Это видео недоступно.
Сожалеем об этом.
🔥घरी बसून 1 लाख पेन्शन 😱| बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2023
- 🔥घरी बसून 1 लाख पेन्शन 😱 | बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech
#ajitpawar #pikvima #eknathshinder #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
************************************************
telegram/link/t.me/bhumigyan
Facebook//link / raju.sathaliya.7
Instagram//link/ / bhumigyan
***********************************************
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on
internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
*************†*********************************
#subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
#bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani
पंजाब सरकारने आमदारांची पेन्शन बंद केली तसाच निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा
तिथे एक हाती केजरीवाल सरकार आहे इथे 3 सरकार ची सत्ता आहे..
बरोबर आहे
मला वाटते असे केले तर शासनाच्या तिजोरी वरील भार नक्कीच कमी होईल..
*01) सर्व आमदार, खासदारांना पेंशन मिळू नये. कारण राजकारण म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे नोकरी नाही तर वेतन नाही. राजकारण हे लोक प्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्या सदस्यत्वास कोणतीही सेवा निवृत्ती नाही, परंतु सध्या त्यांना 5 वर्षांच्या सदस्य परानंतर पेन्शन मिळते. यात आणखी एक मोठा गोंधळ असा आहे की जर एखादी व्यक्ती कौन्सिलर असेल तर मग तो विधायक बनतो आणि नंतर सदस्य बनतो, त्याला तीन-तीन पेन्शन मिळते पण सामान्य माणूस दोन ठिकाणी नोकरीही करू शकत नाही, देशाच्या नागरिकांशी हा एक मोठा विश्वासघात आहे त्यामुळे त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी .*
*02) सेंट्रल पे कमिशन ने, भारतीय संसदेच्या आमदार खासदारांचा भत्ता सुधारित करावा. पण ते नौकर नसल्याने त्यांचे वेतन बंद करावे . (सध्या ते स्वत: साठी मत मागतात स्वत:चे वेतन आणि भत्ते वाढवतात आणि त्या वेळी सर्व पक्षांच्या सदस्यांचे स्वर एकत्र येतात ,हे विशेष,.*
*03) खासदारांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य सेवा सुविधा नाकारून भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेचां लाभ घ्यावा. आपल्या व्याधीवरील उपचार भारतात केले जावे . विदेशात उपचार केले जाऊ नये, जर करायचेच झाले तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाने करावे .*
*4) मोफत सवलत, राशन, वीज, पाणी, फोन बिल सहित सर्व सेवांची समाप्ती केली पाहिजे. (त्यांना इतक्या सवलती कायद्याने मिळत नाहीत)*
*05) गुन्हेगार नेत्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी असावी. संदिग्ध व्यक्तींकडे दंडनीय, गुन्हेगारी शुल्क आणि दृढनिश्चय, गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा भूतकाळातील त्यांना झालेला दंड विचारात घेवून अशा सदस्यांवर बंदी घालणे आवश्यक आहे. राजकारण्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या कडून व त्यांच्या कुटुंबियांकडून, तसेच नामनिर्देशित व्यक्तींकडून त्याची भरपाई केली पाहिजे.*
*06) खासदारांनी सामान्य भारतीय लोकांना लागू असलेल्या सर्व कायद्यांचे देखील पालन करावे. **
*07) संसद कँन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणात सवलत देऊ नये,संसदेत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थान आहे, लुटालुटी साठी आकर्षक करिअर नाही.*
*08) विनामूल्य रेल्वे आणि विमान प्रवास बंद करावा.*
*9) नेते मरे पर्यंत खुर्चीला चिकटून राहणार, आणि सामान्य माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होणार? ह्याचीं बुध्दी वयोवृद्ध होऊन ही तल्लख रहाते आणि सामान्य माणूस कामाच्याही लायक रहात नाही?
बरोबर यामुळे सरकारी तिजोरीवर ताण कमी होऊन गरिबाला चांगल्या योजना राबाऊ शकता
असा पाहिजे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी
अतिशय शेतकऱ्यांना आशा आपल्या कडून आहेत बचुभाऊ आपण शेतकर्यांचा आवाज आहात सर्व शेतकरी आपला रूणी आहे असेच कार्य करत रहा
भावी मुख्यमंत्री हेच आसावे मंत्रालयात एकच मर्द बच्चु कडु साहेब बाकीचे॰॰॰आहेत
असा आमदार होणे नाही शेतकरी व मजूर यांचा देव दुत
शेतकऱ्यांसाठी खरा बोलणारा नेता.
महाराष्ट्र मद्ये एकमेव नेता.. ओन्ली बच्छु कडू साहेब.....नेहमीच मन जिंकतात
माननीय आमदार बच्चू भाऊ आपण लोकसभेला प्रत्येक मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करा
आमदाराणा किती पेंशन भेटती ते बंद करा
कडू साहेब तुम्ही गोड आहात.ह्या झोंड लोकांबरोबर तुम्ही राहू नका विरोधी बाकावरा बसा सर.
आमदार असावा तर असा.बच्चु साहेब चे खूप खूप आभार.
साहेब,आम्हा शेतकऱ्यांसाठी फक्त एक करा,खतांचे, औषधांचे, डीझेल,पेट्रोल,गॅस,यांचे दर कमी करा.तरी आम्ही समाधानी राहू.
एकच आमदार आहेत जे निरभिड बोलतात
माणसे भरपूर पाहिले पण बच्चू कडू भाऊ सारखे नाही पाहीले शेतकऱ्याची प्रश्न मांडण्यासाठी देवासारखी उतरून आले तुम्ही साहेब धन्यवाद 🙏🙏🙏 साहेब तुम्ही जर असेच प्रश्न तर मांडले अख्खा शेतकरी तुमच्या पाठीशी ऊभाराहील खरं तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने बघायला पाहिजे कोण कोणासाठी काम करते हे त्यांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏बचुसाहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरी गोस्ट आहे बच्च भाऊ. आमदार खासदार मंत्री यांचीपगार वाढ थांवावा नाहित्र्१
शेतऱ्यांसाठी देवदूत आहेत साहेब तुम्ही असेच विचार मांडणारे कोणतेही अधिकारी नाही
बचू भाऊ जिंदा बाद शेतकऱ्यांना 24हाजर् वर्ष काठी दिल पाहिजे
जे आमदाराला.शाळ.जेआमदारालाकारखाणाजेआमदाला
शेतकरी साठी येवढेच आमदरबाकिसताधरीकमिवीचारकरतातावाटटत
असा आमदार साहेब पाहीजेत शेतकरीवर्ग मजूरवर्ग तुम्हालाच मतदान करनार आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल चरण जाधव 🙏🙏🙏
बोलन्याच प्लस पांईट बच्चु भाऊ चा परफर्मस चांगला आहे धन्यवाद! सरकार ने योग्य नियोजन करने महत्वाचे आहे पण बच्चु भाऊ सत्ता नाल्यांना सोईचा नाही वाटत 😊😊😊
साहेब बरोबर बोललात.जे घरी बसलेल्या नेत्यांना पेंशन योजना बंद केली पाहिजे.
Kadu saheb very good speech on farmer & agriculture in assembly session
बच्चुभाऊंनी आमदार, खासदार यांच्या पण पेन्सनवर बोलाव आमदार खासदार यांची पण पेन्सन बंद करण्याची कोणात धमक आहे काय ॽ
साहेब महामंडळातील सेवानिवृत्त चालक व वाहक यांना महिन्याला पेन्शन फक्त एक हजार रुपये मिळते या पेन्शन मधे उदरनिर्वाह होत नाही तरी सेवानिवृत्त चालक व वाहक यांना किमान 15000 रुपये पेन्शन द्यावी ही नम्र विनंती
राजकारणी लोकांमध्ये हिंमत असेल तर स्वतःची पेन्शन बंद करून दाखवा.😊 बच्चुभाऊ कडू तयार आहेत आणि तुम्ही.
यांच्या पेंशन बंद करायला पाहिजे मंत्री असताना जनतेला लुबाडले
शैतकरी यांचे प्रश्न तळमळते पणे माडणारा खरा. शेर बहादुर बच्चूभाऊ
असा मुख्यमंत्री पाहिजे
खरा देवदूत,, कास्तकाराचे सरसगट कर्ज माफी पाहिजे,,
शेतकर्याच खरी परीस्थिती काय ते दादा मांडतात खरच खुप आभारी आहोत कडु साहेब ❤❤❤❤❤
भाऊ फक्त तुझ्यासाठी हे पाहून रायलो हे सर्व आमदार खासदार फक्त पैसा हवा आहे
शाब्बास कडू साहेब
भंगार
"भाऊ "तुम्हीं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे!विधानसभेत तुमच्या बरोबरीचा अभ्यासू सडेतोड ,सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून धरणारा कोणी नाही.बाकी सर्व जुगाडू!
जबरदस्त बोलता तुम्ही.
पोटतिडकीने बोलता.
तुमच्या सारखे ५० आमदार लोकांनी अपक्ष जर निवडून दिले तर शेतकर्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही.
शेतकरयांनो अपक्ष व प्रामाणिक लोक निवडून द्या
पंजाब सरकारने आमदारांची पेन्शन बंद केली तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारनेही घ्यावा ही सूचना योग्य आहे.
बरोबर आहे म्हणुन तरगरीबाला पेन्शन नाहि कारण मत्री पाच वर्ष भरपुर मेहनत करतात म्हनुन त्यांन एक लाख पेन्शन मीळते जनता डोळे असुन अंधळी आहे म्हनुन जग रीकाम झाल आहे
भाऊ खरोखर तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रखर मत मांडलं तुमचे आभार मानावे तेवढे कमी तुम्ही जे अभ्यास करून मत ते आत्तापर्यंत एकही आमदार नेमांडले नाही जे तुम्हाला समजले ते सरकारला नाही आणि असाच जर शेतकऱ्यांवर अन्याय होत गेला तर एक दिवस शेती आणि शेतकरी दोन्ही उध्वस्त होतील
येणाऱ्या 2024 मध्ये बच्चूभाऊच पाहिजे असेल तर जास्तीत जास्त प्रहारचे आमदार निवडून दयावे जेनतेने.कारण असाआमदार लोकांचे शेतकऱ्याचे अपंगाचे प्रश्न आणी समच्छा सभागृहात मांडणारा व कोणालाही न भिणारा मर्द माणूस पुन्हा भेटणार नाही बापहो पहा आता तुमच्या हातात आहे ती ताकद. 🌹जय जवान जय किसान 🙏🏼
वाघ वाघ 🐅🐅🐅🐅 खरंच
अपना भिडु बच्चुभाऊ कडु...शेतकरी, शेतमजूर,दिव्यांगाचा हक्काचा एकमेव आमदार बच्चुभाऊ कडु.अभ्यासपुर्ण मांडणी.
बच्चुभाऊ खुप खुप धन्यवाद खुप अभ्यापुर्ण बोललात शेतकऱ्यासाठी बाकिच्या आमदारांची वाचा गेली तुमच्यासारख बोलायला लाचार भामटे आहेत .आमच्या शेतकऱ्यांच्या वतीन बच्चुभाऊ विधानसभेत दिर्घ काळ आमदार म्हणुन निवडुन जावोत हिच देवाकडे प्रार्थना ❤❤
श्री कडु साहेब एकदम बरोबर बोलतायत आम्हास हे सांगावयाचे की सरकारात कोणीही आले तर सर्वच नेते लोक फक्त शेतकऱ्यांनचे नांवे रोज सकाळ पासुन संध्याकाळ पर्यन्त शेतकरी नांवे फक्त बोंबा मारतात,त्याच उदो उदो करता आणि शेतकऱ्यांच्या साठी किती तळमळीने काय करता हो तर काहीच नाही हे फक्त मतांचे राजकारण किती काळ होणार?????,भारत मेरा महान
शेतकरी कष्टकरी कामगार यांचे खरे नेते बच्चु भाऊ
धन्यवाद दादा खरा शेतकरी कैवारी बाकी सर्व भामटे कोणी काही बोलत नाही सर्व लूटमार करणारे आहे
😮बचु कडु खरा मर्द माणुस आहे बाकी सगळे छके लाज वाटली पाहीजे आ बचु साहेबांच मत खर आहे सामान्य मानसाचा कैवारी दादा मनातन उतरला माणुस शिवी सुध्दा द्यायचा लायकीचा नाही
निडर व्यक्ती मत्व गाडगेबाबा चा आशिर्वाद धन्यवाद!
संपुर्ण कर्जमाफी असावी...लाख दोन लाख मदत देण्यापेक्षा शेतकर्याला निसर्गाने सतत झोडून काढले सरकारनेही शेतमाल वरुन मारले मग त्याने जावे कुठे...त्याला सरसकट कर्जमाफी देवून 7/12 कोरा करा...
बचु कडुसाहेब खरा प्रश्न शेतकरी यांच्या बाजूने धन्य वाद साहेब
आसा आमदार असावा
निवडणूक जवळ आली आहे. एवढ्या दिवस झोपा काढत होते.
हमारा शेतकरी कास्तकारी का नेता कैसा बब्बर शेर बच्चू कडु भाऊ जैसा हो। Daring करावी तर फक्त आदरणीय श्री बच्चू कडु साहेबान्नीच। दूध का दूध पानी का पानी। कडवट टीका आहे पण एकदम सत्य आहे. अगदी निःसंशय! जेंव्हा जगातील शेतकरी कास्तकार संपला तो दिवस शेवटचा दिवस या सर्व जगाचा.💯☑️👍🏼👌🏼❤️🙏🏼👏🏼👏🏼👏🏼👍🏼👍🏼👍🏼
आमदारांच्या पेन्शन बंद करा
बच्चू भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है मरते दम तक
सर्व प्रथम आमदार कडू साहेबांनी पेन्शन घेऊ नये . हे स्पष्ट करावे . व त्यानंतर बोलावे .
नौटंकी करू नये . आमदारांना कशाला वेतन पाहीजे . ते तुम्ही घेऊ नका . नंतर सभागृहात बोला . नौटंकी करू नका .
बच्चू कडू साहेबांचा अतिउत्तम भाषण त्याचप्रमाणे कुठलाही आमदाराला 50 हजारांपेक्षा जास्त पेन्शन देण्यात येऊ नये चार वेळा जरी आमदारकी केली असेल त किंवा तो निवृत्त झाला असेल त्यावेळेला फक्त एकदाच एकदाच 50,000 पेन्शन देण्यात यावी.
बच्चू भाऊ , तुमचे म्हणणे बरोबर आहे...मी समर्थन करत आहे..
माननीय बच्चू कडू साहेब आपण खरोखर देव माणूस आहात
29 सप्टेंबर 2018 ला निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी पेन्शन नाही म्हणून सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये देण्याचा शासन निर्णय निघाला होता
ते मिळालेच नाही
आता 31 मार्च 2023 ला आता ते रद्द करून कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान देण्याचा शासन निर्णय काढला
त्यावर उच्चतंत्र शिक्षण विभागाचे परिपत्रक सुद्धा निघालं
आज तीन महिने झाले
मग आता मृत्युउपदानाचे लाभ आणि कुटुंब निवृत्ती वेतन निधन झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारस जिवंत असेपर्यंत कृपया लवकर मिळाले तर योग्य होईल
आणि
आपले खूप उपकार होतील
धन्यवाद🙏
महोदय बच्चू कडूजी पगार किती घेता पेन्शन किती घेणार हेही सांगा . पगारापोटी किती कष्ट करता हेही न लाजता सांगा .
महाराष्ट्रामध्ये असा बच्चू भाऊ कडू सर का मुख्यमंत्री पाहिजे
जसा पक्ष तसा नेता याला म्हणतात प्रहार
शेतकऱ्यांना पेंशन गरज आहे त्यांना द्या आणि हो कमीत कमी 12 तास तरी लाईट द्या, धान्य साठी बाजार पेठमोठी करावी सर्व सामान्य माणसाला जगण सोप करा ,
कडू भाऊ बोलतात खरोखरच आहे पण नोकरदार वर्ग का आमदार खासदार मंत्री नगरसेवक सदस्य सरपंच पोलीस पाटील या विषयावर पण जोरात पेटयला पाहिजे सर्व कर्मचारी २० लाख त्याचे मागे राहील
खरे आहे बचू भाऊ. मंत्र्यानांना 3 लाख पन्नास हजार पगार विमान प्रवास फुकट विज फुक्त् पाणी फुकट चालक रक्त बंगला फुकट आजून. काहीही फुकट. कास्तकार रोज मरून राहिले अपमदार असा असावा धन्यवाद बाऊ
सरकारला लाज वाटली पाहिजे,प्रत्येक दहा वर्षांनी वेतन लागू होतो .दर वर्षी महागाई भत्ता .आणि गरीब मात्र खड्यात.
बाकी आमदार, फक्त कानकोंड्यासारखे फक्त ऐकून घेत आहेत! जाऊं द्या आम्हाला काही देणं घेणं नाही तुम्ही शेतकऱ्यांची बाजू जोरदार पणे मांडता आहात याबद्दल धन्यवाद!
खरोखर बंच्चु कडू भाऊ तुम्ही खरं बोलतात ते इतर नेत्यांना दुमत.
शेतकरीही कृषी उत्पन्न काढून देशाला अन्नधान्य पुरवतात...देश सेवा करतात...त्यांनाही सरकारने पेन्शन द्यावे..
Very.good.bhau
50.कोटी घेऊन शेतकऱ्यांचा कैवारी नेता जिवन्त राहण्या अशी धडपड चाललीय
1नबर बघु दादा
बच्चू भाऊ सगळे शेतकरी तुमच्या बाजूने उभे राहतील शेतकऱ्यांना अशी साथ देत रहा जय किसान जय महाराष्ट्र
Barobar bolala
Ek number saheb
या सरकारला शेतकऱ्यांकडून भावपुर्ण श्रध्दांजली
ओम शांती ओम
कंत्राटी कामगार यांना पेंशन कधी वाढवून देणार
एक नंबर
आमदार व खासदार यांची पेन्शन बंद करा.
जय महाराष्ट्र
! बच्चू कडू साहेबांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
बच्चू कडू यांनी आपलीच पेंशन शेतकरी ला donate करावे, मग इतर पेंशन वर बोलावे 😮😮
सर्व आमदार, खासदार यांच्या पेन्शन लवकर बंद करा , यांना कशाला पेंशन देता
आदरणीय महोदय, आपल्या देशात मतदाराला राजा संबोधले जाते.. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात.
एकदा आमदार झाल्यानंतर पुन्हा निवडून आले नाही तरी माजी आमदारांना पेन्शन मिळते. दरमहा राज्य सरकारकडून 50 हजारांची पेन्शन (Pension) मिळते. पाच वर्षांनंतर प्रत्येक वर्षी दोन हजारांची वाढ होत जाते. असे जवळपास 700 लोकप्रतिनिधी यांना मिळते...आपण शासनाला कर भरतो म्हणून देश प्रगती करतोय
यांना सर्व फुकट दिलं जाते.. महत्वाचे सर्व हॉस्पिटल चे बील माफ होते.. महागाई भत्ता, फोन बील, विमान, रेल्वे प्रवास, vip एन्ट्री, vip पास, पेट्रोल डिझेल, गाडी, गाडी घेताना सवलत..
यांच्या प्रॉपर्टी किमान 10कोटी च्या पुढे असेल कोट्याधीश वर किती कर घेतला जातो
मग यांना पेन्शन उदरनिर्वाह साठी दिली पाहिजे का? ... जर कोणत्याही कारणामुळे ते सक्षम नसेल तर.. द्यायला हरकत नाही
राजा ही प्रजा आहे, प्रजा..कर गोळा करून लोकशाही चालवते... करातून मिळालेल्या पैशातून प्रशासन कर्मचाऱ्यांना पगार होतो.. राज्यकर्ते लोकप्रतिनिधी यांचा पगार होतो पेन्शन मिळते
मग प्रजेला अत्यावशक /जीवनावश्यक वस्तू आरोग्य सेवा तुमच्या भाषेत म्हण्टलं तर फुकट दिले तर काय कमी होईल का?...
महाराष्ट्रात एक छोटं पेन्शन भवन उभारा, माजी आमदार तिथे राहिले पाहिजे आणि पेन्शनवर होणारा खर्च देण्यापेक्षा त्यांच्यावर होणारा खर्च तिथे दिला पाहिजे त्यात ज्या आमदाराचे मुलं बाळ नातू त्यांना सांभाळू शकत नाही त्यांना तेथे सांभाळण्याची जबाबदारी शासन घेईल त्यावर किती खर्च होत आहे, प्रत्येक माजी आमदाराचे नाव हे वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांनी दर महिन्याच्या 12 तारखेला दाखवलं पाहिजे... मग कळेल माजी आमदार, मंत्री, किती गरीब आहेत आणि किती गरज आहे त्यांना पैशाची..
शेतकरी च बोलतोय आपल्या तोडून 👍🙏
सर्व आमदार व खासदार मंत्री यांच्या पेंशन बंद करा व शेतकऱ्यांना लाईट पाणी चांगली सोय करा.. मोदी साहेब... आपला देश कृषी प्रधान आहे पण शेतकऱ्यांना काईच सवलत नाही फक्त आमदार व खासदार मंत्री मजेत आहेत..
आदरणीय महोदय, आपल्या देशात मतदाराला राजा संबोधले जाते.. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात.
एकदा आमदार झाल्यानंतर पुन्हा निवडून आले नाही तरी माजी आमदारांना पेन्शन मिळते. दरमहा राज्य सरकारकडून 50 हजारांची पेन्शन (Pension) मिळते. पाच वर्षांनंतर प्रत्येक वर्षी दोन हजारांची वाढ होत जाते. असे जवळपास 700 लोकप्रतिनिधी यांना मिळते...आपण शासनाला कर भरतो म्हणून देश प्रगती करतोय
यांना सर्व फुकट दिलं जाते.. महत्वाचे सर्व हॉस्पिटल चे बील माफ होते.. महागाई भत्ता, फोन बील, विमान, रेल्वे प्रवास, vip एन्ट्री, vip पास, पेट्रोल डिझेल, गाडी, गाडी घेताना सवलत..
यांच्या प्रॉपर्टी किमान 10कोटी च्या पुढे असेल कोट्याधीश वर किती कर घेतला जातो
मग यांना पेन्शन उदरनिर्वाह साठी दिली पाहिजे का? ... जर कोणत्याही कारणामुळे ते सक्षम नसेल तर.. द्यायला हरकत नाही
राजा ही प्रजा आहे, प्रजा..कर गोळा करून लोकशाही चालवते... करातून मिळालेल्या पैशातून प्रशासन कर्मचाऱ्यांना पगार होतो.. राज्यकर्ते लोकप्रतिनिधी यांचा पगार होतो पेन्शन मिळते
मग प्रजेला अत्यावशक /जीवनावश्यक वस्तू आरोग्य सेवा तुमच्या भाषेत म्हण्टलं तर फुकट दिले तर काय कमी होईल का?...
महाराष्ट्रात एक छोटं पेन्शन भवन उभारा, माजी आमदार तिथे राहिले पाहिजे आणि पेन्शनवर होणारा खर्च देण्यापेक्षा त्यांच्यावर होणारा खर्च तिथे दिला पाहिजे त्यात ज्या आमदाराचे मुलं बाळ नातू त्यांना सांभाळू शकत नाही त्यांना तेथे सांभाळण्याची जबाबदारी शासन घेईल त्यावर किती खर्च होत आहे, प्रत्येक माजी आमदाराचे नाव हे वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांनी दर महिन्याच्या 12 तारखेला दाखवलं पाहिजे... मग कळेल माजी आमदार, मंत्री, किती गरीब आहेत आणि किती गरज आहे त्यांना पैशाची..
विधानसभैत भाज़पचा सफडासुफ करायचा आहे बचचू दादा १ नंबर
, बच्चू कडू साहेबांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
खरे बोलणारे कडू साहेब ग्रेट
बच्चू भाऊ यांना चांगलं धुवून काढा
कोट्याधीश असलेल्या आमदार व खासदार यांचे पेन्शन बंद करून शेतकऱ्याला पेन्शन योजना चालू करावी
नांदेड जिल्हा आमदार खासदार आहे की नाही असं बोलणार
सर्व आजी माजी लोक प्रतिनिधींना मिळणारी पेन्शन आणि इतर सवलती बंद करा सर्व राजकीय पक्षांनी मागणी करा
खरं बोलणारे
आभारी आहे बच्चू साहेब, पण काही उपयोग नाही, गाढवा पुढे गीता वाचून काय होणार,,,
असे मुख़यमंत्री महारास़ट़राला मिळाले तर राज़य पण पुढे जाईल व शेतकऱयांची प़रगती होईल
आमची वाटलागी हाराबरा देनदा पेरला खराब झाला
समजदार आमदार आणि धाडसी माणूस.
बचुभाऊ भाऊ जिंदाबाद
खुपच छान शेतकरी व खेडे गावातील लोकांनचे कैवारी आहात असे परखडपणे विचार मांडणारा कळकळीने बोलणारा नेता मनापासून धन्यवाद
बच्चु भाऊंना फक्त पाच वर्ष मुख्यमंत्री पदाची खुर्ची द्या.शेतकरी सर्व संकटातुन मुक्त होईल.
३५ते४० वर्ष सरकारी सेवा करून देखिल तूटपूंज्या पेन्शन या आमदारांना ५ वर्षांत
पेन्शन गरज कायॽ
बचू सचू बोलता
Great👍👏👏
बच्चूला विधानसभा निवडणुकीत अमरावतीचे कर्मचारी डच्चू देणार. कारण बच्चू कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन विरोधी आहे. तो स्वतः पेन्शन घेतोय आणि कर्मचाऱ्यांना सरकारने देऊ नका म्हणतो....