जर तुम्हाला वाटत असेल जो कोणी निवडून येतो तो तुमच्या जीवावर येतो तर आता पर्यंत तुम्हाला असे झुलावत ठेवले नसते कारण प्रत्येक राजकीय पक्षाला माहित आहे कोण्या एक समाजाचे जीवावर संपूर्ण महाराष्ट्र काबीज करता येऊ शकत नाही.
ज्या पोटतिडिकीने मुस्लिम वक्फ बोर्ड संदर्भात संसदेत बोलला त्या पोटतिडिकीने मराठा आरक्षणा बद्दल कधी संसदेत आवाज आला नाही तुम्हचा गोड गोड बोलून प्रश्न टाळता तुम्ही
तुझ्या पक्षाची भुमिका काय ते सांगा फक्त वंचित बहुजन आघाडी या पक्षानेच भुमिका स्पष्ट केली आहे बाकी कोणीही भुमिका स्पष्ट केली नाही बाकी चे सर्व पक्ष मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत
वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाशरावजी आंबेडकरर साहेब फार मोठे नेते आहेत विशेष म्हणजे ते स्वतः कधीच निवडून येत नाहीत आणि त्यांच्या पक्षाची ही एक सीट निवडून येत नसते त्यामुळे ते कोणतीही भूमिका घेतात त्यांना माहित आहे आम्ही कोणतीही भूमिका घेतली तरीही आम्ही कधीच निवडून येत नाही
आरक्षण देता येत नाही देता येत असते तर ते फक्त शरद पवार साहेब यांनी दिले असते आपल्या समाजाला भाजपने आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले त्याला आपला मराठा समाज बळी पडला🎉
Well done भावानो असंच सळोकी पळो करून सोडायच,यांचे खरे चेहरे समोर यायला सुरुवात झाली आहे, खंत एका गोष्टीची वाटते यांचे पितळ लोकसभेच्या अगोदरच उघडे पडायला पाहिजे होते.यांनी समाजाचा आजवर फक्त वापर करून घेतला
तुमची स्पष्ट भूमिका पुन्हा एकदा तुम्ही सांगितली नाही. गोल गोल फिरत फिरवून बोलत आहत आपण आपल्या आदरणीय पप्पा सारखेच ते आंदोलक बांधव तुमची स्पष्ट भूमिका विचारीत आहेत .
जेव्हा कोणताही व्यक्ती भूमिका स्पष्ट करत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या व्यक्तीचा नकार आहे. उगीच म्हणत बसू नका की तयिनी भूमिका स्पष्ट केली नाही म्हणून. हि राजकारणातील नकार देण्याची भाषा आहे. आणि असेच राजकारणी आपली भाकरी भाजुन घेत असतात.
हे सगळे पक्ष मोठमोठे नेते, आतून एकच असतात, त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी यांच्याकडे भीक मागण्याची, गरज नाही, मराठा समाजाने यांच्या मागे फिरण्यापेक्षा, स्वतःची ताकद स्वतः निर्माण करून, नवीन उमेदवार, ताकतीने निवडून द्यायचा आहे, जय शिवराय
मराठा समाजाने प्रत्येकाने हीच भूमिका घ्यायला पाहिजे कोणाच्या बापाला भेटायची गरज नाही आपण मतदान करतो आपल्या जीवावर हे मराठ्यांचे नेते मोठे झाले आहेत आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं
अडीच वर्ष महाविकास आघाडी चे सरकार होते तेव्हा मराठा आरक्षण आंदोलक सुप्रिया सुळे यांना आरक्षण बदल भेटायला गेले होते तर सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या मराठा आरक्षण एवढाच विषय आमच्या पुढे नाही इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आमच्या पुढे आहेत बसा वाजवा तुतारी जरागे
बास मराठा वाघांनो मानलं दादांनो,,,,,ईथुन पुढे कोणीही यां नेते मंडळीवर भरोसा ठेउ,,,, एकत्र बसु,,,, चर्चा करु,,,,, हे लोक वेळ मारून नेतात, काही करत नाही???? मराठी वाघांनो आता बसता,उठता सावध व एकजुटीने हिच आपली तलवार,व हिच आपली ढाल. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
खरंच आता माझा मराठी वाग पेटून उठली मला सार्थ अभिमान आहे त्या दादांचा जे राजकारण्यांना जाब विचारतात भूमिका विचारतात नाहीतर गुंडाळ होणारे आणि लाळ घालणारे भरपूर आहेत
ताई तुम्ही भूमिका स्पष्ट करू नका .अन्यथा आपल्या पक्षाला फटका बसू शकतो .आपण गप बसून मनोज जरांगेच्या आंदोलनाचा फायदा मराठ्यांचे मत घेण्यासाठी करून घेऊया .मराठे आपल्याशिवाय कुठे जात नाहीत
मनोज जरांगे पाटील निष्ठावंत आहेत त्यांच्या आंदोलनामुळे नोंदी पुरावे शासनाने शोधले तेव्हा कुणबी म्हणून आरक्षण शासन देत आहे व १९६७पासून नोंदी पुरावे असूनही वंचित राहीलेल्या समाजाला न्याय मिळत आहे...
मनोज दादा जरांगे पाटील यांनी आता संपूर्ण समाज एकत्र केला आहे त्यामुळे आता त्याच्यासमोर राजकारणी षडयंत्र करणारे आणि भ्रष्ट संधी साधू यांना आता जागा नाही
ताई तुम्ही असंच प्रत्येक वेळेस गोड गोड बोलता खुर्चीवरचा ताबा मिळवता असं किती दिवस मराठ्यांना फसवत राहणार तुम्ही आताच सुद्धा तुमची बोलण्याची टेक्निक किती अप्रतिम आहे आमचा भाऊ साधा भोळा मराठा असाच फसत आलेला आहे मराठ्यांनो इथून पुढे सावधान इथून पुढे जोपर्यंत जरांगे पाटील बॉडी उभी करत नाही तोपर्यंत वोटिंग कुणालाही करू नका जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार वोटिंग झाली पाहिजे जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
सुळे यांनी सुद्धा मेन विषय सोडून वायफळ बडबड करीत मेन मुद्दा बाजूला करत सर्वच समाजास आरक्षण द्या सर्व समाजास गोजरण्याचा प्रयत्न केला पण पश्ट बोलल्या नाहीत की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी मधून आरक्षण द्या किंवा नका देऊ
भूमिका स्पष्टच केली नाही आंदोलक जीव तोडून सांगत होते पण त्याकडे लक्ष दिले नाही
Challenge देऊन सांगतो इनोके वलिद (वडील/बाप) सहाब कभी स्पष्ट भूमिका मांडणार नाहीत कारण यांनीच मराठ्याच घोंगड इतक्या दिवस ह्यांनीच भिजत ठेवलंय
जेवण द्यायला ते काय उपाशी आहेत का?
शरदचंद्र पवार मुळे मराठा समाजाचं वाटोळं झालं
ATA JAG AALI KA MAHA HALKAT JATICHA MANUS SHARAD PAWAR WAKDYA TONDACHA
@@anilchakrapani1511 ओबीसी वाल्यांना फुकट दिलं तेव्हा बरा वाटलं असणार
मराठी माणूस सगळ्यांना जेवण घालू शकतोय तु कशाला सांगायला पाहिजे जेवून जावा म्हणून
ताई तुम्ही चालत चालत मुंबईला यायला हवं होतं मग कळलं असतं
सुप्रिया सुळे यांनी इज्जत काढली आणि मराठा समाज यांना मदत करतो
शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललीय आहे हे यावरून सिद्ध होते 😂😂😂😂😂
आमच्या मताच्या भिखेवर जगतो आणि आम्हाला जेवून जा म्हणतोस थाम तुझा मराठे करेक्ट कार्यक्रम करतील😮😮😮
तुम्हीच तर अडाणचोट मराठ्यांनीच तर तिला खासदार बनवल आहे
मग आत्ता बोंबा मारुन महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख कशाला बनवत आहे
फाडून टाका यांची 😂
@@Patil5780 जाट
😂
जर तुम्हाला वाटत असेल जो कोणी निवडून येतो तो तुमच्या जीवावर येतो तर आता पर्यंत तुम्हाला असे झुलावत ठेवले नसते कारण प्रत्येक राजकीय पक्षाला माहित आहे कोण्या एक समाजाचे जीवावर संपूर्ण महाराष्ट्र काबीज करता येऊ शकत नाही.
मानले वाघाला ❤ असा बोलले पाहिजे प्रत्येकाने...❤
भूमिका स्पष्ट कर बाई 😂😂😂😂,,तुमचं काय काम पडल आहे जरांगे पाटलाचा सरळ सरळ फक्त तुम्हाला फायदा घ्यायचा आहे
यांच्या नादाला मराठ्यांनी लागू नये. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे.❤
गोल गोल गोल .... नुस्ता बिना कामाचे बोलून गेला.....तिसरे पत्र असूनही तुम्हाला काय भूमिका नाही.
ज्या पोटतिडिकीने मुस्लिम वक्फ बोर्ड संदर्भात संसदेत बोलला त्या पोटतिडिकीने मराठा आरक्षणा बद्दल कधी संसदेत आवाज आला नाही तुम्हचा गोड गोड बोलून प्रश्न टाळता तुम्ही
अग बाई तू मराठा आरक्षण संदर्भात बोल नुसती टोलवाटोलवी करू नको.मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण संदर्भात बोल.
एकदम खर
यांनीच मराठा समाजच गोड बोलून वाटोळं केलं आणि आपण लोकसभेला यांना मदत केली आता तरी शहाणे व्हा लोकसभेला केलेली चूक करून तुतारी मागे पळू नका
तुझ्या पक्षाची भुमिका काय ते सांगा फक्त वंचित बहुजन आघाडी या पक्षानेच भुमिका स्पष्ट केली आहे बाकी कोणीही भुमिका स्पष्ट केली नाही बाकी चे सर्व पक्ष मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत
वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाशरावजी आंबेडकरर साहेब फार मोठे नेते आहेत विशेष म्हणजे ते स्वतः कधीच निवडून येत नाहीत आणि त्यांच्या पक्षाची ही एक सीट निवडून येत नसते त्यामुळे ते कोणतीही भूमिका घेतात त्यांना माहित आहे आम्ही कोणतीही भूमिका घेतली तरीही आम्ही कधीच निवडून येत नाही
@@VilasManvar-t7kसुपरिबज माणूस आम्ही मानत होते त्यांन ते आरक्षण ल विरोध करत आहे
साहेबांकडून स्पष्ट सांगितलंय आहे आम्ही सत्तेत आले मुस्लीम मतांमुळे त्यामुळे मराठा आरक्षण महत्वाच वाटणार नाही साहेबांना...
महाविकास आघाडी मराठा समाजाला खेळवत ठेवणार.....फक्त तुमची भूमिका स्पष्ट करा...😢😢😢
शरद पवार मुळे आरक्षण मिळाले नाही 😡😡😡
Right
आरक्षण देता येत नाही देता येत असते तर ते फक्त शरद पवार साहेब यांनी दिले असते आपल्या समाजाला भाजपने आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले त्याला आपला मराठा समाज बळी पडला🎉
लोक संख्या शरद पवारांमुळे च वाढली असेल 🤭@@Dharmraj00007
काही असू आम्ही त्यासाठी लोकसभेला मतदान केले होते यांना हे जर नाही म्हंटले तर नवीन पर्याय शोधायला
तसेच असेल तर मग ओबीसी नेते टार्गेटवर का?
ताई तूमची भूमिका स्पष्ट करा सरकार च्या बोलावयाची कशाला वाट बघता.भूमिका घ्या
अरे जेवन करुण जा
ताई कड़े जेवन करुण घ्या जरांगे आताच जेवन करुण गेला फड़नवीस ला शीव्या दयायला हिला ताई आनी त्याला शिव्या भाकरे
@@sanjaysontakke3829 तुला राशन भेटला कां रे या महिन्य च... नाही भेटल असेल तर टरबूज च्या घरी जाऊन जेवण करू ये बिकारचोटा
वायफळ बडबड करु नकोस
विपय आहे मराठा आरक्षण चा मुस्लिम आणि धनगर आरक्षण याबद्दल आम्ही विचारल नाही
Manoj dadach bolatat dhangarana ani muslim lokana bhi aarakshan milvun devu
आहो सुप्रिया ताई तुमच्याच वडीलांनी 23 एप्रिल 1983 रोजी मराठाची वाट लावली.गोड बोलण्याला भूलू नका.
संदिग्ध भूमिका, पहिल्यांदा यांचे उमेदवार पाडा
टोलवा टोलवी करू नका Election च्या आधी सोक्षमोक्ष लावा... नाहीतर तुमचा पण "correct कार्यक्रम" होणार
मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ यांच्या व यांच्या वडिलांच्या मुळेच आली आहे,
एक मराठा... कोटी मराठा...
मराठा समाज गरीब नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे त्या मुळे कोणीच त्यांना कोणता सिरियस घेत नाही .........
जेऊन जा म्हण 😂😂😂😂 भूमिका राहिली बाजूला
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी😂😂
शरद पवारांनी तर मराठा समाजाच्या आरक्षणात वाट लावली
जैसा बाप वैसी बेटी
वा वा चांगला प्रश्न विचारला
आता वाटतंय की मराठा समाज निष्पक्ष आहे , शरद पवार च्या मागे नाही
ताईंनी लवकर भूमिका स्पष्ट करावी
हे सगळ आपले पिताश्री चे कट आहे
ओबीसी तुन आरक्षण मग ओबीसी काय करणार
कितीही मोर्चे काढा ओबीसी तुन भेटणार नाही म्हणजे नाही
सुप्रियाताई सुळे तुम्ही म्हणता हे लोक तुम्ही कोण आहेत
सुप्रिया ताईंची नेमकी भूमिका काय आहे हे कुणाला समजलं असेल तर कृपया मला समजावून सांगावे.
TI 1 BEWADI AAHE BEWADYACHI BHASHA
KADHI KONALA SAMAJTE KA
जास्त बोलु नका आला तर जेऊन जा आरक्षण माघायच नाही 😂😂😂
नेमकी भूमिका सांगायला ती काय वेडी आहे का कटवल जेऊन जा सांगून 😅😅
स्टेजवरून हुसकावल शेवटी पहा
भूमिका स्पष्ट करणार नाही, पन्नास वर्षे सत्ता भोगली
Well done भावानो असंच सळोकी पळो करून सोडायच,यांचे खरे चेहरे समोर यायला सुरुवात झाली आहे, खंत एका गोष्टीची वाटते यांचे पितळ लोकसभेच्या अगोदरच उघडे पडायला पाहिजे होते.यांनी समाजाचा आजवर फक्त वापर करून घेतला
ड्रामा बंद करा आपली भूमिका स्पष्ठ करा
1 no bhawa
शरद पवार यानी मी मराठा म्हणून मराठा समाजाच वाटोळ केल आहेत
आता कोणालाच सुट्टी नाही कोणी पण असो.. एक मराठा लाख मराठा ⛳⛳
सर्व समाजचे प्रश्न आहेत. फक्त क्रिस्ती समाजाचे प्रश्न नाहीत ! क्रिस्ती भारतीय नाहीत का ?
बाई बापापेक्षा अति हुशार आहे
जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा एकच पर्व ओबीसी सर्व
ल ई भारी अहमदपूरकर
गोल गोल उत्तर देऊन पळ काढला
अतिशय हुशार बाई
तुमची स्पष्ट भूमिका पुन्हा एकदा तुम्ही सांगितली नाही. गोल गोल फिरत फिरवून बोलत आहत आपण आपल्या आदरणीय पप्पा सारखेच ते आंदोलक बांधव तुमची स्पष्ट भूमिका विचारीत आहेत .
आंदोलक समाज बांधवांचे खूप खूप अभिनंदन सकल मराठा समाज
आपले म्हणून तुम्ही आमचा घात केला परंतु आता मराठा समाज सुज्ञ झाला आपला कोन आणि मराठा आरक्षण विरोधी कोण.
मुळ प्रश्नाला चलाखीने बगल दिली ताईने .पिताश्री च्या पावलावर पाऊल.
जेव्हा कोणताही व्यक्ती भूमिका स्पष्ट करत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या व्यक्तीचा नकार आहे. उगीच म्हणत बसू नका की तयिनी भूमिका स्पष्ट केली नाही म्हणून. हि राजकारणातील नकार देण्याची भाषा आहे. आणि असेच राजकारणी आपली भाकरी भाजुन घेत असतात.
हे सगळे पक्ष मोठमोठे नेते, आतून एकच असतात, त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी यांच्याकडे भीक मागण्याची, गरज नाही, मराठा समाजाने यांच्या मागे फिरण्यापेक्षा, स्वतःची ताकद स्वतः निर्माण करून, नवीन उमेदवार, ताकतीने निवडून द्यायचा आहे, जय शिवराय
असेच गोडगोड बोलून चालणार नाही भूमिका स्पष्ट नाही केली तर तुमची जागा तुम्हाला समाज नक्की दाखवणार
मराठा समाजाने प्रत्येकाने हीच भूमिका घ्यायला पाहिजे कोणाच्या बापाला भेटायची गरज नाही आपण मतदान करतो आपल्या जीवावर हे मराठ्यांचे नेते मोठे झाले आहेत आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं
भाजप नी आरक्षण दिले नाही म्हणून म वी आ हा पर्याय निवडा ल होता नाहीतर आम्ही नवीन आघाडी सरकार
अडीच वर्ष महाविकास आघाडी चे सरकार होते तेव्हा मराठा आरक्षण आंदोलक सुप्रिया सुळे यांना आरक्षण बदल भेटायला गेले होते तर सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या मराठा आरक्षण एवढाच विषय आमच्या पुढे नाही इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आमच्या पुढे आहेत बसा वाजवा तुतारी जरागे
Best❤
एकदम बरोबर मराठा आंदोलक भाऊ
ताई साहेब विषय बाजूला सोडून गोड बोलून संभ्रमात ठेवतात हे तर महाराष्ट्राचे वाटोळं केले ना मराठा आरक्षणावर बोलतात ना शेतकर्यांचे विषयावर बोलतात...
बास मराठा वाघांनो मानलं दादांनो,,,,,ईथुन पुढे कोणीही यां नेते मंडळीवर भरोसा ठेउ,,,, एकत्र बसु,,,, चर्चा करु,,,,, हे लोक वेळ मारून नेतात, काही करत नाही???? मराठी वाघांनो आता बसता,उठता सावध व एकजुटीने हिच आपली तलवार,व हिच आपली ढाल. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
खरंच आता माझा मराठी वाग पेटून उठली मला सार्थ अभिमान आहे त्या दादांचा जे राजकारण्यांना जाब विचारतात भूमिका विचारतात नाहीतर गुंडाळ होणारे आणि लाळ घालणारे भरपूर आहेत
ताई संसदेत वक्फ बोर्डावर तात्काळ जितके पोटतिडकीने, तावातावाने बोलत होते. तेवढे कधी मराठा आरक्षणावर बोलताना कोणी पाहिले आहे का?
ताई तुम्ही भूमिका स्पष्ट करू नका .अन्यथा आपल्या पक्षाला फटका बसू शकतो .आपण गप बसून मनोज जरांगेच्या आंदोलनाचा फायदा मराठ्यांचे मत घेण्यासाठी करून घेऊया .मराठे आपल्याशिवाय कुठे जात नाहीत
मनोज जरांगे पाटील निष्ठावंत आहेत त्यांच्या आंदोलनामुळे नोंदी पुरावे शासनाने शोधले तेव्हा कुणबी म्हणून आरक्षण शासन देत आहे व १९६७पासून नोंदी पुरावे असूनही वंचित राहीलेल्या समाजाला न्याय मिळत आहे...
मनोज दादा जरांगे पाटील यांनी आता संपूर्ण समाज एकत्र केला आहे त्यामुळे आता त्याच्यासमोर राजकारणी षडयंत्र करणारे आणि भ्रष्ट संधी साधू यांना आता जागा नाही
दोघे पण एकमेकाचे पाहून म्हणून एकमेकांना जेवून जा म्हणत आहे किती छान सुस्कंस्कृत नेतृत्व
Arakshan bajula rahila , labad landga dhoong karto
व्वा व्वा क्या बात है...... ताईंनी कायं भूमिका स्पष्ट केली आहे पहिली ना राव सर्वांनी....😂
शरद पवार केंद्रीय मंत्री आस्तावेळेस ते म्हणाले होते कि मराठयाना आरक्षम कायद्यात बसत नाही असा का बोलले होते ते पहिले स्पस्ट सांग
अफलातून घटना, आता लोकांना बारामती कराचे डावपेच कळले आहेत 😅😅😅😅😅
परत तुम्ही म्हणणार निवडून आल्यानंतर केंद्रात सरकार आमचं नाही लोकांना विनाकारण त्रास देऊ नका कर्जमाफी बद्दल आपली भूमिका स्पष्ट करा
आजपर्यंत राजकारण फक्त ताटली-बाटली वरचं केलंय तुमच्या कडून दुसरी अपेक्षा नाही......
आले तर जेवून जा...
तुकड्यावरच जगवल आतापर्यंत तुम्ही...
टाकले हिने तुकडे पुन्हा. 😢😢😢😢
शरद पवार यांनी आरक्षण दिलं नाही
ताई तुम्ही असंच प्रत्येक वेळेस गोड गोड बोलता खुर्चीवरचा ताबा मिळवता असं किती दिवस मराठ्यांना फसवत राहणार तुम्ही आताच सुद्धा तुमची बोलण्याची टेक्निक किती अप्रतिम आहे आमचा भाऊ साधा भोळा मराठा असाच फसत आलेला आहे मराठ्यांनो इथून पुढे सावधान
इथून पुढे जोपर्यंत जरांगे पाटील बॉडी उभी करत नाही तोपर्यंत वोटिंग कुणालाही करू नका
जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार वोटिंग झाली पाहिजे जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
मराठयांनी पहिला यांना घेरल पाहिजे.... कारण यांची दुत्ट्टप्पी भूमिका आहे
शेवटी पवार साहेब यांची मुलगी 😮😮
धन्यवाद दादा बोलल्याबद्दल
मानले पट्ट्यांना ..... 🚩🚩🚩🚩
मतदान मागायला आल्यावर यांना पण जेवून जा असच म्हणावं मतदारांनी अन मतदान दुसऱ्यांना द्यावं
एकदम मस्त भावा
मराठा समाजाबद्दल विचारला असता इतर समाजाची उदाहरण देत बसले आहेत...
स्टेजवर या बाईची ही भाषा आहे मराठ्याला समजल पाहिजे.
तुमची भूमिका काय आहे ते सांगा
हे राजकारणी मुद्दा सोडून प्रश्न विचारल्यावर दुसरच बोलतात
एक मराठा लाख मराठा
मराठा आरक्षणावर ती भूमिका स्पष्ट करा
ताई पोलीसाला मध्ये पडू नका अंस तुम्ही महणाताय पण काही अनुचित प्रकार घडला तर तुम्ही लगेच म्हणाल सगळे सस्पेंड करा
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल साहेब जिंदाबाद
भाऊ खरंच... Gret...
दादा बरोबर बोलतात एक मराठा लाख मराठा
शरद पवारामुळे मराठे चे वाठोरे झाले आणि जेवून जा म्हणता
शरद पवार स्वतः बोलतो मराठांना आरक्षण द्याची गरज नाही मुसलमान लोकांना आरक्षण द्या हे व्यक्त शरद पवार बोला आहे
वेगळं आरक्षण घ्या. ओ.बी.सी.मध्ये नाही.. नाही... नाही..
अगोदर जमिनी घेतली, आता आरक्षण..
Vegle mhnje bapachi ahe ka
👑 *भल्या भल्यांना पुरून ऊरणार* 👑
👑🚩 *# Only मनोज जरांगे पाटील* 🚩👑
कोणताही 96 कुळी क्षत्रिय मराठा मागास मराठ्याला आडऊ शकत नाही ❤❤❤एक मराठा कुणबी मराठा. एक मराठा ओबीसी मराठा. एक मराठा मागास मराठा❤❤ ❤जय महाराष्ट्र ❤❤
1 नो .....एक मराठा लाख मराठा
सुळे यांनी सुद्धा मेन विषय सोडून वायफळ बडबड करीत मेन मुद्दा बाजूला करत सर्वच समाजास आरक्षण द्या सर्व समाजास गोजरण्याचा प्रयत्न केला
पण पश्ट बोलल्या नाहीत की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी मधून आरक्षण द्या किंवा नका देऊ
जलेबी बन वू नका, भूमिका स्पष्ट करा, चालीस वर्ष झाले, 4 वेला तुमचे वडि ल मुख्यमंत्री रहिले, जय जीजाऊ जय शिवराय
ही बाई अडीच वर्षे सत्ता होती तेव्हा एकदाही मराठा आरक्षणा बदल बोलली नाही. जसे विरोधात गेली तर हिला मराठा समाज आठवला.