श्रीकांत जी, आपणआज आरक्षण प्रकरणाबद्दल अत्यंत परखड व वास्तव विचार मांडले,फार छान विवेचन. आरक्षण पॉलिसी कशी लबाडांच्या पथ्यावर पडत आहे,हे एखाद्या दिवशी सोदाहरण सांगावे, काहीजण तरी वाचून विचार करतील.
आरक्षणा मुळे हिंदु समाज दुभंगला आहे. हे लोन गावागावात शाळेतील विद्यार्थ्या पर्यंत पोहचले आहे. फक्त आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्यात यावे. राजकिय पक्षांना निवडणूक लढविण्यासाठी आरक्षण पाहिजे.. हे अता थांबले पाहिजे.
आरक्षण नव्हतं तेव्हा एकसंध होता ? ज्यांना आरक्षण मिळत ते कोण आहेत? आरक्षणात सुधारणा करायला पाहिजेत हे मान्य . आरक्षणाचा गैरवापर तसाच होतो जसा इतर प्रत्येक सोयीचा होतो . भ्रष्टाचार , खोटेपणा हा व्यक्तिगत निवडी आहेत.
आरक्षणा बाबत सर्व राजकीय पक्ष आणि तथाकथित विचारवंत हे गोलमाल भूमिका घेत आहेत. अनुसूचित जाती जमाती वगळता आरक्षण नको ही भूमिका आपण अतिशय निर्धारपूर्वक मांडत आहात. अभिनंदन
आपल्या म्हणण्यानुसार सर्व आरक्षण काढावं एससी एसटी सोडून पण ज्या एससी एसटी कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला त्या कुटुंबाला पुन्हा आरक्षण देऊ नये उर्वरित राहिलेल्या कुटुंबांना त्या एससी एसटी चा लाभ द्यावा
आपण कोणावर जबाबदारी टाकत आहेत . ज्यांनी महाराष्ट्र जाती जाती मद्ये विभागून तेढ निर्माण केली. त्यांना फक्त राजकारण आणि त्यांचे महाराष्ट्रात सरकार येणे आणि त्यामद्धे मंत्री पदे मिळविणे , त्यांच्या मार्फत भ्रष्टाचार करणे. हेच यांचे उद्दिष्ट आहे. दया येते ती मतदारांची . जे मतदार हे न समाजात त्यांना मतदान करतात.
एस सी एसटी आरक्षण पण कुठ पर्यंत चालू ठेवायचं तीन पिढ्या झाल्या ती लोक पण आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले त्याचे मुख्य मंत्री झाले केंद्रीय मंत्री झाले आरक्षण चे उद्देश संपला आता आरक्षण रद्द करा आणि बुद्धी, गुणवत्ता अधारे समाज रचना स्वीकारा
तुम्ही जीव तोडुन बोलतात पण जे लोक विरोधकाना बोलत आहेत त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जे बोलता ते त्यानापण माहीत आहे.पण त्याना नुसता विरोधच करायचा आहे ते तुम्हाला उत्तरदायी नाही.
विरोधी पक्षाचे खरे रूप बैठकीला दांडी मारल्यामुळे कळाले. तसेच आपण उत्स्फूर्तपणे सादर करीत असलेल्या उसंत वाणी ची संख्या १२०० पूर्ण झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. माता सरस्वती चा आपल्यावर असाच आशीर्वाद राहील. एक उसंत वाणी आपण बेरजेत धरले नाही ती म्हणजे बहु चर्चेतील अभिनेत्री केतकीने काकांबद्दल केलेली पोस्ट. तिचे निर्माते आपणाच असणार हे खरे आहे.
Oppositions are totally failed on each and every issue. Eaknath Shinde Government is working hard and sincerely. Shame on M. V. A. Jarange please try to understand the intentions of oppositions. Umrikar , excellent vishleshan.
ही चांगली संधी होती युतीला, चांगलाच आरडा ओरडा करायचा होता.....की पहा, आघाडी ला खरेच मराठा आरक्षण मिळावे, जातीय सलोखा रहावा असे वाटत असते तर या बैठकीस ते आवर्जून आले असते. हे मुळमुळीत पणे बोलून काही उपयोग नाही, अकांडतांडव करायचे होते, जशास तसे म्हणून.
जातीयतेच भूत कधी या देशातून हद्दपार होणार आहे प्रत्येक ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी जातीय व्देष एवढा वाढलाय की चांगल्या नजरेने त्या व्यक्तीकडे पाहिलेच जात नाही
आपण योग्यच विश्लेषण केलयं , नुसता बहिष्कार टाकून प्रश्न कधीच सुटणार नाहीत . विरोधा साठी विरोध नको , आता तरी आपल्या देशासाठी काही करा, विश्लेषण विचार करायला लावणारे च आहे . सर्वांनी नक्की ऐका🙏
आमदारकी ईलकशेन झाले शिवाय ते फक्त गोंधळ जरागे राज्यातील सरकार ला शिव्या देत रा हिल व आमदार काँग्रेसच्या पार्टी चे राष्ट्रवादी शिवसेना निवडून येतात आपोआप
सरकार वार्ताहर परिषद घेऊन विरोधीपक्षनेते ह्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत ह्याबद्दल जोरदार प्रचार का करत नाही. एकही TV channel सरकार घ्या बाजूने नाही का?
बेरोजगारी त्यात कमी कष्टात पैसा आणि चंगळ करण्याची सवय यासाठी आरक्षण जबाबदार आहे अस पटवून दिलय जी शक्ती सरकार ला , धनदांडग्या कडे वळेल ती आपसात लढवायला! ज्यांच्या कडे गहू आहे तो कोण जळतोय याचा विचार न करता भाजतात.
महाराष्ट्र एवढे निसर्ग संपन्न आणि प्रगत राज्य, या जाती पातीच्या राजकारणाने अगदी नासून गेले आहे. लोकांना आपली प्रगती, विकास काही काही नको. फक्त जातीयवादी राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेणे... एवढे एकच काम उरलाय,
विरोधकांचा आरक्षण वर बहिष्कार ही बातमी मराठी न्यूज चॅनल्स नी अधोरेखीत केली नाही. सत्ताधारी सुद्धा या गोष्टी जनतेसमोर मराठी न्यूज चॅनल्स माध्यमातून मांडत नाहीत हे दुर्दैव..
जरांगे पाटलाला उद्धव ठाकरे शरद पवार हे दिसत नाही का हे काय करू राहिले बैठकीला का आजारात नाही आहे हे जरांगे त्यांना विचारावे तिरंग्याच्या बाजूने बोलतो की काय अजा रंगाची हिंमत नाही शहरात लहान उद्धवला बोलायचे जरांगे ते आता माणूस आला आहे का
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 मा. श्रीकांत जी 🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌👏🙏
भाजप सत्तेत आल्यास घटना बदलवेल.... लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोंब मारणारे... आता आरक्षनासाठी घटना बदल करा अशी मागणी करत आहे.... हा दुटप्पीपणा नव्हे का?
श्रीकांत जी,
आपणआज आरक्षण प्रकरणाबद्दल अत्यंत परखड व वास्तव विचार मांडले,फार छान विवेचन.
आरक्षण पॉलिसी कशी लबाडांच्या पथ्यावर पडत आहे,हे एखाद्या दिवशी सोदाहरण सांगावे, काहीजण तरी वाचून विचार करतील.
उमरीकर साहेब अतिशय चांगल्याप्रकारे विषय मांडला आहे.
आरक्षणा मुळे हिंदु समाज दुभंगला आहे. हे लोन गावागावात शाळेतील विद्यार्थ्या पर्यंत पोहचले आहे. फक्त आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्यात यावे. राजकिय पक्षांना निवडणूक लढविण्यासाठी आरक्षण पाहिजे.. हे अता थांबले पाहिजे.
आरक्षण नव्हतं तेव्हा एकसंध होता ? ज्यांना आरक्षण मिळत ते कोण आहेत? आरक्षणात सुधारणा करायला पाहिजेत हे मान्य . आरक्षणाचा गैरवापर तसाच होतो जसा इतर प्रत्येक सोयीचा होतो . भ्रष्टाचार , खोटेपणा हा व्यक्तिगत निवडी आहेत.
आपल्या मुलांना जातीसुद्धा माहित नाहीत त्या आरक्षणामुळे कळतात आणि मग तेढ निर्माण होते
नेहमी प्रमाणेच, तथाकथित संवेदनशील( जो बनवला गेला आहे) विषयाची परखड माडणी केल्या बद्दल अभिनंदन 👏👏
कॉंग्रेस & NCP रोडवर अराजकता पसरवत आहेत.
यांना फक्त हे सरकार पाडायचे आहे. त्यासाठी तर या आंदोलनात तेल टाकण्याचे काम चालू आहे. डा मरट शब्द चपखल! अगदी योग्य विश्लेषण!
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे श्रीकांत उमरीकर सर आपण🙏
आरक्षण समर्थक शालिनी ताई पाटील यांच राजकिय करियर पवारा नी उधवस्त केलं
तेच जारंगे चे होणार आहे
@@balasahebbachkar352😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@balasahebbachkar352😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अंतुले साहेबांचेही तसेच काकांनी केले होते सिमेंट प्रकरणात.
त्यांनी आयुष्यभर हेच केलेलें आहे 😡😡😡
खरेच विरोथक यांचे पितळ उघड पडले
तमाम विरोधी पक्षांनी शेपूट घालून पोबारा केला.
तोंड काळे केलेलं आहे
जरांगे च्या मोर्चात जाणाऱ्या तरुणांना माझी विनंती आहे, आता तरी विचार करावा.
Go to Hindu morcha and Baba pravchan😅
jarange ha nautamki aahe ani sharad ne perlela manus aahe jyanne svata aarakshaan nakarke hote jevha sharad cm hota
Sadavarte koan ahet saheb . Manus konacha ahe 😅😅😅😅😅😂😂😂
@@vlogbeast007कोण आहे? आम्हाला नाही माहीत कोणाचा आहे....हा करामती काका चां असेल...अशी लोकं तिथलीच असतात😅😅😅😅
शरद पवार आभाळात गेल्या शिवाय महाराष्ट्र सुखी होणार नाही
तुमच्या सारखेच पवारांना सहानुभूती निर्माण करताय,कोण पण असलं तरी लोक मरण चिंतत नाहीत 😂. खरे पवार समर्थक.
अजून पुण्य बाकी आहे त्यांचे
भोग भोगल्या शिवाय जाता येत नाही ( चांगले आणि वाईट दोन्ही ).
@@sagarkhutale1689काकांच्या मुळे जनतेचे भोग हाल वगैरे.
शेपटीचे पडल्या शिवाय हरामी खुदा ला प्यारा होणार नाही
वाह श्रीकांत जी अगदी योग्य,बरोबर आणि परखड विश्लेषण केले आहे तुम्ही ! ❤
यांना फक्त राज कारण करायचे आहे लोकांच्या कामा शी आरक्षण शी काही देणं घेणं नाहीं
आरक्षण नाही हे सरकार हटवून आमची माणस 😅 सत्तेत आणणे हा उद्देश आहे.
सुत्रा कडून कळले की पप्पु चा फोन आला बैठकीला जाऊ नका, म्हणुन ऐन वेळेवर त्यांनीं बैठकीला जाने रद्ध केले.
पोळी भाजून घेण्याचा हा प्रकार आहे.
यांना फक्त राजकारणच करायचे आहे. 😌😌😌
पोळांना पोळी भाजून घ्यायची आहे.
उमरीकरजी, आपले मत योग्य आहे, धन्यवाद.
आगदी वस्तुनिष्ठ विश्लेषण! या वरोधकांना आरक्षण वगैरे बहाणा आहे, या विषयावर केवळ आणि केवळ राजकारण करून ध्रुवीकरण करायच आहे.अभिनंदन!!🎉🎉
सर्व राजकारणी लोकांना देशात जाती जाती मध्ये, धर्मा धर्मा मध्ये भांडणे लाऊन देश कायम asthir कसा राहील हेच काम करण्याचे ठरवले आहे.
आरक्षणा बाबत सर्व राजकीय पक्ष आणि तथाकथित विचारवंत हे गोलमाल भूमिका घेत आहेत. अनुसूचित जाती जमाती वगळता आरक्षण नको ही भूमिका आपण अतिशय निर्धारपूर्वक मांडत आहात. अभिनंदन
शेतकऱ्यांचा प्रश्न देखील असाच आहे ज्यावर सर्व राजकीय पक्ष,अन्य समाजधुरीन यांनी एकत्र बसून चर्चा,मंथन करून मार्ग काढायला पाहिजे.
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे
Fully agree
मा जरागे यांनी आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या ना मिळणे करीता प्रयत्न करावा जो गरीब आहे त्यालाच त्याचा लाभ मिळेल
Great analysis Shrikant Umrikarji
जाती-पातीच राजकारण हे देशाला धोकादायक ठरणार आहे। पण देशापेक्षा राजकारणाला माननारे पुढे इतिहासात नक्किच विवेचनाला सामेरे जातील।न्याय जनताच करेल।
आपल्या म्हणण्यानुसार सर्व आरक्षण काढावं एससी एसटी सोडून पण ज्या एससी एसटी कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला त्या कुटुंबाला पुन्हा आरक्षण देऊ नये उर्वरित राहिलेल्या कुटुंबांना त्या एससी एसटी चा लाभ द्यावा
बरोबर, ज्यांनी आरक्षण चा फायदा घेतला आहे त्यांनी स्वइच्छेने आरक्षण सोडावे.
@@BalasahebPatil-i3k आता काही राम युग नाही कलियुग आहे स्वतःहून कोणी आरक्षण सोडणार नाही सर्व लोक स्वार्थी आहेत त्यासाठी कायदाच केला पाहिजे
एक नंबर
आपण कोणावर जबाबदारी टाकत आहेत . ज्यांनी महाराष्ट्र जाती जाती मद्ये विभागून तेढ निर्माण केली. त्यांना फक्त राजकारण आणि त्यांचे महाराष्ट्रात सरकार येणे आणि त्यामद्धे मंत्री पदे मिळविणे , त्यांच्या मार्फत भ्रष्टाचार करणे. हेच यांचे उद्दिष्ट आहे. दया येते ती मतदारांची . जे मतदार हे न समाजात त्यांना मतदान करतात.
विरोधकांना फक्त म ह पेटवायचा आहे
तीन पक्षाला विचारावं की जर ते सत्तेत आलात तर कस आरक्षण देणार
एस सी एसटी आरक्षण पण कुठ पर्यंत चालू ठेवायचं तीन पिढ्या झाल्या ती लोक पण आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले त्याचे मुख्य मंत्री झाले केंद्रीय मंत्री झाले आरक्षण चे उद्देश संपला आता आरक्षण रद्द करा आणि बुद्धी, गुणवत्ता अधारे समाज रचना स्वीकारा
सत्तारूढ असो की विरोधी असो त्यांना काय करावं हेच कळत नाही मराठा सांभाळायचे की ओबीसी सांभाळायचे जरांगे ची मनमानी दोघांनाही धोकेदायक वाटते
तुम्ही जीव तोडुन बोलतात पण जे लोक विरोधकाना बोलत आहेत त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जे बोलता ते त्यानापण माहीत आहे.पण त्याना नुसता विरोधच करायचा आहे ते तुम्हाला उत्तरदायी नाही.
श्री . जरांगे पाटील यांचे पर्यंत हा व्हिडीओ पोहचणे आवश्यक आहे
Ani sadavarte kaon Cha mauns ahe he pan तुमचा पर्यंत पोहचणे जरुरी आहे
जरांगे यांनी विरोधी पक्षांनी आरक्षण बैठकीला दांडी मारली आहे याबद्दल बोलावे.
जरांगे विरोधी पक्षाच्या विरोधात अवाक्षर ही काढणार नाही किंवा शिव्या देणार नाही कारण जरांगे हा बारामतीच्या करामती काकाचा दलाल आहे !
Nahi bolnar, Rasad band hoil n ji majja chaliyi ti band hoil saheb, nahi vicharnar te...
आरक्षणाचा निर्णय घेण्याऐवजी सर्वपक्षीय बैठक घेण्याचे नाटक का करावे याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे
@@sharadchandranagane8791 nirnay ghenyasathich baithak asel, mhnun tr virodhak gele nasavet....
तो काय बोलणार? तुकडा फेकला की बोलायचे हे त्याचे धोरण .
Correct बोललात साहेब
ऐन केन प्रकारेण आम्हाला फक्त सत्ता उपभोगायची आहे बाकी मतदार गेला खड्ड्यात
यावरूनच बरा बलुतेदार समाजावर घोर अन्याय करायचं आहे,,,,
😂डामरट,,अगदी योग्य शब्द!
खूप छान विश्लेषण, सगळे आयतोबा होऊ बघताहेत.
चांगले विचार पण अंमलात आले पाहिजेत
देशात आणि महाराष्ट्रात आरक्षण चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आले आहे.
शरद पवार उद्धव ठाकरेचे सरकार आलं तरच जरांगे शांत होईल परत भाजप सरकार आल्यास तो पाच वर्षे शांत राहणार नाही
@@DwarkaKatoleपण प्रश्न असा आहे की तेव्हा जरांगेला हवं तसे आरक्षण मिळणार आहे का ॽ 😂😂😂
@@pradnyajoshi3117 जरा रांगेचा लढा आरक्षणासाठी नसून शरद काकांना सत्ता मिळवून देण्यासाठी आहे
@@DwarkaKatoleबरोबर
जाती जातीत फूट कोणी पाडली हे महाराष्ट्र चांगले ओळखून आहे...
Pawar
काका आणी संजय राउत नहवतै।। जय महाराष्ट्र।। नई
विरोधी पक्षाचे खरे रूप बैठकीला दांडी मारल्यामुळे कळाले.
तसेच आपण उत्स्फूर्तपणे सादर करीत असलेल्या उसंत वाणी ची संख्या १२०० पूर्ण झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. माता सरस्वती चा आपल्यावर असाच आशीर्वाद राहील. एक उसंत वाणी आपण बेरजेत धरले नाही ती म्हणजे बहु चर्चेतील अभिनेत्री केतकीने काकांबद्दल केलेली पोस्ट.
तिचे निर्माते आपणाच असणार हे खरे आहे.
धरण यांनी जरा अंगे पाटील यांनी जनक उद्धव ठाकरे जनक शरद पवार यांना आरक्षणाबद्दल विचारावे जनाब उद्धव जनाब शरद
खूप सुंदर विश्लेषण... तुम्ही आणि सुशील सर अतिशय चांगला विषय घेऊन येतात. असेच कार्य चालू ठेवा. तुमचा आणि सुशीलजी चा निर्भीडपणा खूप आवडला
या पंचवार्षिक मध्ये सर्व पक्षांनी सत्ता भोगली असल्याने आरक्षणाचा प्रश्न सर्व पक्षांनी चर्चा करून सोडवला पाहिजे.
🙏🏿🇮🇳🙏🏿🌹अतिशय स्पष्ट,परखड विश्लेषण...🎉🎉🎉🎉
छान मुद्दे मांडलेत
Oppositions are totally failed on each and every issue. Eaknath Shinde Government is working hard and sincerely. Shame on M. V. A. Jarange please try to understand the intentions of oppositions. Umrikar , excellent vishleshan.
साहेब आपण चागल्या प्रकारे विषय माडलात 🙏
उमरीकर साहेब तुम्ही एकदम सत्य परिस्थिती माडली आहे.
खर आहे फक्त हंगामा खड़ा करना ही इनका काम है
ही चांगली संधी होती युतीला, चांगलाच आरडा ओरडा करायचा होता.....की पहा, आघाडी ला खरेच मराठा आरक्षण मिळावे, जातीय सलोखा रहावा असे वाटत असते तर या बैठकीस ते आवर्जून आले असते. हे मुळमुळीत पणे बोलून काही उपयोग नाही, अकांडतांडव करायचे होते, जशास तसे म्हणून.
अकांड तांडव केले आहे. विधानसभेत आज. सुशिलच्या vdo मधे दाखवले आहे.
खुप छान विश्लेषण
प्रत्येक गोष्टी चे मूल्यांकन गरजेचे आहे. आरक्षण असो की आकर्षण.
Sir, Dhanyawad.
जातीयतेच भूत कधी या देशातून हद्दपार होणार आहे प्रत्येक ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी जातीय व्देष एवढा वाढलाय की चांगल्या नजरेने त्या व्यक्तीकडे पाहिलेच जात नाही
Janten राजकारण करणाऱ्यांच्या मागे धावू नको
सडेतोड विचार मांडले,धन्यवाद . मराठा लोकांना हे का लक्षात येत नाही हेच समजत नाही.
भाजपने मराठा आरक्षण दिलं काय नाही दिलं काय मराठा त्याच्या विरोधातच राहणार जरांगे चा सुद्धा शरद पवारचा ऐकून तेच तत्व आहे
या लोकांनीच जरांगेला उभे केले. म्हणून आले नाहीत.
सर प्लीज आयएएस पूजा खेडकर बद्दल एक अप्रतिम व्हिडिओ बनवा जे काही झाले आहे ते एका व्हिडिओत सर्व डिटेल्स मेंशन करा.
महाभकास आघाडी राज्यासाठी अतिशय घातक आहे.
जरांग्या विरोधकांना आता विचारणार नाही
सरड ढवार जातीच राजकारण करण्यात आघाडीवर असलेला पट्टा
एक नंबर साहेब 👌👌👍
आपण योग्यच विश्लेषण केलयं , नुसता बहिष्कार टाकून प्रश्न कधीच सुटणार नाहीत . विरोधा साठी विरोध नको , आता तरी आपल्या देशासाठी काही करा,
विश्लेषण विचार करायला लावणारे च आहे . सर्वांनी नक्की ऐका🙏
हे लोक अतिशय हलकट आहेत. बाळासाहेबांच्या भाषेत ××× आहेत.
Koi bhi political party Aarakshan nahin rahana chahte Hain Khali rajniti ko garam karna chaht
आमदारकी ईलकशेन झाले शिवाय ते फक्त गोंधळ जरागे राज्यातील सरकार ला शिव्या देत रा हिल व आमदार काँग्रेसच्या पार्टी चे राष्ट्रवादी शिवसेना निवडून येतात आपोआप
Aprateem analysis.
सरकार वार्ताहर परिषद घेऊन विरोधीपक्षनेते ह्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत ह्याबद्दल जोरदार प्रचार का करत नाही.
एकही TV channel सरकार घ्या बाजूने नाही का?
आरक्षण मागणाऱ्यांनी याचा गंभीरपणे विचार करावा
बेरोजगारी त्यात कमी कष्टात पैसा आणि चंगळ करण्याची सवय यासाठी आरक्षण जबाबदार आहे अस पटवून दिलय जी शक्ती सरकार ला , धनदांडग्या कडे वळेल ती आपसात लढवायला! ज्यांच्या कडे गहू आहे तो कोण जळतोय याचा विचार न करता भाजतात.
वस्तुनिष्ठ निरूपण
आपल्या मुलांना शाळेत दाखल करतांना जातीचा उल्लेख करु नये, तसे सरकार ने आदेश काढावेत.
राज्य करता आलं नाहीतर आराजकता माजवता येईल.
2017 ऊर्वरीत शिक्षक भर्ती साठी आझाद मैदानावर जणतेची लेकरे ऊपाशी.
288 आमदार 5 स्टार हाॅटेल मध्ये तुपाशी.
Namaskar
उद्धव ठाकरें मुख्यमंत्री होता तेव्हा कुठे होते आरक्षणाचा मुद्दा
महाराष्ट्र एवढे निसर्ग संपन्न आणि प्रगत राज्य, या जाती पातीच्या राजकारणाने अगदी नासून गेले आहे. लोकांना आपली प्रगती, विकास काही काही नको. फक्त जातीयवादी राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेणे... एवढे एकच काम उरलाय,
सर्व मराठ्यांना निवडून देणे म्हणजे secular असणे का?
Good explain it sir Ji
विरोधकांचा आरक्षण वर बहिष्कार ही बातमी मराठी न्यूज चॅनल्स नी अधोरेखीत केली नाही. सत्ताधारी सुद्धा या गोष्टी जनतेसमोर मराठी न्यूज चॅनल्स माध्यमातून मांडत नाहीत हे दुर्दैव..
हा तर त्यांचा gameplan , त्या ते निवडणूकपूर्वी नकोच !!! समजा जल तर पुढे मुद्दा , जरंगे आदी काय करतील , निवडणूक जिंकण्याची संधीच जाईल ना !!!
जरांगे पाटलाला उद्धव ठाकरे शरद पवार हे दिसत नाही का हे काय करू राहिले बैठकीला का आजारात नाही आहे हे जरांगे त्यांना विचारावे तिरंग्याच्या बाजूने बोलतो की काय अजा रंगाची हिंमत नाही शहरात लहान उद्धवला बोलायचे जरांगे ते आता माणूस आला आहे का
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 मा. श्रीकांत जी 🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌👏🙏
आता अॉनलाईन जनता लोकसभा, राजयसभा, विधानसभा वगैरे हयांचे चाळे पहात आहे. म्हणून हयांना पाठ दाखवून कायदे पास करून धयावू.
Arkshnane deshachi vat lagli .
बैठकीला दाखविली /
बैठकीकडे फिरविली
Chan
महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक संपले की आरक्षण मुद्दा संपणार आहे
What about last 10 years assurance 😮
Sir Ji he mahabhakas aghadi
भाजप सत्तेत आल्यास घटना बदलवेल.... लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोंब मारणारे... आता आरक्षनासाठी घटना बदल करा अशी मागणी करत आहे.... हा दुटप्पीपणा नव्हे का?
हा कसला विरोधीपक्ष. हा गळचेपी करू पहाणारा विरोधी. आता सरकारने विरोध कांना पाठ दाखवून कायदे पास करावे.
Sagle Aarakshan Cancel Kara.