तुम्ही शेतकऱ्याला भाव देणारे ताईसाहेब हिम्मत लगती शेतकरी संघ लढाईची तुम्ही काय करणार शेतकऱ्याचे मनोगत काय माहिती शेतकरी काय करतो म्हणून तुम्हाला फक्त आई तर खायला कधी
तिला माहीत नाही पण आज जे 5/6 पटीने शेतकर्याचे ऊत्पन्न वाढले ,तिच्या बापाच्या कामामुळे,बोल भिडु या भाजप चॅनलवर शेतकर्यांसाठी पवार साहेबने काय केले हा विडेओ सर्च कर?
राष्ट्रवादी शिवसेना कोंग्रेसचे सरकार होते तेव्हा तुमच्या सरकारने दारू घरोघरी पाठवून दारू दुकान पुढे रांगा लावून विकली तेव्हा काय सुप्रिया झोप चालू होती का आता जाग आली वाटत
करोना काळात हिच्या सरकारने दारु दुकानदारांना करात सूट दिली होती हे विसरल्या का. आणि एवढीच शेतकऱ्यांच्या विषयी कळकळ आहे तर दे आताच हमी भाव. माझे सरकार आले तर मी हा भाव देणार. ही नुसती नौटंकी किती दिवस करणार. केंद्रात सत्ता आली नाही यांचे दुःख झाले आहे का
मग आता राज्यात आणि केंद्रात तुझ्या बापाचं सरकार आहे दे की मग भाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला. दर द्यायला काय हात झवलं व्हय तुझं आणि तुझ्या सरकारचं भुरट्या कशाला बोंबालतूय उगाच. शेतकऱ्याचं जळतय त्याला कळतंय तु कशाला उपटायला इकडं बोलतोय का हांडग्या
ज्या महिला शेतकरी वर्गातील नाहीत त्यांना १५००|-लाखमोलाचे वाटतात समाजात १) सर्वासामान्य वर्ग २)शेतकरी वर्ग ३मध्यम वर्ग ४)श्रीमंत वर्ग अशी रचना असून असे शेतकरी पिकाचा भाव मागत असून तुम्ही खासदार असून त्यांच्या तोंडुन पंधराशे रुपयाचे राजकारण करता पंधराशे रुपये ही योजना=सर्वासामान्य वर्ग नमो योजना=शेतकरी वर्ग पंधराशे ही सर्वासामान्याची लाडकी बहीण योजना आहे तुम्ही खासदार आहात तर केंद्र सरकार मध्ये प्रश्न मांडाणा येथे राजकारण करु नका
शेतकरी काय बोलतो ते पण कळत नाही आणि शेतकरी काय करणार हिला . आता मुद्दा मांडणार आहे 15 वर्षे काय केले.आणि त्या देवकर आप्पा कीती घरकुल घोटाळा केला ते पण विचारा
ताईसाहेब आपले बापू केंद्रीय कृषिमंत्री होते तेव्हा बाहेर देशातून साखर आयात करायची ज्याला कर नाही तर दर कशाचा शब्द आपलाच आहे ना मराठा आरक्षणासाठी जाहीर सभेत जाहीर पाठिंबा द्या कापूस आणि उडीद आणि मूग काढू नका आम्हाला सगळं माहित आहे सगळी राख लावली आपल्या बापून
जी मतारी पाहिली स्वतःसाठी पाहते ती म्हातारी भाषण करते सोयाबीन कापसाचा भाव ते स्वतःसाठी करते म्हणते लाडके बहिणीचे पैसे नको आम्हाला पण काही गोरगरीब कागदावर भिजणारे बाळा प्लास्टिक विझणार यांचा विचार काय
या अल्पभूधारक शेतकरी आहे यांचे वडील मुख्यमंत्री असल्या पासून ही लाडकी मुलगी योजना घेतीये त्या मावशी काय बोलतात हे पण कळत नाही हीला .चालली लोकांचे प्रश्न सोडवायला
पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती आता यांनी काय केलं हे सगळे घोटाळे करतात आत्ताचे सरकार सगळे मिस गाईड झालेले आहे यांना काही सुधारत नाही नुसत्या घोषणा करतात
शेतकरी नुकसान साठी मोदी साहेब, अमित तडीपार, आणि अनाजी पंत उर्फ टरबुजाच्या जबाबदार आहेत, विकास पवार आणि मिंदे साहेब याना काही किंमत नाही ही फक्त कातडी बचाव जाणार राजकरण करतात
Taela maja आली tae गरीब lokana किती vede समजावे tae तुम्ही जनतेला बोल bachn आहेत magil सर्व kal दिली ते गाली तुमचे राज होते त्यांनी केले नाही आता काय करणार आहेत
ताई सत्तेत होते तेव्हा तुम्ही भाव सोडा काहीतरी दिला का
आपले वडील केंद्रात कृषी मंत्री असताना हमी भावाबद्दल कायदा का केला नाही ते जनतेला आधी सांगा आता.विरोधी पक्षात असल्याने हे चालू आहे एक्स एड वारे
0:40
तुम्ही शेतकऱ्याला भाव देणारे ताईसाहेब हिम्मत लगती शेतकरी संघ लढाईची तुम्ही काय करणार शेतकऱ्याचे मनोगत काय माहिती शेतकरी काय करतो म्हणून तुम्हाला फक्त आई तर खायला कधी
तिला माहीत नाही पण आज जे 5/6 पटीने शेतकर्याचे ऊत्पन्न वाढले ,तिच्या बापाच्या कामामुळे,बोल भिडु या भाजप चॅनलवर शेतकर्यांसाठी
पवार साहेबने काय केले हा विडेओ सर्च कर?
P00000400 00000000000000🎉😮4i😮😊😊000😢❤😊0000000000000000000000000000000000,X55@@udaypawar1134
यांनी काय दिवे लावले ते सांगा.मगफडफड करा.
😮😮😮😮@@udaypawar1134
या🎉😮🎉😂😂😂❤
😊😊😅😊@@sharadkhairnar9737
सुप्रिया ताई तुम्हाला मिळाले का लाडक्या बहिणीचे पैसे
ही पण एक नंबरची भांमटी आहे फक्त गोड बोलून फसते हीचा बाप किती वर्षे मुख्य मंत्री होता कृषी मंत्री होत तेव्हा कोणते दिवे लावले होते
नका घेऊ 1500रूपये ठरवताना गरज आहे सुप्रिया सुळे यांनी खासदार पगार घेऊन नये
दारुचे कारखाने कोनाचे आहेत ते सांगा आगोदर ताई 😂😅😢😊
हा ताईचा चमचा मुद्दम जाणुन बोलत आहे आरे यांच्या पत्नीने लाडकी बहिण फार्म भरला आहे
Supar.boli
दारूच्या कंपन्यां यांच्याच आहे त्यांना सांगून उपयोग होणार नाही
राजकारण करणार्या लोकांना आपल्या शेती बटाईने द्यावा
हमी भाव तर मिळत नाही तर कमीत कमी कर्जं मापी झाली पाहिजे
ज्याला शेती नाही त्याला पंद्रासे रुपय दिले तरी चालेल आहे त्याला कर्ज माफी हमी भाव पहिजे
राष्ट्रवादी शिवसेना कोंग्रेसचे सरकार होते तेव्हा तुमच्या सरकारने दारू
घरोघरी पाठवून दारू दुकान पुढे रांगा लावून विकली तेव्हा काय सुप्रिया झोप चालू होती का आता जाग आली वाटत
करोना काळात हिच्या सरकारने दारु दुकानदारांना करात सूट दिली होती हे विसरल्या का.
आणि एवढीच शेतकऱ्यांच्या विषयी कळकळ आहे तर दे आताच हमी भाव.
माझे सरकार आले तर मी हा भाव देणार.
ही नुसती नौटंकी किती दिवस करणार.
केंद्रात सत्ता आली नाही यांचे दुःख झाले आहे का
Correct 💯
मग आता राज्यात आणि केंद्रात तुझ्या बापाचं सरकार आहे दे की मग भाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला. दर द्यायला काय हात झवलं व्हय तुझं आणि तुझ्या सरकारचं भुरट्या कशाला बोंबालतूय उगाच. शेतकऱ्याचं जळतय त्याला कळतंय तु कशाला उपटायला इकडं बोलतोय का हांडग्या
Carykat
सुप्रिया ताई 2012चा चेक आतापर्यंत मिळाला नाही दोन चेक दिले घरकुल अर्धवट राहिले भूमिहीन अहो शेतमजूर अहो
सुप्रिया ताई तुमच्या काळात किती भाऊ होता तेव्हा आता मोठ्याने सांगतात
दारू बंदी झाल्यावर यांचे कार्यकर्ते कुठं जाणार ,भाषण करून मागणी नको तुमचे सरकार आल्यावर किती भाव देणार ते सांगा
😂tech na yancha Kay ghari stock asel baki bevdyani Kay karycha😂😂😂
तुम्ही काय हमी भाव देणार😢😢😢😢
दारू बंदी तर पाहिजे पण नियंत्रण नाही घरोघरी ऊधोग गल्लीत मीळते
ज्या महिला शेतकरी वर्गातील नाहीत त्यांना १५००|-लाखमोलाचे वाटतात समाजात
१) सर्वासामान्य वर्ग
२)शेतकरी वर्ग
३मध्यम वर्ग
४)श्रीमंत वर्ग
अशी रचना असून असे शेतकरी पिकाचा भाव मागत असून तुम्ही खासदार असून त्यांच्या तोंडुन पंधराशे रुपयाचे राजकारण करता
पंधराशे रुपये ही योजना=सर्वासामान्य वर्ग
नमो योजना=शेतकरी वर्ग
पंधराशे ही सर्वासामान्याची लाडकी बहीण योजना आहे
तुम्ही खासदार आहात तर केंद्र सरकार मध्ये प्रश्न मांडाणा येथे राजकारण करु नका
शेतकरी काय बोलतो ते पण कळत नाही आणि शेतकरी काय करणार हिला . आता मुद्दा मांडणार आहे 15 वर्षे काय केले.आणि त्या देवकर आप्पा कीती घरकुल घोटाळा केला ते पण विचारा
हमी भावाची परपड कोणी केली ते सांगा आगोदर ताई याच मास्टर माईंड कोण। बोलवता धनी कोण 😊😊
ताईसाहेब आपले बापू केंद्रीय कृषिमंत्री होते तेव्हा बाहेर देशातून साखर आयात करायची ज्याला कर नाही तर दर कशाचा शब्द आपलाच आहे ना मराठा आरक्षणासाठी जाहीर सभेत जाहीर पाठिंबा द्या कापूस आणि उडीद आणि मूग काढू नका आम्हाला सगळं माहित आहे सगळी राख लावली आपल्या बापून
आजीचे बोलणे बरोबर आहे 🙏
कृपया मतदारांनी सुप्रियाला दारूबंदीची हात घालू नये कारण तिला दारू पिले सभास करता येत नाही दारूबंदी नको सुप्रिया तू लोकांना सांग मी कशी पिणार
महाराष्ट्रात दारू बंद झालीच पाहिजे
आजीचे वय 65 वर्षाच्या जास्त असल्यामुळे तसेही तिला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही .
ताई साहेब. दारू बंद होत नाही. कारण सरकारला.दास्त उत्पन्न आसते ... त्यामुळे सरकार दारू बंद होत नाही
I require same time discussion in speech
सुप्रिया सुळे यांनी तिला खाली येऊन विचारावे.
वांगे पिकाची माहिती दे बाई...कोटीत खेळतील लोक,,,
बापाने हमी भाव का ठरविला नाही .
छान अप्रतिम भाषण
द्या ताई द्या आजीने मागणी केली आहे
शरद पवार यांनी नाही दिल्यास योजना
खरंच शेतकऱ्यानं कष्टाने पिकवलेल्या मालाला भर भक्कम हमी भाव द्या मग काय गरज नाय कुणाच्या मदतीची
तुम्हीं शेतकरी च्या शेती मालाला हामी भाव 12000कपाशी आणि सोयाबीन ला 10000भाव द्या तुम्हीं मंत्री करून दाखवा
बरोबर आहे
हिच्या हातात आहे भाव देण्याचे हिच्या शेतात वांगे पिकतात आ आपले वडील कृषी मंत्री होते त्यांनी काय भाव दिला हे पहा निवडणुकीनंतर ही बाई तोंड दाखवा
Super
मराठीत बोलली ती आजी आणि ताईला काहीच समजल नाही
सोयाबीन भाववाढ विस हजार रुपये पाहिजे मग सोयाबीनच्या भाकरी बनवले तर भाव मिळाला पाहिजे 😂😂
Aajila, 1000,rs, bhetale, bas, sule, chi, chamachi, आजी,
ताई तुमच्या काळात कापूस, सोयाबीनला जसा भाव होता तसा भाव द्या असे माऊली सांगताहेत!
Compassionate priyanka rahul gandhi can save us frm poverty corruption criminality inflation inequality injustice illiteracy adversity unemployment
Literate intellectual messiah congressi in every state for truth peace unity Justice Literacy honesty safety development employment opportunity
ताई इन्कम टॅक्स भरणारे वाले जे लोकं आहेत त्यांना काही मिळत नाही . आम्ही लोक टॅक्स देतात , त्या मुळे पुर्ण देशात शिक्षण फ्री करा. हि विनंती
जी मतारी पाहिली स्वतःसाठी पाहते ती म्हातारी भाषण करते सोयाबीन कापसाचा भाव ते स्वतःसाठी करते म्हणते लाडके बहिणीचे पैसे नको आम्हाला पण काही गोरगरीब कागदावर भिजणारे बाळा प्लास्टिक विझणार यांचा विचार काय
आपले वडील कृषी मंत्री असताना कीती शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट केली याच उत्तर द्या
तुमचे वडील सत्तेवर होते तेव्हा तुम्ही काय काय केले हे सांगा ना अपल ठेवायचं झाकून अन8 दुसऱ्याचे ....... वाकून
खुप छान ताई साहेब
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री .आणि केंद्रात कृषिमंत्री असतानाभाव कधी वाढला नाहीच
कानपूर लाईन. आत्ता बिघडली. इक्कैला येत नाही.
ही बाई खूप हुशार आहे
Tai le vichara gachi var shetitun lakho rs. Kase nighte
या अल्पभूधारक शेतकरी आहे यांचे वडील मुख्यमंत्री असल्या पासून ही लाडकी मुलगी योजना घेतीये त्या मावशी काय बोलतात हे पण कळत नाही हीला .चालली लोकांचे प्रश्न सोडवायला
आजीच खुप हुशार आहे
सुप्रिया सुप्रिया ताई तुमच सरकार आसतांनी तुम्ही कीती भाव दिला शेतीमालाला ते सांगा
जे सत्तेत असतांना काही करू शेकले नाहीत ते ज्ञान पाझाळायला निघालेत
पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली
हे काही कामाचे नाही यांना घरी महाराष्ट्राची वाट लावली
ही सुप्रिया ताई पण फक्त बोलबच्चन वाली आहे बापसे बेटी सवाई आहे ही पण
दारू आणि शेती चा काय संबध,,,, ज्याना शेती त्याना काय, हया आजिला नको आहे,,, तर नका घेउ
ही मंडळी शेकड्यात भाव देत आली। आता हजारात तरी केन्द्र देते। लोकसभेत भाषण ठोकून काय?
सुप्रियाताई वांगी लावाय सांगा भाव चांगला मिळेल करोडपती होतील
😂😂😂😂बर बस करा ताई तुमची पोट बरलेत आज तुम्ही महाविकास आघाडी सत्तेत आलात तर सर्व महाराष्ट्र पुन्हा मागे नेऊन भीक मागायला लावसल
काही प्रत्येक गावागावात दारूबंदी करा
इव्हेंट करण्यात वडिलांच्या एक पाऊल पुढे आहे लेक
आजीबाई ताईकडून वांगी पिक घ्यायला शिका.
Vangyachi seti kara manun sanga
आजी बरोबर आहे
दारूबंदी केल्यावर मी भाषणं कशी करणार
एवढी वर्षे तुझं सरकार काय उपटत होतं का? पळाटी हो..😂
शेतकऱ्यांची भाषा कळत नाही ,सर्वात श्रीमंत राजकारणी आहे सुप्रिया सुळे काय प्रश्न सोडविणार शेतकऱ्यांचे....
बस करा ताई तुम्ही कोनी काही देणार नाही
सुप्रिया tu, आणि तुज्या बापाने आख्या महाराष्टराचे वाटोळे केली तुम्हाला नरकात पण जगामीलणार नाहो
पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती आता यांनी काय केलं हे सगळे घोटाळे करतात
आत्ताचे सरकार सगळे मिस गाईड झालेले आहे यांना काही सुधारत नाही नुसत्या घोषणा करतात
E. V. M.hai tho Modi hai bina E.V. M. Ke Modi Chunav nahi Jeet sakta, E.V. M. Hatao desh bachao.
सुप्रिया ताई किती वर्षापासून खाजदार मंत्री होता तेव्हातरी काय केलं शेतकरयासाठी नूसते आसली पोस्टरबाजी करून काय ऊपयोग
ताई तुमचे वडील सरकार मध्ये असताना तुम्ही काय विटू दांडी खेळत होतात का ताई .हे बोलण्याचा खेळ करू नका .
कृषी मंत्री वडील होते त्यांनी काय केले ते आधी घरात विचारा मग दुसऱ्यांवर आरोप करा .
दारूबंदी केली तर सुला वायनरी बंद करावी लागेल
या बाईला भाषा कळत नाही...आणि ही नेता आहे....😅
ऐकरी ख़र्च ३५ ४० हजार रूपए कापुस ६००० हजार
ताई याना शिकवा वांग्याचे पिकाचे चाळीस लाख कसे होतात
वांगीचे पिक घ्या.ताईचा सल्ला घ्या
वांगे भाजी पाला लावा
कितीही चमचेगिरी करा तुम्ही कार्यकर्तेच राहणार आहात.
शेतकरी नुकसान साठी मोदी साहेब, अमित तडीपार, आणि अनाजी पंत उर्फ टरबुजाच्या जबाबदार आहेत, विकास पवार आणि मिंदे साहेब याना काही किंमत नाही ही फक्त कातडी बचाव जाणार राजकरण करतात
Taela maja आली tae गरीब lokana किती vede समजावे tae तुम्ही जनतेला बोल bachn आहेत magil सर्व kal दिली ते गाली तुमचे राज होते त्यांनी केले नाही आता काय करणार आहेत
मराठी कळणा
ताई तुला जर शेतकऱ्याची बाजू घेयाची आहे तर लोकसेभेत का मांडत नाहीस का नाटक करता
ही काय तज्ञ बाई आहे का दर ठरविनारी
उध्दटसोबत सत्तेत असताना कापसाला किती भाव दिला रे?
😂😂😂😂
9000 ते 12000,9000 कमीत कमी होता.❤
काॅंग्रेस असतांना सोयाबीनले 4500
आणि कांदा 20 च्या पुढेच.❤
She doesn't know Marathi 😮 or i am wrong
राजकारणात कोण सह्याजूक नाही ताई महाराष्ट्राच्या रणरागिनी झाशीच्या राणी आहेत बाकीचे राजकारणी किती शहाजुक आहेत ते पहा पहिले 🚩🚩🚩
ताई तुम्ही पंधरा वष॔ झाले खासदार आहे तुम्ही काय केलं तु तुम्हाला मराठी कळतं नाही काय वा वा करते लाज वाटाय पाझे
आता काय कसं कळेल तुम्हाला बोलन
Shetkaryana vangi lavayala kay zale
Suppartai
Daru 😂😂😂😂 badaal nirvyasni tai bolatana😂😂😂
बेवडी ताई
Vange lava