहे मागे.पेटविण्याचा अनुभव मोठा आहे .