खूप चांगला विषय मांडला आहे. संसारात नवरा बायकोची एकमेकांना साथ असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. विचारांनी modern असलं पाहिजे 🔥 हा खूपच चांगला संदेश दिला आहे. फक्त एक मुद्दा नाही पटला तो म्हणजे तोकडे कपडे घातल्यामुळे विपरीत गोष्टी घडतात.
स्मिता जहागीरदार मॅडम नमस्कार. आपण दोन्हीं जळगाव येथील R.R. शाळेत होतो. मी ७वी मध्ये तुम्हीं १०वी, मधे होत्या. तुमची लहान बहीण मनोहर वाबळे गिरणा कॉलनी येथे रहात होती. आज तुम्हाला बघून आनंद झाला.
एक उत्तम सामाजिक जाणीव असलेली व कसलेली माझी बहीण . मला त्यांचा अभिमान वाटतो . खरंच लक्षमी _ नारायणाचा ( स्मिता _ उदय ) सुंदर व अनुरूप वैभवशाली जोडी लाभली !! ताईच्या / माझ्या बहिणीच्या पुढील व उर्वरीत सुंदर व वैभवशीली आयुष्याला माझ्याकडून अनेक अनेक मंगलमय गोड गोड हार्दीक शुभेच्छा ❤ ❤ .
हे सगळं चर्चा करण्यापर्यंतच रहाते. प्रत्यक्षात लग्नाच्या वेळी मुलींचे प्राधान्य पैस्यालाच असते. आणि ह्याला कारणीभूत तीचे घरातले पण असतात. आपल्याकडे स्वतःचे घर सुद्धा नसते पण नवऱ्याचा स्वमालकीचा महाल असावा. आपण घरात बलतो पण करोडोत कमावणाराच पाहीजे.आणि मग वर्षोंवर्ष लग्न जमत नाही कारण अवास्तव अपेक्षा. ह्यासाठी बेसीक संस्कार तसे घडले तर मुलींना पण तोवढी मॅच्युरिटी येईल.
ani मुलीच्या अपेक्षा काय? घरात पैसा फक्त नवरा ने कमावला पाहिजे... काही अडचण आली तर फक्त नवऱ्याने सोडवले पाहिजे ... भले ही लोण आणि घराचा emi टीव्ही फ्रिज गाडी चा emi मधे सर्व पैसा खर्च होऊन दे आडी अडचनी ला नवऱ्याने बाहेर जीव द्यावा पण घरात पैसे आणून दिलेच पाहिजे ... सर्वांचे बरोबरी करून लेकरा चा खर्च शाळा दवाखाना सर्व नवऱ्याने करावा.....आणि बायको काय करणार तर फक्त 2 टाईम स्वयंपाक करून खाऊ घालणार..घरातले काम करणार...मग या साठी कामवाली बाई लावलेली परवडते ... 4 5 हजार महिना जातो पण सुखाने माणूस जगतो.... जर संसार करायचा असेल तर बायको ने पण अर्धी responaibity घेतली पाहिजे... फक्त नवरा हे करेल ते करेल.. नवऱ्याच्या भरोशावर जीवन जगणारी बायको काय कामाची..
@@deepdev1011 एक काळ असा होता जेव्हा हेच फ्रिज टीव्ही इत्यादी बाबी हुंडा म्हणून घेतल्या जात होत्या तेही मुलगी सुंदरच हवी आणि पांढरी पाल असेल तर अती उत्तम मूलगा डांबर जरी असला तरी मुली मरल्या गेल्या आणि आता रिव्हर्स होत आहे बाकी काही नाही
0:05 त्या तुमच्या आणि तुमच्या काळातील मुलींच्या अपेक्षा असतील. आत्ताच्या काळात, मुलींना होणाऱ्या नवऱ्यापेक्षा त्याचे पैसे आणि त्याच्या संपत्तीला महत्त्व देतात, स्वतःमध्ये कमविण्याची इच्छा आणि कौशल्य जरी नसलं तरी चालेल. माणूस म्हणून नवरा गेला खड्ड्यात. नुसतं पैसा हवा. हल्ली, मुली शोधणं फार कठीण आहे, आणि तुमचं स्वभाव असलेल्या मुली शोधणं तर जवळपास अशक्य.
अश्या लोकांना bjp ने पुढे आणलं पाहिजे अशी महिला नेता सध्या एकपण नाही महाराष्ट्रात...bjp ने नुसते भुरटी लोक पक्षात घेतलीत, कपटी लोकं जास्त झाली. स्मिता वाघ यांना मंत्री केलं पाहिजे.
Maze lagn zale nahi 1 porgi bolle tumhi Kami kamvta , 1 porgi chi aai bolli tu machine banavto tula dudh dahicha dhandha asva ,1 porgi Dr .hoti me Nako bollo tila , 1 porgi khuup dark colour hoti , love mearej karta aale nahi sarvancha vichar karava lagla . 😄. Khuup khush aahe me je hote chngle hote .😂
अमळनेर चा अभिमान आणि स्वाभिमान ताईसाहेब ❤️🌷🙌🏻
खूप छान interview... स्मिता वाघ खरंच तुमचे विचार खूप प्रेरणादायी आहेत....
आता लग्न म्हणजे मुलाच्या पैशांचा मुलीच्या शारीरिक सौंदर्यासोबत झालेला व्यापार 😐
💯
T कोणाच आहे.त्यांनी अगदी बरोबर लिहिलं आहे
Ekdam brobr
असे मुळीच नाही खरे नाते महत्वाचे
True
प्रामाणिक आणि निस्वार्थी समजसेविका भावी खासदार स्मिताताई वाघ ❤❤❤
खूप चांगला विषय मांडला आहे. संसारात नवरा बायकोची एकमेकांना साथ असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. विचारांनी modern असलं पाहिजे 🔥 हा खूपच चांगला संदेश दिला आहे.
फक्त एक मुद्दा नाही पटला तो म्हणजे तोकडे कपडे घातल्यामुळे विपरीत गोष्टी घडतात.
स्मिता जहागीरदार मॅडम नमस्कार.
आपण दोन्हीं जळगाव येथील R.R. शाळेत होतो.
मी ७वी मध्ये तुम्हीं १०वी, मधे होत्या.
तुमची लहान बहीण मनोहर वाबळे गिरणा कॉलनी येथे रहात होती.
आज तुम्हाला बघून आनंद झाला.
अप्रतिम, खुप छान interviev, अंमळनेर चा अभिमान आणी स्वाभिमान ताई साहेब, तुमचे विचार खुप प्रेरणादायी आहेत.
दुखापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग अध्यात्म होय
चूक
महाराष्ट्रातून एक सामाजिक भान असलेली खासदार स्त्री लोकसभेत आहे याचा अभिमान आहे
एक उत्तम सामाजिक जाणीव असलेली व कसलेली माझी बहीण . मला त्यांचा अभिमान वाटतो . खरंच लक्षमी _ नारायणाचा ( स्मिता _ उदय ) सुंदर व अनुरूप वैभवशाली जोडी लाभली !! ताईच्या / माझ्या बहिणीच्या पुढील व उर्वरीत सुंदर व वैभवशीली आयुष्याला माझ्याकडून अनेक अनेक मंगलमय गोड गोड हार्दीक शुभेच्छा ❤ ❤ .
Tai,Tumche Vichar khup khup Chhan Aahet.Tumche sambhashan Khup motional Aahet,So thank you.
बिकट कठीण प्रसंगात,परीस्थितीत, दुर्घटनेत,अडी अडचणीत एकत्र कुटुंबाची आवश्यकता आहे!
खरंच तुमच्या कडे पाहिलं की मराठी पणा जीवंत वाटतो
साधी राहणी उच्च विचारसरणी
खूप छान वास्तव वादी Video
ताई साहेब एक प्रमाणिक तेच प्रतीक
खूप खूप धन्यवाद 🙏
जेब मे रुपया ना हो ना तो घर वाले और ना समाज ना अपने मित्र कोई नही होता भाई ये सच हॆ
खर आहे
Khoop Chan Tai ..Vijay Aaplach !!
जिसने भी गीता पढि हॆ सिर्फ वही जीवन को समजता हॆ बाकी तो आम सांसारिक आदमी कुछ नही जाणता ओ हर वक्त भ्रम में रहेता हॆ
SUNDAR vichar ahet tai
दादा एखाद्या Businessman सोबत Podcast कर ना.🙏
🔥🔥🔥 Inspiring Personality
हे सगळं चर्चा करण्यापर्यंतच रहाते. प्रत्यक्षात लग्नाच्या वेळी मुलींचे प्राधान्य पैस्यालाच असते. आणि ह्याला कारणीभूत तीचे घरातले पण असतात. आपल्याकडे स्वतःचे घर सुद्धा नसते पण नवऱ्याचा स्वमालकीचा महाल असावा. आपण घरात बलतो पण करोडोत कमावणाराच पाहीजे.आणि मग वर्षोंवर्ष लग्न जमत नाही कारण अवास्तव अपेक्षा. ह्यासाठी बेसीक संस्कार तसे घडले तर मुलींना पण तोवढी मॅच्युरिटी येईल.
Jay khandesh🙏🏻
मुलांच्या अपेक्षा खुप असतात , मुलींना दोष देण्यात काही अर्थ नाही,
मुलगी सूंदरच पाहीजे, खुप पगारवाली पाहीजे,घरच्या जबाबदारी घेणारी पाहीजे ,दहेज पाहीजे,
ani मुलीच्या अपेक्षा काय? घरात पैसा फक्त नवरा ने कमावला पाहिजे... काही अडचण आली तर फक्त नवऱ्याने सोडवले पाहिजे ... भले ही लोण आणि घराचा emi टीव्ही फ्रिज गाडी चा emi मधे सर्व पैसा खर्च होऊन दे आडी अडचनी ला नवऱ्याने बाहेर जीव द्यावा पण घरात पैसे आणून दिलेच पाहिजे ... सर्वांचे बरोबरी करून लेकरा चा खर्च शाळा दवाखाना सर्व नवऱ्याने करावा.....आणि बायको काय करणार तर फक्त 2 टाईम स्वयंपाक करून खाऊ घालणार..घरातले काम करणार...मग या साठी कामवाली बाई लावलेली परवडते ... 4 5 हजार महिना जातो पण सुखाने माणूस जगतो.... जर संसार करायचा असेल तर बायको ने पण अर्धी responaibity घेतली पाहिजे... फक्त नवरा हे करेल ते करेल.. नवऱ्याच्या भरोशावर जीवन जगणारी बायको काय कामाची..
@@deepdev1011 एक काळ असा होता जेव्हा हेच फ्रिज टीव्ही इत्यादी बाबी हुंडा म्हणून घेतल्या जात होत्या तेही मुलगी सुंदरच हवी आणि पांढरी पाल असेल तर अती उत्तम मूलगा डांबर जरी असला तरी मुली मरल्या गेल्या आणि आता रिव्हर्स होत आहे बाकी काही नाही
Joint family nise family members ❣️❤️❤️
Thanks a lot tai
काय नाही इंडिपेन्डेन्स असले की एकटे राहायची हिम्मत तयार होते
संसार दुःख का दुसरा नाम हॆ और इन्सान सुख संसार में खोजता हॆ जो उसे कभी नही मिलेगा
आणि जो सत्यासमोर झुकतो तो समाजसमोर झुकत नाही
T कोणाच आहे. त्यांनी अगदी बरोबर लिहिलं आहे १०/१० देईन
0:05 त्या तुमच्या आणि तुमच्या काळातील मुलींच्या अपेक्षा असतील. आत्ताच्या काळात, मुलींना होणाऱ्या नवऱ्यापेक्षा त्याचे पैसे आणि त्याच्या संपत्तीला महत्त्व देतात, स्वतःमध्ये कमविण्याची इच्छा आणि कौशल्य जरी नसलं तरी चालेल. माणूस म्हणून नवरा गेला खड्ड्यात. नुसतं पैसा हवा. हल्ली, मुली शोधणं फार कठीण आहे, आणि तुमचं स्वभाव असलेल्या मुली शोधणं तर जवळपास अशक्य.
आज ची सत्य परिस्थिती...
💐💐💐💯 Right and prefect 🌹🌹🌹
Sagle prashna muline kase behave karave asech type che ahe
जो वक्ती दुनिया समोर झुकतो तो सत्यासमोर अकडतो
👌👍
नवीन आपण स्वीकारलं पाहिजे.... म्हणजे नेमाक काय स्वीकारलं पाहिजे...
9:46 ❤
अश्या लोकांना bjp ने पुढे आणलं पाहिजे अशी महिला नेता सध्या एकपण नाही महाराष्ट्रात...bjp ने नुसते भुरटी लोक पक्षात घेतलीत, कपटी लोकं जास्त झाली.
स्मिता वाघ यांना मंत्री केलं पाहिजे.
14:07 ❤
तुमच्यासह भारतातील इतर कार्यकर्ते चांगले परंतु गिरीश महाजन मुळे भाजपाची वाट लागली जळगाव जिल्ह्यात
Gund aahe Girish
Great woman
Voice quality is very poor
🙏👍👏👏👏
Maze lagn zale nahi 1 porgi bolle tumhi Kami kamvta , 1 porgi chi aai bolli tu machine banavto tula dudh dahicha dhandha asva ,1 porgi Dr .hoti me Nako bollo tila , 1 porgi khuup dark colour hoti , love mearej karta aale nahi sarvancha vichar karava lagla . 😄. Khuup khush aahe me je hote chngle hote .😂
Evde sundar vicar pn bjp che ticket gheun ubhe navt rahila pahije
Interviewer la mulinshi khup problem disto, 😂
Jalgaon che manse maha labad 😂😂😂
सच भी अकेले होता हॆ शेर की तरहा
Hi व्यक्ती bjp chi उमेदवार आहेत. तूह्मी प्रचार व्हावा म्हणून यांना आताच आणल आहे..
यांना प्रचाराची गरज नाही आहे. या मोठ्या फरकाने अश्याही निवडून येणार आहेत.
प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशी जोडून घेणे ,इक्त आवश्यक आहे का भाऊ.
डोळे चांगले ठेवा म्हणजे जगातल्या चांगल्या गोष्टी दिसतील.
निवडणूक झाल्यानंतर मुलाखत पाहिजे होती. आता शंका घ्यायला वाव मिळाला.
खूप छान वास्तव वादी Video
खूप छान वास्तव वादी Video