Maharashtra Villages Boycott Voting: विधानसभा निवडणुकीवर या गावकऱ्यांनी बहिष्कार का घातला?
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #maharashtra #vote #maharashtranews #democracy #BBCMarathi
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळेच पक्ष जोमात कामाला लागले आहे. मतदारांसमोर आश्वासनांची खैरात सुरू आहे. पण काही मतदार आमच्याकडे ‘आता तरी लक्ष द्या’ अशी मागणी करत आहेत. अमरावती जिल्ह्यात आजही अशी गावं आहेत जी मूलभूत सुविधेपासून कोसो दूर आहेत. त्यातल्या सहा गावांमधील जवळपास तेराशे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीलाही या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
रिपोर्ट- नितेश राऊत
शूट- पूर्ण बोरसे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
महाराष्ट्राची ही परिस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद बी बी सी मराठी न्यूज😢😢😢
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये योग्य सुविधा देण्यासाठी सुद्धा मतदाना वरती बहिष्कार टाकला पाहिजे.
सहमत आहे भाऊ 😢
Thanks BBC
अश्या लोकांपर्यंत तुम्ही पोहचला.
दखल घेतल्या बद्दल धन्यवाद BBC 🙏
बाकीचे निवूज च्यांनेलस
हेलिकॉप्टरने शोट महाराष्ट्रात दंगल कुठे झाली हे नेता त्या पक्षात प्रवेश
धन्यवाद BBC च ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची ही पण परिस्थिती दाखविली
माननीय आमदार बच्चू भाऊ कडू आपणास विनंती आहे की आपण या गावाकडे लक्ष द्यावे कारण मेळघाटमध्ये आपलाच पक्षाचा आमदार होता आतापर्यंत तुम्ही समस्या का बरं नाही सोडवले😮 खूप खंत वाटते साहेब
योग्य मार्ग वापरला जनतेने.
भयानक परिस्तिथी आहे माझ्या महाराष्ट्राची 😥😥😥😥
सरकार काय करतंय, प्रश्न आहे
Thanks bbc news
सत्य परिस्थिती समोर आणल्या बद्दल न्युज चैनलचे धन्यवाद सरकार पर्यंत पोहचवा अशी माहिती किती खोल पाण्यात आहे कळेल या सर्व राजकारणी पक्षांना
हे बरोबर आहे
BBC good work 👍👍👍👍
बेस्ट मस्तच कोणीही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करु नये असे मला वाटते सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू करीत रहा ❤❤❤❤❤ सलाम जनतेला सरकार गोड बोलून फसवणूक केली जात आहे कोणीही मतदान करू नये तरच प्रगती होईल
नुसताच शहरांचा विकास होऊन उपयोग नाही गावातील लोकांचा त्यांच्या माणुसकीचा विकासही झाला पाहिजे🚩🚩🚩🚩🚩🚩
कुठं गेला तो खडखडकरी 😊😊, म्हणे मी रस्ते बांधले
आपल्या चॅनलने या वृत्ताला आवाज फोडण्याचे काम केले आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद वनविभागाची परवानगी नेमकी मिळते कुठून यामध्ये आपण निवडून दिलेले आमदार खासदार वरती बसलेले असतात यांच्यामार्फत खाली आदेश देण्यात येतात मग राहिलं ते काय या जनतेने जे केले आहे ते संविधानिक पद्धतीने बरोबर आहे आपल्या हक्कासाठी लढत आहेत आता प्रत्येक आमदार खासदाराला योग्य आणि अयोग्य काय आहे हे लक्षात येईल निवडून दिलेले प्रतिनिधी दुर्लक्ष करतात तर खाली शासकीय कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टाळाटाळ करतात त्यामुळे या पद्धतीचे निर्णय घेणे योग्य आहे तरच या लोकांना जाग येईल
एकता जिंदा बाद
Maharashtra मधील आदिवासी गोंडगोवारी जमातीने सुद्धा बहिष्क्राची भूमिका घेतली आहे 💛💛✊
हि आहे .मन कि बात .
पंधरा शे रुपये देण्यापेक्षा दुर्गम भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजे होते .
मत मागण्यासाठी जातात . तर या बांधवांसाठी निवडणुकी नंतर विसर पडतो . हेच खरे .
मतदार राजा जागे हो
येथील सरपंच, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार याना काहीच कसे नाही वाटत?
योग्य भूमिका घेतली गावकऱ्यांनी
सलाम अहे या गावचा लोकाना
या गावकरी लोकांना सलाम हा विकास आहे भाजपचा
चांगल निर्णय जनतेचा
खूप छान या गावकरयांचे काम असंच केलं पाहिजे.. जय आदिवासी जय पारधी.
म्हणून कोणी तरी या मधून बंड करून उठतो, पेटतो आणि त्याची झळ मग सर्वाना भोगावी लागते वेळीच त्यांच्या मागण्या पूर्ण करून, त्यांची जे पण अडचणी असेल ते सरकार नी पूर्ण करावी ही नम्र विनंती 🙏🇮🇳🚩
BBCnews को मेरा जोहार
राणा मॅडम कुठे आहेत मुंबई मध्ये येऊन हनुमान चालीसा म्हणत बसण्यापेक्षा या लोकांची मदत करा म्हणावं अमरावती भागात त्याच आहेत
तिला फक्त ड्रामा करता येतो.
मटकी बाई
एकच नंबर ज्या गावखेड्यांमध्ये अश्या गैरसोई आहेत त्या त्या गाव खेड्यात सर्व जनतेने अशीच एकी ठेवायची
आपल्या महाराष्ट्रात पण हेच करायला पाहिजे 💯
अमरावती आपल्या महाराष्ट्र त च आहे भावा
Maharashtra ani vidarbh vegla vegla ahe @@vishwasbhoye2487
@@vishwasbhoye2487 ते वेगळे होण्याची वाट बघत असतील 😂
Aho he Maharashtratach ahe ki 🙄🙄
Thanks bbc khup abhar
खर आहे मेळघाट पूर्ण आदिवासी भाग मी तिथे नोकरी ला आहे 2 महिन्या आधी 12 सरकारी कर्मचारी मेले घाटात प्रायव्हेट गाडी कोसळली खूप भयानक आहे तिथे 😢😢😢😢😢 धारणी आणि चिखलदरा असे दोन तालुके मिळून मेळघाट विधानसभा क्षेत्र तयार होते सिमडोह पर्यंत हे क्षेत्र मध्यप्रदेश ला देण्याची मागणी आहे आणि खूप जोर धरत आहे . महाराष्ट्र सरकार फक्त forest क्षेत्र असल्यामुळे देत नाहीये त्यांचं जिल्हा त्यांना तिथून 180 km येतो परंतु खंडवा आणि बऱ्हाणपूर 80 ते 100 कम येते ..... त्यामुळं त्यांची मागणी आम्हाला मध्यप्रदेश मध्ये सामावून घ्या अशी आहे .. खूप म्हणजे खूप भयाण परिस्थिती आहे
Tu replay de.mo.no.no.sah
या भागातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिले पाहिजे....शरमनाक ..लोकप्रतिनिधी...
Thank you BBC news
नंदुरबार जिल्ह्यात ही हाच problem आहे. खेड्या पाडा वर light नाहीच... रस्ता नाही...
Best ever dicision
बच्चु कडु साहेब काय तुमच्या अमरावती ची समस्या.
आदिवासी लोक आहेत म्हणून सरकार काही करत नाही.. हेच जर कोकण असत तर सगळी कामे झाली असते.
स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली अजून या मतदाराचा हालत चालू आहे असा कसला विकास
खूप गंभीर समस्या आहे सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे या गावाची? फक्त शहरे सुधारणे नव्हे तर त्यासोबत गावाचा देखील शाश्वत विकास होणे हे देखील गरजेचे आहे.
मौदी ना सांगा फडनवीस तर लय गप्पा मारतो😅😅😅 आम्ही महाराष्ट्राचे लायस सुधारणा केली
गडकरी बघताय ना म्हणे मी इतके किलोमीटरचे रोड बांधले कुठे बांधले
Forest area...special act...
Te helicopter sodun jamini var utarle , highway var firle tar samjel rastyat khadde aahet ki khaddyat tasta
@@LeonaeelMesssi गेली दहा वर्षे सगळे नियम धाब्यावर बसून केंद्रातील सत्ता चालवत आहेत आणि फॉरेस्ट ची कायदे त्यांच्यापुढे काय आहेत सामान्य लोकांना त्याचा फायदा होत असेल तर ते नियम थोडेशे डावलून रस्ता बनवायला काय हरकत आहे
@@shrinathbharate6231 kayde modun sop nhi..Supreme Court...madhe. ..blok krte...sope nhi teeth bolyla
@@LeonaeelMesssi सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सरकारचे ऐकत नसतील तर मोदी साहेब न्यायाधीशांच्या घरी गणेश आरती करायला गेलेच नसते गेली असती तरी तो व्हिडिओ मीडियामध्ये वायरल केला नसता अपात्र आमदार याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाही तसेच इलेक्ट्रिकल बॉडं हे चुकीचे आहेत असे सुप्रीम कोर्ट म्हणते पण ज्यांना याचा लाभ भेटला आहे त्यांच्यावर कारवाई करत नाही
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खूप सगळ्या रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, रत्यावर खूप सगळे अतिक्रमण झाले आहेत पण प्रशासन त्या कडे लक्ष देत नाही.
जयभीम
मतदार म्हणून हक्क बजावा.
सहा गावे
एकन एक मत
वंचित बहूजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकर साहेब
यांनाच द्या.
नक्कीच फायदा होईल.
BBC news abhinandan 🎉🎉
महायुतीच्या सरकारने आतापर्यंत फक्त घर भरले आहेत पण गरीब वंचित लोकांपर्यंत यांचा विकास पोहोचलेला नाही यांचा जाहीर निषेध
महविकास आघाडी आणि महायुती एवढी वर्ष सत्तेवर असताना यांनी काय काम केले हे या परिस्थितीवरून लक्षात घ्या... यांनी फक्त घराणे शाही जोपासली..
विदर्भातील आदिवासी गोंडगोवारी समाजाचा सुध्दा निवडणुकीवर बहिष्कार आहे
Please त्यांची सुध्दा news दाखवा आपल्या आग्रहाची विनंती आहे.
BBC ने असे अनेक गावांचे प्रश्न सोडवावे 🚩🚩🚩
रे. खरोखरच इच्छाशक्ती दाखवली आहे
4:39 गेली 3 टर्म राजकुमार पटेल निवडणुन येतात . अमरावतीत रवी राणा ,बच्चु कडू, नवनित राणा यशोमती ठाकूर
अनिल बोंडे सारखे राज्यसभा खासदार असुन हि परिस्थिती आहे अमरावती जिल्ह्य़ात...😢😢
आपने जो kiya y सही bat hai वैसे ही krna चाहिए तब सरकार को समज में आयेगा
बरोबर केल या लोकांनी
जय संविधान जय भीम वंचित बहुजनआघाडी को बहुमतोसे चुनके लाओ आपको सभी सुविधा मिलेगी ज रुर ☝👍👌🙏🙏🙏
कडू सत्य आहे.बघा डोळे उघडून आपल्या देश कुठे चालला.मेरा देश महान....
वंचित बहूजन आघाडी लाच
मतदान करा
बाळासाहेब आंबेडकर साहेब
यांना साथ द्या,.
चांगले होईल
माझी BBC ला विनंती आहे की तुम्ही परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भुस्कवडी या गावाला भेट द्यावी, कारण तेथे पण हीच समस्या आहे गेले 40 वर्ष कच्चा रस्ता सूधा नाही,गावची लोकसंख्या 300 पेक्षा कमी असल्याने मतदानावर boycott केल तरी नेते मंडळी ला काही फरक नाही please अवश्य भेट द्या 🙏
Right dicision 💯👍
अशा लोकप्रतिनिधीना जनतेने धडा शिकवलंच पाहिजे
परिस्थिती असेच बदलेल मत टाकलेच पहिजे मत टाकेनच या दृष्टिकोण या मनस्थितिनेच कोनी लक्ष देत नहीं पहिजे पहिले काम मग दाम 🔥
हा एकमेव उपाय आहे.❤
योग्य आहे . सत्ताधार्याणा आरसा दाखला पाहिजे..
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर मधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. याची नोंद घ्यावी.
बहीष्कार त्या गावनीच का? आपण हि करूया जा मुळे त्यांना लवकर Naya मिळेल
मागण्या पूर्ण होईपर्यंत जाहीर सरकार च जाहीर निषेध..
मत मागायला आल्यावर तेथील लोकांनी दगडांनी उमेदवारांना ठेचले पाहिजे
चंद्रावर यान गेलं पण महाराष्ट्रात रस्ता, दवाखाना, नेटवर्क, शाळा नाही.. दुर्दैव 😭
ह्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही तर हे काय धर्म च्या मतदान करतील......
ज्या गावात काही सुविधाच नाही सरकार च त्या गावाकडे लक्षात नाही तर ते लोक बहिष्कार नाही घालणार तर काय करतील 😢😢
❤❤❤❤❤❤❤
सही है भाई ,
गरिबों की और प्रशासन ध्यान नहि देता।
जब इलेक्शन आते हैं तब राजनेता गांव गाव जाके भिक मांगते हैं।
सरकार कहीं,कहीं एक गांव में दो-दो नेटवर्क टावर लगें और किसी गांव में एक भी नहीं।
70 वर्षे पूर्ण झाली..स्वातंत्र्याला...मग आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी काय करीत होते..आणि " फॉरेस्ट विभागाकडून " परवानगी मिळत नाही..तो विभाग " पाकिस्तान, चीन " च्या ताब्यात आहे काय?
थँक्स bbc 🙏
वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर इन को कभी जिताया. गॅस सिलेंडर को जित कर दो सब मिलेगा.
माफ करा पण निवडणुकीवर बहिष्कार घालणे हा पर्याय नाही...
Sahi bat hai
भावांनो बहिष्कार टाकू नका वोटिंग हा तुमचा अधिकार आहे
सगळ्यानी एकजुट होउन् उमेदवाराच्या घरी गेले पाहिजे
बहिष्कार घालणे चुकिचे आहे , नाटो ला का होईना मतदान केले पाहिजे . खरं म्हणजे योग्य उमेदवार निवडून आणने हि आपली जबाबदारी आहे .
Ground reality has been covered by BBC Marathi
I also resides from this area’s taluka place
The actual thing is no one cares about them there are several places and villages like this MELGHAT
I request you all to please share this video as much as you can 🙌🏻🙌🏻
Just the politicians will ask for votes neither development will take place
@bbc Marathi
अशाच प्रकारे पत्रकार असतील असतील ना
या राजकारणी लोकांची कामे बाहेर येतील
Thanx BBC
कुणाला घेऊन मोदी महासत्ता होत आहेत! 75 वर्ष उलटून पण हि परिस्थिती! 😔😔😔
BBC मोदी ना प्रश्न करणार काय?
Wo bhi to 10 salo se pm hai
खूप खूप आभार
BCC news marathi 🙏🙏
बी बी सी मराठी चे महान कार्य केले
Thank bbc jai hind
वनविभाग काय पाकिस्तानात आहे?
Agadi baroar .😅😅😅😅😅 Kayada yanchyasathi nahi tar mag konasathi aahe.yana taliban pahije😅😅😅
गावाकऱ्यांनी सरकारची कुठलाही टॅक्स भरू नये,
मतदान महायुतीला करा सगळा विकास होईल
Nice bbc🎉
कोणत पण सरकार असू से पण पूर्ण आपल्या गरीब लोकांना पर्यंत पोचले पाहिजे 😢
मेळघाट व अन्य गावांचा पुर्नपणे विकास व्हायचा असेल तर वंचित बहुजन आघाड़ी शिवाय पर्याय नाही।
Well done......Jantaa 👍
आमच्या इथल्या पण गोंड गवारी समाजाने बहिष्कार घातला आहे. सर त्यांची पण समस्या तुम्ही जाणून घ्यावी Please sir
Gao ani contact no. taka te news ghayla yetil.
गोदी मीडिया खरी परिस्थिती कधीच दाखवणार नाही... धन्यवाद बीबीसी मराठी 👏
Sahi hai yrr.. Leaders should look into their issues immediately
God job
बंटी बबली काम केले नाही का
BBC Marathi Keep it up 👍
माझ्या गावाकडे तीन वर्षापासून रोड चे काम होत आहे आतापर्यंत फक्त गिट्टी टाकली आहे
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौळ मांजरी गावातली अशीच अवस्था आहे फॉरेस्ट मध्ये गाव आहे