अधिवेशनात आपण मागणी का केली नाहीं, शेती माल व सोयाबीन भाव पाडले, तुम्हीं सर्व राजकारणी लबाडीने वागतात.आम्हीदिवस रात्र काबड कष्ट करून हातात काहीच उरत नाही. दवाखान्यात ड्रा . कडे हात लावाचे ३५०फिस आहे.
शिंदे साहेब आणि फडणीस साहेब जे तुम्ही वर्षा ला 12 हजार देत आहात ते कांही शेतकरयाच्या खात्यात पैसे जमा होत नाही 😢😢मेन मजे विधवा महीला असुन वाशिम जिल्हा आहे मंगरूळपीर तालुका आहे गणेशपुर गावात विधवा महीला आहे. श्री .मती चंद्रकला अरूणराव राऊत. आहे माझ्या खातात दोन वर्ष झाले. नमो किसान योजने आणि मुख्यमंत्री योजनेचे पैसे जमा झाले नाही..😢 काय करावे महिलेने..
चालू कर्जदार शेतकरी यांचे कर्ज प्रधान्याने माफ करा, त्यांनी कर्ज भरले पण उसणवारी करून, सावकारी कर्ज काढून भरले आहे. फक्त बँकेने खात्याला होल्ड लावू नये, व्यवहार सुरळीत राहण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले आहे
आता आपलं सरकार पुन्हा परत आलं तर आता तरी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना सर्वात अगोदर सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करा. आणि शेतमालाला सोयाबीन ला किमान 8000 रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला 12,000 रुपये प्रतिक्विंटल भाव द्या. म्हणजे शेतकऱ्याला ही परवडेल.
शेतकऱ्यांसाठी लाईटचा टाईम योग्य द्या आणि त्यांच्या पिकाच्या खर्च मानाने त्यांच्या मालाला योग्य दराने भाव मिळवून द्या तुमच्या पैशाची गरज नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भीक वाटण्यापेक्षा त्यांना त्यांचा अधिकार मिळवून घेऊ द्या तुम्हाला भिकदेतील आम्ही शेतकरी
एकच लाखच दया,पण सर्व जणांना दयवे.
अभ्यास करुन मतदान करा फडणवीस साहेब फार अभ्यासू आहेत
टरबुज नासल एक मराठा लाख मराठा 🚩 🚩🚩🚩
हा कर्जमाफी करणार नाही बोलबच्चन आहे 2014 याने सोयाबीन दिंडी काढली होतो 6हजार होते आज सोयाबीन भाव 4हजार आहे
आतापर्यंत काय झोपले होते, सरकार असतांना माफी दिली नाही, थापा मारू नका.
जेवणाच आमंत्रण जेवल्यानंतर खरे
घंटा दिलास न चिंता करू नको घंटा भेटेल
तुमची सत्ता होती इतके दिवस दिली नाही आता घंटा घ्या
तेव्हा कर्ज नव्हती शेतकरी चें..........
❤😅
फक्त अटी शिवाय कर्ज माफ करा साहेब
हा बोलबच्चन पुन्हा पुन्हा अटी शर्ती व निकष लावून शेतकऱ्यांना वेठीस धरतो 😢
लय उशीर झाला साहेब,
शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही ....हा लबाड माणूस आहे
💯 Barobar 💯.
पण चार वर्षे विमा देत नाही तो हाच मनुष्य
फडणवीस तू जर खरच संन्यास घेतला ना तर या महाराष्ट्राच भल होईल
मागच्या वर्षी द्राक्ष नुकसान झाले कर्ज काढून खर्च केला एक रुपये कर्ज माफ झाला नाही
अहो हा बिलकुल खोटं बोलतो
देवा भाऊ सगळ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्ज माफ कर
2023चा रबी पीक विमा अजून विमा मिळाला नाही नांदेड शेतकरी
ती सरसकट 3लाख पर्यंत कर्जमाफी चं बघा अटी आणि शर्ती लावू नका तुम्हाला च निवडून देऊया
जय शिवराय ❤
सतेत असतानी कर्जमाफी करता आली नाही
देवा भाऊ 😭😭😭 मेला रे सोयाबीन उत्पादक शेतकरी
सरसकट कर्ज माफ झाला तरच बीजेपी नाहीतर काँग्रेस
सरसकट कर्जमाफी करायचे आहे क्रमशः म्हणून तर भाजपच्या सरकार ला निवडून द्यावे लागेल असा अंशतः अंदाज येतो आहे.
जीवंत आहे तो पर्यंत करा म्हणजे बरे होईल
एक नंबर साहेब ❤
दररोज शेतकरी विषयावर बोललेल्या शिवाय सरपंच ते पंतप्रधान यांचे पोठभरत नाही.
सरसगट कर्ज माफ करा ,हे जर केल नाही तर परत सरकार कोसळनार..सरकार आल्यावर..हा
लबाडा ऐवढे दिवस काय करत होता मग अदल लबाड राजकारणी फडणवीस
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना आनंद होईल
बरोबर
Khare aahe 👍✌️
सरसकट कर्जमाफी वीज बिल सगळं माप पाहिजे
नुसते गाजर दाखवतो हा फडणवीस
कोणतही सरकार असो जे सरकार कर्ज माफ करणार तेच सरकार सत्तेवर येणार
चालू सरकारने मराठा आरक्षण दिले नाही यांचा सुपडा साफ करा
Supdasaf तुमचा
👑 एकच नंबर दादा 🙏
अधिवेशनात आपण मागणी का केली नाहीं, शेती माल व सोयाबीन भाव पाडले, तुम्हीं सर्व राजकारणी लबाडीने वागतात.आम्हीदिवस रात्र काबड कष्ट करून हातात काहीच उरत नाही. दवाखान्यात ड्रा . कडे हात लावाचे ३५०फिस आहे.
महाराष्ट्रातील सगळ्यात लबाड माणूस म्हणजे देवेंद्र
₹1 नाही आला अजून पर्यंत हे खोटं सगळं तुमचं
Atta सत्ता कोणाची होती रे
नियम अटी आताच सांगा
BJP फडवनीस साहेब देव मानुस आहे 🙏🙏
देवा भाऊ शेतकरायचे कर्ज माफ करा सरकार तुमचंच
15लाख सुध्दा नको तुमचं सरकार का पडले हे मोदी ला काय सांगावे याचाही तयारी सुरू करा😂😂😢😅😅
ग्रेट
मागच्या १०वर्षात हेच ऐकल आहे आम्ही.
इथून पाठीमाग 10 वर्ष शेतकऱ्यांना फसवत आला
देवा 2014 मध्ये कापसाला भाव 10,000 15,000 होता तर आता बघू तुमच्या सरकारांमध्ये काय होते
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चांगले आहे ते आल्या पासून शेतकरी यांना खुप पैसे मिळाले आहे.
1 रुपये पिक विमा योजना लागू केली पन त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.फायदा फक्त कंपन्यांचा कंपन्यांचे सरकार आहे हे शेतकरयांचे नाही
अटी आणि शर्ती काय आहेत त्या पण सांगा आणि आता पर्यंत काय केले
सरसकट कर्ज माफ केले तरच सरकार येनार शेतकरी फार चिंतेत आहे साहेब.
शिंदे साहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावी लागेल
या सरकारवर शेतकऱ्या सोयाबीनचा भाव 8000 वरला 4000 रवारे
शेतकऱ्यांची प्रगती
अरे सोयाबीन एकरी खर्चा 20,000 येतोय सोयाबीन 18,000 चा मला खूप झालं रे आहे
धन्यवाद देवा भाऊ मुख्यमंत्री तुम्हीच होणार
फडणवीस साहेब आपण शेतकरी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहात नियमित कर्ज भरणाऱ्या साठी काहीतरी करा आपण प्रचंड मतांनी निवडून आले आहात आपले खूप खूप अभिनंदन
प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करा साहेब लय त्रास होतो लय त्रास देतात ते लोक आम्हाला
शिंदे साहेब आणि फडणीस साहेब जे तुम्ही वर्षा ला 12 हजार देत आहात ते कांही शेतकरयाच्या खात्यात पैसे जमा होत नाही 😢😢मेन मजे विधवा महीला असुन वाशिम जिल्हा आहे मंगरूळपीर तालुका आहे गणेशपुर गावात विधवा महीला आहे. श्री .मती चंद्रकला अरूणराव राऊत. आहे माझ्या खातात दोन वर्ष झाले. नमो किसान योजने आणि मुख्यमंत्री योजनेचे पैसे जमा झाले नाही..😢 काय करावे महिलेने..
खुप खुप अभिनंदन भाजप सरकारचे 🎉🎉🎉🎉
कर्ज माफी झाली पाहिजेत
मर्यादित पतसंस्था ब्यांका सुद्धा कर्जमाफी जाहीर करण्यात यावी विनंती
चालू कर्जदार शेतकरी यांचे कर्ज प्रधान्याने माफ करा, त्यांनी कर्ज भरले पण उसणवारी करून, सावकारी कर्ज काढून भरले आहे. फक्त बँकेने खात्याला होल्ड लावू नये, व्यवहार सुरळीत राहण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले आहे
Karj mafi ch bolta Aadhi
कर्जमाफी करायची असेल तर सर्वच शेतकऱ्यांना समान न्याय द्या सर्वांनाच कर्जमाफी करा
पडवणे साहेब आता आपलं सरकार आलं आणि आता शेतकऱ्याचा शब्द खरा करून दाखवा शेतकऱ्याचे सातबारे कोरे करा एवढेच तुम्हाला विनंती आहे
गुजरातच्या विकासाचे यांना चांगले वाटते म्हणून इथले प्रकल्प गुजरातला paatvle 15लाखाचे काय करणार ते पण सांगा
कर्ज माफी केली तर शेतकऱयाच मतदान मिळेल नाही तर तुम्हाला मतदान कधीच करणार नाही शेतकरी 🙏
कर्ज माफ करा
MVA ❤
आता आपलं सरकार पुन्हा परत आलं तर आता तरी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना सर्वात अगोदर सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करा. आणि शेतमालाला सोयाबीन ला किमान 8000 रुपये प्रतिक्विंटल तर कापसाला 12,000 रुपये प्रतिक्विंटल भाव द्या. म्हणजे शेतकऱ्याला ही परवडेल.
शेतकरी ला कर्जमाफी झालीच पाहिजे
चालू आणि थकित सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करा
फक्त बोलू नका साहेब संपूर्ण कर्ज माफी करा 3 लाखापर्यंत सातबारा कोरा करा
परभणीत पालम तालुक्यातील वाणी पिंपळगाव (मुरूडदेव) आहे.तिथ लाईट रात्रीच आहे.साहेब.
love.sister
❤❤❤❤❤❤❤❤Visaru naka bhau❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤karjmafhi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मशाल जिंदाबाद
सामायिक क्षेत्र आहे त्यांना आतापर्यंत 5हजरांचा लाभ भेटला नाही जी फडणवीस भाऊ
याला आता गरीब जनता उचलून पटकेल कारण हा दरवेळेस खोट बोलतो 😊
शेत कर्ज माफ करा
हा कर्ज माफी ज्या दिवशी करेल तो एक ऐतिहासिक दिवस असेल.....परंतु तस काही हा करेल याचा काही भरोसा नाही..😂😂😂😂😂
तुमच्या प्रॉपर्टी मधून देणार का का शेतकऱ्याची गळे दाबून देणारा अगोदर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या अशी खोटी आश्वासने देऊ नये?😮😮
आम्हाला अनुदान नकोय आम्हाला भाव व्यवस्थित पाहिजेल
करायचं होतं तर सत्ता होती तेव्हा केले नाही आता तर महा आघाडी करणारच आहे
धन्यवाद
1 rs पिकविमा बंद करा.
एकरी 10000 रू द्या
अभिनंदन साहेब
लबाड टरबुज आहे कर्जमाफी अगोदर का दिली नाही सरकार तुझच होत ना 😢😢
महासत्ता येणार
अंशतः, क्रमशः, आंशिक, अर्धंदर्शक, पारदर्शक, पवित्र, शुद्ध व निष्कपट वृत्तीने द्या म्हणजे घोडं गंगेत बुडलं!!
महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी करून ठेवा बिहार सारखी अवस्था करा
👍🙏💥✨✌️👍🙏💥✨✌️👍🙏💥✨✌️Do not make ration card mandatory in किसान आणि नमो सन्मान योजना.
आडीच वर्षे झोपला होता का
बस्स झालं आता तुम्ही खुप दिले आता त्या महाविकास आघाडीला सोयाबीन विकून देऊद्या;तुम्ही काय भावतं घेतलं का? लोकांना द्यायला
शेतकऱ्याची कर्जमाफी करा
देवा भाऊ शेतकऱ्याच्या मालाला तुरीला 15 आणि चन्या ला 10 हजार रुपये मिळाले पाहिजे एवढे च सांगते माझ्या लाडका भाऊ ला जय श्रीराम विदर्भ अकोला
कर्ज माफी
कर्जाची अंमलबजावणी केव्हा करणार
❤
देत नाही कर्ज माफी निवडणुकीच्या तोंडावर आल्या असून गोड गोड बोला साहेब तुम्ही
शेतकऱ्याचे कर्ज माफ करा साहेब हात जोडतो साहेब शेतकरी वाट पाहतोय तुमचा तोंडातून कर्ज माफ च शब्द आयकायचा आहे तेवढे करा साहेब ?
शेतकऱ्यांसाठी लाईटचा टाईम योग्य द्या आणि त्यांच्या पिकाच्या खर्च मानाने त्यांच्या मालाला योग्य दराने भाव मिळवून द्या तुमच्या पैशाची गरज नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भीक वाटण्यापेक्षा त्यांना त्यांचा अधिकार मिळवून घेऊ द्या तुम्हाला भिकदेतील आम्ही शेतकरी