अनिल, शरद, ठाकरे सुप्रिया संजय व पक्षाचे नेते यांची भ्रष्टाचार प्रकरणे बाबत मतदारांनी जाब विचारावा.यानेत्यानी मनापासून आपली संपत्ती जाहीर करण्यात स मतदारांनी उठाव करावा.
माजी पोलीस अधिकारी जर सत्य सांगत असेल तर माझ्या मते केंद्रीय पोलीस यंत्रनेने राजकीय नेते शरद पवार, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाडसंजय राऊत, आदित्य ठाकरे या सर्व नेत्यांना सुशांत सिंह व दिशा सालियन, व पालघर मधील 4 साधू चि हत्या मामलेमे 6 महिने के लिये अरेस्ट ,करायला पाहिजे
@vivekmane1534 महाशय आपले जे नांव आहे नां विवेक. त्याचां वापर अगदी थोडा वापर करा. हे चं माजी पोलिस अधिकारी जेव्हा आपली जबाबदारी संभाळत होते त्यावेळी यांना कोर्टाने समन्स पाठविले होते जबाब देण्यासाठी त्यां वेळी ते सुट्टीवर गेले होते. आणी एक नाही तीन ते चार समन्स पाठविले तर हे चं महाशय पोलिसांना सापडत नव्हते. हे विसरलां कां ? जेव्हा त्यांना बडतर्फ करण्याची वेळ आली त्यां वेळी ऊपस्थित झाले कारणं जर बडतर्फ केले असते तर निवृत्ती वेळी शासकीय लाभ मिळाले नसते. असे हे महाशय जेव्हा कोर्टात हजर झाले त्या वेळी मात्र यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपां बाबत जबाब दिलांय की त्यांनी ऐकीव माहीती च्या आधारे हे आरोप केले होते त्यांचा कोणताही पुरावा त्यांच्या कडे नाही मग आता सेवा निवृत्ती नंतर आणी ईतक्यां दिवसांनंतर कसां कांय यांच्या कडे पुरावा तयार झाला आणी मिळालां हे खुपचं संशयास्पद आहे. सर्व प्रथम हे महाशय सेवेत असतांना सहा महिने बेपत्ता होते हे चं मुळांत फार गंभीर आहे परंतु सध्य सरकारने याची साधी चौकशी सुदधा केली नाही याचंच आश्चर्य वाटतंय. कसे करणांर कारण जर हे सरकांर चं यांच्या मदतीने सत्तेत आलेंय तर कसली चौकशी अन कसलं कांय. आणी आता आपण यांनी बोललेल्यां शब्दांवर विश्वास ठेवुन आपली प्रतिक्रीया द्यावी हे मुर्ख पणांच लक्षण आहे.
प्रथम Abp माझाला धन्यवाद आपण एकदम चांगली आणि सत्य मुलाखत घेतली नेता कुठल्याही पक्षाचा आणि कोणी असो असे सत्य बाहेर यायला हवेत कारण फेक निरिटिव्ह पेक्षा हे कधीही चांगले कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर आम्ही मराठी चॅनल पाहणच बंद केल होत कारण तळ हाताने सुर्य किंवा चन्द्र झाकत नाही आणि प्रयत्न केला तरि स्व मनाला चटका बसतो हे त्रिवार सत्य मांजरा प्रमाणे
माननीय परमवीर सरांसोबत आम्ही नोकरी केलेली आहे.He is great ips officer in maharashtra police.he is royal person. इंटेजीलन्स एवढ जबरदस्त आहे की ,प्रत्येक गोष्टींची माहीती असायची.प्रॅक्टीकल माणूस आहे.
वसुलीचे आरोप परमवीर सिंग यांनी तेव्हाच केले आहेत, न्यायालयात खटला सुरू आहे आणि देशमुख आरोग्याचे कारण सांगून बेलवर बाहेर आहेत. गेल्या आठवड्यात वसुली मोहरा देशमुख यांनी निवडणुका तोंडावर ठेवून फडणवीसांवर काहीही पुरावे न दाखवता बिनबुडाचे गंभीर आरोप केले, त्यामुळे परमवीर सिंग यांना पुन्हा तोंड उघडावं लागलंय!
या सर्व राजकीय लोकांनी सामान्य माणसाला मुर्खात काढले, द्या अजून वोट यांना... येवढा मोठा अधिकारी camera वर आरोप करतोय म्हटल्यावर काही तरी सत्य असणारच...
सत्तेत आहेत परमवीर सिंह ते एखाद्या राजकीय व्यक्ती सारखी बोलत आहेत bjp ने त्यांना नेहमीच साथ दिली उद्या तिकीट पण देतील up मधून आणि कसे आदर्श घ्यावा असल्या अधिकाऱ्यांचा जे केस दाखल न करता कोर्ट मध्ये न जाता मीडिया वर स्टंट दाखवत आहेत
फडणवीसांनी नाही काढले. तुमच्या अनिल देशमुखांनी आताच साक्षात्कार कसा काय झाला निर्दोष असण्याचा. जेलमध्ये असताना का नाही बोलले? हेतू उघड आहे. फडणवीसांची बदनामी करून त्यांना सत्ते पासून लांब ठेवायचे. म्हणजे यांना परत खंडणी वसुली व जनतेला भयभीत करायच हेच करायचा विचार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांना गैरमार्गाने पैसा कमवायचा असतो,मग लांब राहून कसे चालेल,सगळेच तुकाराम मुंडे किंवा महेश झगडे नसतात, असे काही किडे असतात,या अशा लोकांचा राजकारणी लोक पुरेपूर वापर करुन घेतात,यांना ही संपत्ती चा फार हव्यास असतो,हा पुढे कधीच येणार नाही,हा फारतर देश सोडून पळून जाईल,पाच सहा पिढ्या काही ही न करता बसून खातील एव्हढी अमाप माया जमवली आहे, परदेशात जमा केलेली आहे, हक्काचे शहर लंडन अशा लोकांना संरक्षण देत आले आहे, कितीतरी नावे आहेत, विजय माल्या असो किंवा नीरव मोदी, ललित मोदी हे सगळे देशभक्त आहेत,भारतावर इंग्लंड मध्ये राहून प्रेम करतात, पण भारतात येण्याची हिम्मत दाखवत नाहीत,यातच सगळे काही आले आहे.
तुम्ही कारवाई का नाही केली तुम्ही तर पोलीस आयुक्त होतात आता का बोलता, पोलीस स्वतंत्र आहेत, कायदा कसा वापरता हे इतरांकडून शिकावं का? ज्या लोकांनी तुम्हाला हे करण्यास भाग पाडत होते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती ते तुम्ही का नाही केली याचे उत्तर द्या तरच जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल, आपल्या कडे जे पुरावे आहेत ते न्यायालयात सादर करावे, एक पोलीस अधिकारी म्हणून आपले हे कर्तव्य आहे, आणि पुरावा लपवणे हा गुन्हा आहे
अडीच वर्षांतील उन्मादी, मुजोर झालेल्या आघाडी सरकारने महाराष्ट्रात किती उत्पात केला होता हे आपणास आठवत नाही का? की सगळं सोईस्कर पणे विसरून गेले? जनतेचे सच्चे सेवक बनल्याचे तत्कालीन सत्ताधारी फक्त नाटक करीत करीत होते, पण अडीच वर्षांत प्रत्यक्षात हे जनतेच्या हितासाठी काहीच करत नव्हते, उलटपक्षी जनतेला त्रास होईल अशीच कामं करत राहिले, भ्रष्टाचारानं यांना आंधळं केलं होतं, तो कुठं आणि किती करावा याचं त्यांना भान राहिले नव्हते. सत्य आणि असत्यातील भेद पण कळत नव्हता. यांच्या कारणाम्यांच्या रोजच टिव्ही वर बातम्या येत होत्या, त्या पाहुन मन बधीर झालं होतं. जनता अशा नालायक नेत्यांनाच नेहमी का निवडून देते? हेच समजत नाही.
@@TheInterviewer-nz1nsअधिकारी आणि राजकारणी यात फरक असतो, राजकीय नेत्यांना अनेक गोष्टी देणगी मध्ये मिळालेल्या असतात,तसा त्यांनी रीतसर कागदोपत्री पुरावा सरकार कडे जमा केलेला असतो , अधिकारी मात्र भ्रष्ट मार्गाने मिळविलेली संपत्ती परदेशात लपवून ठेवतात,प्रकरण फारच हाताबाहेर गेले की पळून जायला अनेक छीद्र आधी पासून तयार करून ठेवलेली असतात.
परमवीर बोललात ते 100000000% सत्य आहे आणि जनतेचे सुद्धा ह्याला 10000000% अनुमोदन आहे परंतु राजकरण सुधा पैशावराच चालते म्हणून जनतेने निवडणुकीचे वेळी ह्याचा जरूर जरूर विचार करणे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय अतिशय अतिशय महत्त्वाचे आहे
मग कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर का ठाम राहिले नाहीत परमवीरसिंह.अनिल देशमुख यांना कोर्टाने जमानत कशी दिली.कितीही बनवाबनवी केली तरी सत्य ते सत्यच असते..
जेव्हा परमवीर सिंह देशमुख, पवार, उध्दव,गोटे, चव्हाण,नाना यांना जुमानत नाहीत हे कळाले तेव्हाच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करायला यांना कोणी अडवले होते का⁉️ का तेव्हा महा विकास आघाडीला लकवा मारला होता.उगीचच काही ही अकलेचे तारे तोडणे बरं नव्हं माझ्या मित्रा. परमवीर सिंह तर नार्को टेस्ट पण तयार आहेत.याचा अर्थ अनिल देशमुख पवार उध्दव कंपनी दोशी आहे आणि घोटाळ्यात पूर्ण पुणे अडकलेली आहे.
जयभीम साहेब या प्रामाणिक मानसांनाच अत्यंत त्रास झालेला आहे त्रास होतो. बाळासाहेब आंबेडकर साहेब सत्तेत हवे आहेत. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना सत्तेत म्हणूनच येवू देत नाहीत. एकच खंबीर नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
स्वतःच्याच स्त्रियांवर खूप अत्याचार करतात बुद्ध दलित लोकं. आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की उच्चभ्रू मॉडर्न मुलींसोबत लफडी करता. लाज वाटत नाही तुम्हाला. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता. कसला हलकट समाज आहे तुमचा.
तेव्हा सुरक्षित वाटत नव्हते,आता सुरक्षित वाटत आहे, एक माजी आय पी एस अधिकारी फरार होतो ? भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना आहे,कर नाही तर डर कशाला? सरळ सामोरे जाणे आवश्यक होते,पण नाही पापं उघडी पडतील म्हणून फरार झाला.
ऐक वेळा आपण माणसाला खोटे नाटे बोलुन पटवुन देऊ शकतो पण ईश्वराने प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार आहोत याच सुध्दा भान सर्व च राजकीय नेते आणि प्रशासकिय अधिकारी यांनी ठेवल पाहिजे ल.
ठाकरे, पवार एक नंबर चे पाताळयंत्री. जंत पाटील "खायचे दात वेगळे ,दाखवायचे सुळे वेगळे " पवार ने संपूर्ण महाराष्ट्र ची वाट लावली. ह्याचा The End झाल्याशिवाय maharastra चे चांगले होणार नाही. देवेंद्रजी यांना पूर्णपणे पुरून उरला असल्याने, हे देवेंद्र जी ना टार्गेट केले जात आहे.
आघाडी सरकारचा अडीच वर्षाचा काळ हा किती भितीदायक होता, जणूकाही हुकुमशाही सुरू होती राज्यामध्ये, सरकार गेल्यानंतर सुध्दा यांची अरेरावी सुरूच होती, यातून सुटका करण्याचे काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले म्हणून त्यांचे आभार,
कोण कोण नेते रस्त्यावर उतरून कामं करतात हे ज्यांना ज्यांना कळलं ते ते सर्व जाणून आहेत ❗ कोण जनतेसाठी काम करत असतात ❗ तर कोण स्वतःची तिजोरी भरण्यासाठी करतात ❗
हा भाऊ आता एवढ खर सांगतो,मग ई डी ने जामिनावर का सोडल? आणि आताच कस सुचल या साहेब ला.विचार करणेची गोष्ट लक्षात येत आहे.यावरुन सर्व मंत्यांनी अधिकाऱ्यांकडून सावध होणेची गरज आहे असे वाटते.
हा फरार झाला होता आता आला आहे तर पहिल्यांदा याला अटक करा आणि कडक चौकशी करा.कारण हा जर कोर्टात सांगतोय की माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणून मग आत्ताच कसं हे सगळं बोलतोय.
आता परमवीर सिंग यांनी सांगितले की ज्या पोलिसांनी माल दिला पण त्यांचे काम झाले नाही त्यांची चौकशी केली तर आणखी पुरावे गोळा होतील, हा फरार झाला ते स्वतःला वाचवण्यासाठी अन्यथा खोट्या आरोपांखाली जेलमधे पाठवले असते,
ह्या वाक्याला काही अर्थ नाही.तेव्हा का नाही बोललात हा प्रश्न कोणी विचारू नये वेळ येते तेव्हाच सत्य बाहेर येते तुमच्या नोकरीत तुम्ही बोलता का साहेब विरुद्ध किंवा. अन्याय विरुद्ध
हे तेव्हाच बोलले जेव्हा 3 वर्षानंतर देशमुख याने आरोप केले की,मला फसवायचं फडणवीस यांची योजना होती,वास्तविक तेव्हातर देशमुखाचीच सरकार होती भलेही हा ग्रुहमंत्री पदावरुन पायउतार झाला होता परंतु याला वाचविणारा यांचा आका शरद पवार, उध्दव ठाकरेंनी आणि बाकीचे सर्व चेलेचपाटे तर देशमुखाचेच होते ना. दम असेल तर देशमुख पिता पुत्रांनी नार्को टेस्ट ला तयार असायला पाहिजे परमवीर सिंग याने तर चैलेंज केले आहे मी सुध्दा तयार आहे.का मुग गिळुन बसला देशमुख?
@@snehak9275 हो का बर हा फक्त मुंबई चा पोलीस आयुक्त होता आणि हा सांगतोय सांगलीत कारवाही कराय जयंत पाटील आणि महासंचालक सांगत होते ह्याचा काय संबंध आणि अधिकार तस काय असत तर त्यांनी सांगलीच्या sp आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे ig नाहीतर संबधित ADG ला सांगलीतल असत मुंबई पोलीस आयुक्ताला कशाला उगाच काय पण लिहून दिलाय आणि हे वाचून बोलतंय
बर हा फक्त मुंबई चा पोलीस आयुक्त होता आणि सांगतोय मला सांगलीत कार्यवाही कराय सांगत होते महासंचालक आणि जयंत पाटील तस असत तर सांगलीच्या sp ला किंवा कोल्हापूर परीक्षेत्राच्या ig ला सांगितलं असत ह्याचा काय संभंध आणि अधिकार
कोणत्याही पक्षाची बाजू n घेता सर्वानी he समजून घ्यावे की किती बजबजपुरी माजली आहे. सदसद्विवेक जागा ठेवून ह्या सर्व मोठ्या ( पैशाने आणि mastine) कोणत्या पायरी वर ठेवायचे ते ठरवले तर आणि तरच पुढच्या पिढीचा निभाव लागेल
So for I think respected Paramir Singh is right allegations by Anil Deshmukh are false Mr paramvir Singh is a man of etiquette he is a victim of notorious strategy of political leaders
पालघर साधू, सुशांतसिंग, दिशा सालीयन ह्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे
Nakkich.. Palghar - suspect Mindhe, Deesha - Suspect Rane, Sushant - suspect Shelar .. servana shiksha zhalich pahije .. param la tar ulta tangun mirchi cha dhur dila pahije
उध्दव ठाकरेंवर आणि शरद पवारांवर, अधिकारी परमवीर सिंह यांनी अचुक माहिती दिलेली आहे म्हणून आता सरकारने यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,,,
परमेश्वराचे,आणि शिंदे,फडणवीस यांचे कोटी कोटी आभार खंडणी वसूली माफिया सरकार घालवल्याबद्दल.महाराष्ट्र वाचवल्याबद्दल.🙏🏻🙏🏻
ऐकायला खूप भीती वाटते कारण महाराष्ट्राच्या इतिहासात खून आणि भ्रष्टाचाराने भरलेला तो काळ आपल्याला आठवतो ❤
Never uddhav and Sharad pawar and Congress again.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@revathyshankar8२०२९ ची निवडणुक जिंकता यावीi
😊पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारल्या बद्दल पाकिस्तान कडून चंदा मिळाला तुझा मालक मोदी ला
काका कारस्थानी आहेत असे त्यांचे अनेक जवळ चे लोक सांगतात
अनिल, शरद, ठाकरे सुप्रिया संजय व पक्षाचे नेते यांची भ्रष्टाचार प्रकरणे बाबत मतदारांनी जाब विचारावा.यानेत्यानी मनापासून आपली संपत्ती जाहीर करण्यात स मतदारांनी उठाव करावा.
हो म्हणुनच जरांगेलि शरद ने पुढे करुन मराठा आरक्षण चा रेटा सुरु केला व लोकसभेला या मविआ लुटारूंना 30 जागा 48पैकी आल्या
काय हे राजकारणी आहेत फक्त पैसा पाहिजे... जनतेची सेवा करणारे राजकारणी खुप कमी राहिले आहे..
आजकाल हे लोक पैसे कमावण्यासाठी राजकारणात जाण्यासाठी निवडणूका लढवून संसदेत जातात
Ĺĺlĺll 99
Lll0ĺlllĺll9
Ĺĺqll
एकून धक्का बसला की .. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लां support करत आलो आहे ती पार्टी आमच्या सारख्या सामान्य जनतेशी असा धोका करतात...
Vattat nahi tu voter rahila asshil, pun tu TAX PAYER asshil asa he vattat nahi.
सर्वांची नार्को टेस्ट करा
सत्य जनते समोर येईल
Yes.. narco chi suruvat mindhe, somaiyya, kamboj, rane 1,2,3, rana, Chitra, param, phone tapping karnari bai aani hya sarkhe
माजी पोलीस अधिकारी जर सत्य सांगत असेल तर माझ्या मते केंद्रीय पोलीस यंत्रनेने राजकीय नेते शरद पवार, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाडसंजय राऊत, आदित्य ठाकरे या सर्व नेत्यांना सुशांत सिंह व दिशा सालियन, व पालघर मधील 4 साधू चि हत्या मामलेमे 6 महिने के लिये अरेस्ट ,करायला पाहिजे
@vivekmane1534 महाशय आपले जे नांव आहे नां विवेक. त्याचां वापर अगदी थोडा वापर करा. हे चं माजी पोलिस अधिकारी जेव्हा आपली जबाबदारी संभाळत होते त्यावेळी यांना कोर्टाने समन्स पाठविले होते जबाब देण्यासाठी त्यां वेळी ते सुट्टीवर गेले होते. आणी एक नाही तीन ते चार समन्स पाठविले तर हे चं महाशय पोलिसांना सापडत नव्हते. हे विसरलां कां ? जेव्हा त्यांना बडतर्फ करण्याची वेळ आली त्यां वेळी ऊपस्थित झाले कारणं जर बडतर्फ केले असते तर निवृत्ती वेळी शासकीय लाभ मिळाले नसते. असे हे महाशय जेव्हा कोर्टात हजर झाले त्या वेळी मात्र यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपां बाबत जबाब दिलांय की त्यांनी ऐकीव माहीती च्या आधारे हे आरोप केले होते त्यांचा कोणताही पुरावा त्यांच्या कडे नाही मग आता सेवा निवृत्ती नंतर आणी ईतक्यां दिवसांनंतर कसां कांय यांच्या कडे पुरावा तयार झाला आणी मिळालां हे खुपचं संशयास्पद आहे. सर्व प्रथम हे महाशय सेवेत असतांना सहा महिने बेपत्ता होते हे चं मुळांत फार गंभीर आहे परंतु सध्य सरकारने याची साधी चौकशी सुदधा केली नाही याचंच आश्चर्य वाटतंय. कसे करणांर कारण जर हे सरकांर चं यांच्या मदतीने सत्तेत आलेंय तर कसली चौकशी अन कसलं कांय. आणी आता आपण यांनी बोललेल्यां शब्दांवर विश्वास ठेवुन आपली प्रतिक्रीया द्यावी हे मुर्ख पणांच लक्षण आहे.
अजित पवार अन् एकनाथ शिंदे पण लि 19:16 हा की😅😅
त्या अधीकारीची पण नार्को टेस्ट करण्यात यावी
तेव्हा हे दोघेही उद्धव सरकार मध्ये मंत्री होते, यांना डावलून कसे चालेल?@@mathematicsforphysics6882
Barobar aahe sadhu chi hatya justify nahi hot tuzya davpechane
Abp माझा यांनी छान पत्रकारिता केली सत्य बाहेर आणल्याबद्दल धन्यवाद
प्रथम Abp माझाला धन्यवाद आपण एकदम चांगली आणि सत्य मुलाखत घेतली नेता कुठल्याही पक्षाचा आणि कोणी असो असे सत्य बाहेर यायला हवेत कारण फेक निरिटिव्ह पेक्षा हे कधीही चांगले कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर आम्ही मराठी चॅनल पाहणच बंद केल होत कारण तळ हाताने सुर्य किंवा चन्द्र झाकत नाही आणि प्रयत्न केला तरि स्व मनाला चटका बसतो हे त्रिवार सत्य मांजरा प्रमाणे
सर्वाची नार्को टेस्ट घ्या. आरोप प्रत्यारोप चा धुरळा कशासाठी ?
केंद्र सरकार पण शेपूट घालत आहे. नार्को टेस्ट कायद्याने अनिवार्य करत नाही.
This saintly rogue is the tormentor of Sadhvi Prajna and Arnab Goswamy. If he was working under political pressure, shame on his morality.
जो पर्यंत पवार आहे तो पर्यंत राज्य सुखी होऊ शकत नाही
✅
Jabtak Sharad Pawar jinda hai tabtak Maharashtra ka bhavish andakar me rahega,aur ye ABP Wale unke sath hai
अरे भानामतीचे पुष्कळ चेले तयार आहेत..
सत्य कधी न कधी बाहेर येतच....
पाण्याच्या बुडाखाली जाऊन संडास केला तरी पाण्यावर तारांगल्याशिवाय राहात नाही पण 4 वर्ष लागली म्हणजे किती बरबरित संडास केलाय देवच जाणे
माननीय परमवीर सरांसोबत आम्ही नोकरी केलेली आहे.He is great ips officer in maharashtra police.he is royal person. इंटेजीलन्स एवढ जबरदस्त आहे की ,प्रत्येक गोष्टींची माहीती असायची.प्रॅक्टीकल माणूस आहे.
4 वर्ष का झोपले होते का, निवडणुका आली की सुरवात
वसुलीचे आरोप परमवीर सिंग यांनी तेव्हाच केले आहेत, न्यायालयात खटला सुरू आहे आणि देशमुख आरोग्याचे कारण सांगून बेलवर बाहेर आहेत.
गेल्या आठवड्यात वसुली मोहरा देशमुख यांनी निवडणुका तोंडावर ठेवून फडणवीसांवर काहीही पुरावे न दाखवता बिनबुडाचे गंभीर आरोप केले, त्यामुळे परमवीर सिंग यांना पुन्हा तोंड उघडावं लागलंय!
✅✅
@@Bhartiya1505योग्य वेळ तीच असते 😮😅
Sushant, Disha?
अंबानींच्या प्रकरणात शरद पवारच मुख्य आरोपी आहेत...
या सर्व राजकीय लोकांनी सामान्य माणसाला मुर्खात काढले, द्या अजून वोट यांना... येवढा मोठा अधिकारी camera वर आरोप करतोय म्हटल्यावर काही तरी सत्य असणारच...
हे आरोप जर सत्य असेल तर ते देश सोडून का गेले होते
@@sureshmurkute3427अरे बाबा यांचा पण मन्सुख हीरेन केला असता MVA ने म्हणून बाहेर गेलेलं.
कोर्टात हजर राहा आणि हे सर्व सांगा. इथे सांगून काय फायदा? आरोपींना अवश्य सजा होईल.आता यांना बाहेर आणण्याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुका!!
सत्य सगळ्यांना कळले आहे ...हे राजकीय पक्ष वसुलीचा धंदा कसा करतात ते... आणि सत्तेचा गैरवापर करतात ते
सत्तेत आहेत परमवीर सिंह ते एखाद्या राजकीय व्यक्ती सारखी बोलत आहेत bjp ने त्यांना नेहमीच साथ दिली उद्या तिकीट पण देतील up मधून आणि कसे आदर्श घ्यावा असल्या अधिकाऱ्यांचा जे केस दाखल न करता कोर्ट मध्ये न जाता मीडिया वर स्टंट दाखवत आहेत
सत्ता मिळाली की कमाई सुरु. वसुलीसाठी एकत्र आले आहेत.
Upicha भैया आणला फडणवीस याने विधानसभा जिंकायला.शक्य होणार नाही.
कमवता वो लेणेवाले.
मविआ जनते साठी गद्दार सरकार होत
@@eknathtalele307 आताच्या सरकारच काय . ते का एकत्र आलेत
They have only one agenda. Everybody wants only a chair.@@shashisawant3240
परबिर सिंह यांनी मंत्री वर घेतल आरोप सत्य असेल विधान सभे मधे निवडून येणार नाहीत आघाडी पक्षाच नुकसान होणार आहेत 🙏🙏🙏
2019 मद्ये उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव सत्ता आल्यावर बेभान झाले आणि अनेक गुन्हे केले आहेत. त्या मुळेच अनेक केसेस मद्ये कोर्टात केसेस चालले आहेत 😮😮
धन्यवाद सर आपने हिम्मत दिखाई
परबिरसिंह वंदन वंदेमातरम्
सत्य बाहेर येणारच लवकर
सत्य आहे
पुरावा कोर्टात दिला आहे याने,नार्को करायला ही तयार आहे
पवार आणि ठाकरे हे पहिल्या पासुन वसुली नेते आहेत हे नविन नाही.तिसरी मातोश्री लवासा कसे झाले.
Raj thakre cha navin bungla chalto ka narayan rane kuthun ala evdha paisa
@@nileshdalvi7017Supari man
😂FaDnvis Far swachha aahet.. Bjp non corrupt aahe😂
Ha इतके दिवस तर फरार होता 6वेळा आला सुद्धा नाही कोर्टात.. आता फडवणीस ने बोलायला लावल खोटं आला लगेच खोटं नातं बोलायला
भाजपाचा परमबीर सिंह आता पोपट झाला आहे 😂😂😂😂😂
फडणवीस ने सोडलेलं आताच का? लोकांचे लक्ष दुसरीकडे गेले पाहिजे
फडणवीसांनी नाही काढले. तुमच्या अनिल देशमुखांनी आताच साक्षात्कार कसा काय झाला निर्दोष असण्याचा. जेलमध्ये असताना का नाही बोलले? हेतू उघड आहे. फडणवीसांची बदनामी करून त्यांना सत्ते पासून लांब ठेवायचे. म्हणजे यांना परत खंडणी वसुली व जनतेला भयभीत करायच हेच करायचा विचार आहे.
उद्धव ठाकरे सुळे पवार साहेब हे जंत पाटील हे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत
Salle..tula Kai mahit ahe??
Fadnvish ne vat lagali ya Maharashtra chi...
Nivadnuk. Aalyanantarcha. B. J. P. Chi. Standabaji. Aset. He. Shiddha. Hot. Aahe. Wa. Fadkya.
@@anantremje886Italiyan Aurat...yahi kaha tha na Bhatakti Aatma Sharad bhai ne!!!?
@@anantremje886येवढे ऐकूनच तुला जुलाब व्हायला लागली आहे…. तर अजून कांड बाहेर आल्यावर तर तुझी पुरती yz होणार…..😂
सरकारी अधिकाऱ्यांनो सावध राहा ! राजकीय नेते आपल्या स्वार्था साठी कसा दबाव आणतात.
आधीकारी दबावा खाली येऊन आता खोठे आरोप करतात की काय कोर्टात काय सांगीतले की मी ऐकीव गोष्टींवर कोर्टात जबाब दिला आणी आता वेगळे चाललंय
सरकारी अधिकाऱ्यांना गैरमार्गाने पैसा कमवायचा असतो,मग लांब राहून कसे चालेल,सगळेच तुकाराम मुंडे किंवा महेश झगडे नसतात,
असे काही किडे असतात,या अशा लोकांचा राजकारणी लोक पुरेपूर वापर करुन घेतात,यांना ही संपत्ती चा फार हव्यास असतो,हा पुढे कधीच येणार नाही,हा फारतर देश सोडून पळून जाईल,पाच सहा पिढ्या काही ही न करता बसून खातील एव्हढी अमाप माया जमवली आहे, परदेशात जमा केलेली आहे, हक्काचे शहर लंडन अशा लोकांना संरक्षण देत आले आहे, कितीतरी नावे आहेत,
विजय माल्या असो किंवा नीरव मोदी, ललित मोदी हे सगळे देशभक्त आहेत,भारतावर इंग्लंड मध्ये राहून प्रेम करतात,
पण भारतात येण्याची हिम्मत दाखवत नाहीत,यातच सगळे काही आले आहे.
तुम्ही कारवाई का नाही केली तुम्ही तर पोलीस आयुक्त होतात आता का बोलता, पोलीस स्वतंत्र आहेत, कायदा कसा वापरता हे इतरांकडून शिकावं का?
ज्या लोकांनी तुम्हाला हे करण्यास भाग पाडत होते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती ते तुम्ही का नाही केली याचे उत्तर द्या तरच जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल, आपल्या कडे जे पुरावे आहेत ते न्यायालयात सादर करावे, एक पोलीस अधिकारी म्हणून आपले हे कर्तव्य आहे, आणि पुरावा लपवणे हा गुन्हा आहे
खोटारडा आहे.येवढे दिवस कुठे झोपला होतास.आता तुला जाग आली.
चांगलच झोंबल बहुतेक😂
Police swatantra nastat, home minister chya under yetat
अडीच वर्षांतील उन्मादी, मुजोर झालेल्या आघाडी सरकारने महाराष्ट्रात किती उत्पात केला होता हे आपणास आठवत नाही का? की सगळं सोईस्कर पणे विसरून गेले?
जनतेचे सच्चे सेवक बनल्याचे तत्कालीन सत्ताधारी फक्त नाटक करीत करीत होते, पण अडीच वर्षांत प्रत्यक्षात हे जनतेच्या हितासाठी काहीच करत नव्हते, उलटपक्षी जनतेला त्रास होईल अशीच कामं करत राहिले, भ्रष्टाचारानं यांना आंधळं केलं होतं, तो कुठं आणि किती करावा याचं त्यांना भान राहिले नव्हते. सत्य आणि असत्यातील भेद पण कळत नव्हता. यांच्या कारणाम्यांच्या रोजच टिव्ही वर बातम्या येत होत्या, त्या पाहुन मन बधीर झालं होतं. जनता अशा नालायक नेत्यांनाच नेहमी का निवडून देते? हेच समजत नाही.
फरारी परमवीर
राज्यात प्रत्येकाला माहीत आहे महावसुलीची सत्ता असताना राज्यात मोगलशाही सुरू होती!
परमवीर सिंग च्या मालमत्तेची चौकशी करा!
सध्या चालू परिस्थितीत पुणे, पालघर,वरळी,ऊरण, या बाबतीत गृहमंत्री आहेत कि नाही हे जरा चर्चा करा.
Suruwaat ubatha, Sharad pawar chya property enquiry paasun whaavi..
Tula maza yeil dode.
सगळ्या मंत्री व परिवाराची संपती जाहीर होऊन कारवाई करावी
@@TheInterviewer-nz1nsअधिकारी आणि राजकारणी यात फरक असतो, राजकीय नेत्यांना अनेक गोष्टी देणगी मध्ये मिळालेल्या असतात,तसा त्यांनी रीतसर कागदोपत्री पुरावा सरकार कडे जमा केलेला असतो , अधिकारी मात्र भ्रष्ट मार्गाने मिळविलेली संपत्ती परदेशात लपवून ठेवतात,प्रकरण फारच हाताबाहेर गेले की पळून जायला अनेक छीद्र आधी पासून तयार करून ठेवलेली असतात.
शरद पवार पासून, उध्दव ठाकरें पर्यंत सर्वांच्याच मालमत्तेची चौकशी करा.
परमवीर बोललात ते 100000000% सत्य आहे आणि जनतेचे सुद्धा ह्याला 10000000% अनुमोदन आहे परंतु राजकरण सुधा पैशावराच चालते म्हणून जनतेने निवडणुकीचे वेळी ह्याचा जरूर जरूर विचार करणे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय अतिशय अतिशय महत्त्वाचे आहे
मुलाखातघेणाऱ्या पत्रकारच अभिनंदन रोख ठोक प्रश्नाबाबत
साठ वर्षात काकांनी पुढील राजकारण्यांना अशाच गोष्टी शिकवल्या. नेत्याने घालुन दिलेले आदर्श फार महत्वाचे असतात.
अनिल देशमुख स्वतः चा खड्डा स्वतः खंदतोय वाटतं 😂😂😂
कुणाचा कडा कळेल आणखी तोडे दिवस थांबा
Tayachaya barobar asnare pan khaddyat gada
या सर्वाना कोर्टासमोर उभ करा. खरं असेल तर यांना शिक्षा होईलच. सर्व पुरावे कोर्टासमोर ठेवा
मग कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर का ठाम राहिले नाहीत परमवीरसिंह.अनिल देशमुख यांना कोर्टाने जमानत कशी दिली.कितीही बनवाबनवी केली तरी सत्य ते सत्यच असते..
नेत्यांनी केलेला गुन्हा लपवून सामान्य जनतेची दिशाभूल करू नका ...सगळ्यांना माहीत आहे ... पोलिस यंत्रणेच्या कसा गैरवापर नेते लोक करतात ...
तुझ्या देशमुख ला नार्को करायला सांग तेवढी😅
विधानसभा हातातून जाण्याची भीती फडणवीस पेक्षा परमवीर सिंग ला जास्त वाटत आहे अस दिसतय
पोलीस ऑफसर सांगत होते तर त्यावेळी का झाकून ठेवले,
पर्मवीर तु फरार का झाला होता ते सांग
परमसिंगची मालमत्तेची चैकशी का होत नाही
ते बरोबर आहे,पण त्यामुळे या राजकिय नेत्यांची पाप थोडेच कमी होणार आहेत.
जेव्हा परमवीर सिंह देशमुख, पवार, उध्दव,गोटे, चव्हाण,नाना यांना जुमानत नाहीत हे कळाले तेव्हाच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करायला यांना कोणी अडवले होते का⁉️ का तेव्हा महा विकास आघाडीला लकवा मारला होता.उगीचच काही ही अकलेचे तारे तोडणे बरं नव्हं माझ्या मित्रा. परमवीर सिंह तर नार्को टेस्ट पण तयार आहेत.याचा अर्थ अनिल देशमुख पवार उध्दव कंपनी दोशी आहे आणि घोटाळ्यात पूर्ण पुणे अडकलेली आहे.
कारण ते धुतल्या तांदूळ सारखा शुद्ध आहे 😅😅😅
चुद्धवला आणि शरदुद्दिन ला सांग की करायला😂😂
खानदानी गुलाम कधी सुधरणार नही
जयभीम साहेब
या प्रामाणिक मानसांनाच
अत्यंत त्रास झालेला आहे
त्रास होतो.
बाळासाहेब आंबेडकर साहेब
सत्तेत हवे आहेत.
बाळासाहेब आंबेडकर साहेब
यांना सत्तेत म्हणूनच येवू देत
नाहीत.
एकच खंबीर नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
स्वतःच्याच स्त्रियांवर खूप अत्याचार करतात बुद्ध दलित लोकं.
आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की उच्चभ्रू मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
लाज वाटत नाही तुम्हाला. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
कसला हलकट समाज आहे तुमचा.
यांना कोर्टाने सहा वेळा चौकशीसाठी बोलावले तेव्हा हे फरार झाले होते.
कारण तेव्हा सरकार ठाकरेंचे होते. ते काहीही करु शकत होते.
@@smitaketkar6557😂tumhala Bjp non corrupt aahe asech mhanayche aahe ka 😂😂
भर रस्त्यात फटके द्यायला पाहिजेत
तेव्हा सुरक्षित वाटत नव्हते,आता सुरक्षित वाटत आहे, एक माजी आय पी एस अधिकारी फरार होतो ?
भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना आहे,कर नाही तर डर कशाला?
सरळ सामोरे जाणे आवश्यक होते,पण नाही पापं उघडी पडतील म्हणून फरार झाला.
पोकळबांबु वापरा.😊
बांबु ऊबाठा करीता की पॉराकरीता
कोणा कोणावर विश्वास ठेवायचा जनतेने
आता वसुली बंद आहे का विचारा चालू असेल तर आवाज उठवा परमवीर साहेब हिंमत दाखवा
Very nice presentation
देशमुख पवारांना व ठाकरेंना उघडे पडणार
Vote for ONLY तुतारी 🎺
अरे मग तुझे 100 कोटी चे आरोप सिद्ध का नाही झाले.कोर्टाने बोलावलं तेव्हा गायब का झालं होता
हा स्वतः गुन्हेगार आहे हिंदू साध्वी प्रज्ञासिंग सांगेल तीचा मणका मोडला याने
Thank you ABP for bringing the truth out
मीडिया ट्रायल करण्यापेक्षा कोर्टात जबाब सांगायचा😂😂😂तिथं तोंड उचकटायचं ना
मग अनिल देशमुख 13 महिने तुरुंगात काय करत होता पुरावा असताना सुद्धा त्यावेळेस द्यायचा होता ना कोर्टात
निवडणूकीत फडणवीस ने आणला पुढे
कोर्टाने बोलवल तेव्हा का पळाला, आनी वकीला कडे निरोप दिला माझ्याकडे पुरावा नाही
फरार
नॉर्मल माणसाला श्री किंवा सर म्हणून बोलाल का मीडिया वाले.
सामान्य माणसाला फक्त इज्जत अब्रू असते का, हया ब्रस्ट राजकारण्यांना फक्ट इज्जत अब्रू आहे का.
इतका उच्चपदस्थ अधिकारी पण मराठी येत नाही का ?
देशमुख यांचे सत्य न्यायालयापुढे आहेच
यांचे सत्य बाहेर आलेच पाहिजे
ह्या माणसाल नाहक प्रसिध्दी देऊ नका. माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर आरोप करून काय पुरावे दिले. कोर्टाने कारवाई ह्यांचावर केली नाही नशीब
अनिल देशमुखा व आघाडी सरकारने यांना धाकात ठेवले होते. अनिल देशमुखांनी पण आपल्या निर्दोष असण्याचे पुरावे दाखवावे.
@@medhatambat7258 नाही दाखवू शक्ले ना म्हणून तर जेल ची हवा खाल्ली 2 वर्ष
ऐक वेळा आपण माणसाला खोटे नाटे बोलुन पटवुन देऊ शकतो पण ईश्वराने प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार आहोत याच सुध्दा भान सर्व च राजकीय नेते आणि प्रशासकिय अधिकारी यांनी ठेवल पाहिजे ल.
अनिल बाबु गायप झाले
लोकांना सगळं कळतं
तुम्ही वारंवार लोकांना मूर्ख नाही बनवू शकत
तुमच्यासारख्या मूर्खांना मूर्ख कसं बनवणार 😂
पण तुमची लायकी तीच आहे... भ्रष्टाचार आणि वसुलीची
हा स्वतः गुन्हेगार आहे हिंदू साध्वी प्रज्ञासिंग सांगेल तीचा मणका मोडला याने
ठाकरे, पवार एक नंबर चे पाताळयंत्री. जंत पाटील "खायचे दात वेगळे ,दाखवायचे सुळे वेगळे "
पवार ने संपूर्ण महाराष्ट्र ची वाट लावली. ह्याचा The End झाल्याशिवाय maharastra चे चांगले होणार नाही.
देवेंद्रजी यांना पूर्णपणे पुरून उरला असल्याने, हे देवेंद्र जी ना टार्गेट केले जात आहे.
साहेब आपल्या मताशी सहमत आहे
✅✅
बरोबर आहे
Tarbuj 😂
@@nileshdalvi7017 tark संपले की वैयक्तिक टीका टिप्पणी वर माणूस येतो.
याला BJP कडून तिकीट फिक्स झाले
हा कुठे लपला होता, फक्त तो तुमालाच भेटला 😊😊😊😊
आघाडी सरकारचा अडीच वर्षाचा काळ हा किती भितीदायक होता, जणूकाही हुकुमशाही सुरू होती राज्यामध्ये, सरकार गेल्यानंतर सुध्दा यांची अरेरावी सुरूच होती, यातून सुटका करण्याचे काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले म्हणून त्यांचे आभार,
कोण कोण नेते रस्त्यावर उतरून कामं करतात हे ज्यांना ज्यांना कळलं ते ते सर्व जाणून आहेत ❗ कोण जनतेसाठी काम करत असतात ❗ तर कोण स्वतःची तिजोरी भरण्यासाठी करतात ❗
हा इथे बोलतो आणि कोर्ट मध्ये सांगतो पुरावा नाही देऊ शकत...😂😂😂
फडणवीस कायपण बोलाय सांगतोय ह्यला 😂😂
परमवीर सिंह ला भविष्यात BJP कडून राज्यसभा मिळू शकते Good Job❤
He is already relative / in laws of bjp's mla or MP from another state.
Tuza aaba che nashib nahire pm banayche
ABP या महाराष्ट्रात अनेकानी अनेकांवर अनेक आरोप केलेले आहेत, परंतु ABP आता या माणसाला का दाखवयत आहात?????
या साहेबने फुकट एवढी साथ दिली नसेल ,हा पण या केस मध्ये 50% तरी याने देखिल वसुली त सहभाग असेलच यात शंकाच नाहीत.
😂😂😂 Yacha tar hat ahech pan aplech lok aayghale ahet mhanun to pan udnar na😂😂
मला वाटतंय parmvir सिंग यांची संपत्ती ची चौकशी केली पाहिजे
पहिले Narko टेस्ट होऊन जाऊद्या ना अनिल देशमुख आणि परमवीर सिंग ची... दूध का दूध पानी का पानी हो जायेगा
अभिनंदन साहेब
हा भाऊ आता एवढ खर सांगतो,मग ई डी ने जामिनावर का सोडल? आणि आताच कस सुचल या साहेब ला.विचार करणेची गोष्ट लक्षात येत आहे.यावरुन सर्व मंत्यांनी अधिकाऱ्यांकडून सावध होणेची गरज आहे असे वाटते.
गुन्हा सिद्ध झाला तरी जमीन मिळतो .. अट्टल गुन्हेगार जामिनावर सुटतात.. लालु जामिनावर बाहेर आहे चारा घोटाता आरोप आणि साजा चालू असताना देखील
सगळ्यांची नार्को चाचणी करायला पाहिजे.......
परमबीरविरुद्ध खंडणीची आणखी एक याचिका २०० कोटींची मागणी केल्याचा आरोप; याचिकेवर १४ जूनला सुनावणीची समस्या
जय हिंद , वंदे मातरम , भारत माता की जय
Finally 👏👏👏👏👏👏👏👍
कोर्टात शपथ पत्र लिहून दिलंय माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणून देशमुखणा जामीन मिळाला आता इथे येऊन सांगत आहेत 😅
त्या देशमुख ला नार्को karyalaa सांग की
@@ravindrasawant8881 नार्को करायचे अधिकार कोणाला आहेत आरोपी का सरकार 😄😄माहिती करून घे
देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणा नुसार आरोप करण्यात आले आहे निवडणूक साठी आहे
ह्या मैद्याच्या पोत्यावर कोणत्याही बाबतीत थोडा सुद्धा विश्वास ठेवू नये . श्री परमवीर सिंग खरोखरच सत्य बोलत आहेत .
हा फरार झाला होता आता आला आहे तर पहिल्यांदा याला अटक करा आणि कडक चौकशी करा.कारण हा जर कोर्टात सांगतोय की माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणून मग आत्ताच कसं हे सगळं बोलतोय.
आता परमवीर सिंग यांनी सांगितले की ज्या पोलिसांनी माल दिला पण त्यांचे काम झाले नाही त्यांची चौकशी केली तर आणखी पुरावे गोळा होतील,
हा फरार झाला ते स्वतःला वाचवण्यासाठी अन्यथा खोट्या आरोपांखाली जेलमधे पाठवले असते,
👍👍👍
अँ टेलीया प्रकरणी गुंतले आहेत .
अटक होऊ नये म्हणून काहीही लिहून दिलं तरी वाचतील.
माझा चा रीपोर्टर मनापासून विचारात आहे.याला मोठी काळजी आहे.
😂
ईतके दिवस हा काय झोपला होता,फडणवीस वर आरोप झाल्यावर सर्व जागे झाले.लोकाना मूर्ख बनवायला.
मग अनिल देशमुख पण इतके दिवस का झोपले होते?
पुरावे दिलेत त्याने कोर्टात. आणि म्हणूनच तो अन्या फरार झाला होता. शेवटी तुरुंगाची हवा खायला लागली
😂😂😂 अरे हा तुमचा हिरो होता ना.. याला तुमच्या बापानेच मोठा केला. स्कॉटलंड यार्ड वाला महान पोलीस होता ना?? आता हा bjp वाला झालाय?? 😅😅😅
@@AshokPatil-y6e ardhawat akkal mahabhakas samarthak
@@sujata7385 आणि तूम्ही पूर्ण अक्कल समर्थक
3 वर्ष झोपलाहोतस काय आत्ता जयंत पाटील आठवले दादा कंपणीतलं कोण आठवत नाही तुला 😜😜 😂😂
ह्या वाक्याला काही अर्थ नाही.तेव्हा का नाही बोललात हा प्रश्न कोणी विचारू नये वेळ येते तेव्हाच सत्य बाहेर येते तुमच्या नोकरीत तुम्ही बोलता का साहेब विरुद्ध किंवा. अन्याय विरुद्ध
हे तेव्हाच बोलले जेव्हा 3 वर्षानंतर देशमुख याने आरोप केले की,मला फसवायचं फडणवीस यांची योजना होती,वास्तविक तेव्हातर देशमुखाचीच सरकार होती भलेही हा ग्रुहमंत्री पदावरुन पायउतार झाला होता परंतु याला वाचविणारा यांचा आका शरद पवार, उध्दव ठाकरेंनी आणि बाकीचे सर्व चेलेचपाटे तर देशमुखाचेच होते ना. दम असेल तर देशमुख पिता पुत्रांनी नार्को टेस्ट ला तयार असायला पाहिजे परमवीर सिंग याने तर चैलेंज केले आहे मी सुध्दा तयार आहे.का मुग गिळुन बसला देशमुख?
@@snehak9275 हो का बर हा फक्त मुंबई चा पोलीस आयुक्त होता आणि हा सांगतोय सांगलीत कारवाही कराय जयंत पाटील आणि महासंचालक सांगत होते ह्याचा काय संबंध आणि अधिकार तस काय असत तर त्यांनी सांगलीच्या sp आणि कोल्हापूर परीक्षेत्राचे ig नाहीतर संबधित ADG ला सांगलीतल असत मुंबई पोलीस आयुक्ताला कशाला उगाच काय पण लिहून दिलाय आणि हे वाचून बोलतंय
@@snehak9275 त्या सरकार मध्ये आत्ताचे निम्म्या पेक्षा जास्त मंत्री होते त्यांतल कोणाचं किंवा दादाच नाव नाही घेतलं बर
बर हा फक्त मुंबई चा पोलीस आयुक्त होता आणि सांगतोय मला सांगलीत कार्यवाही कराय सांगत होते महासंचालक आणि जयंत पाटील
तस असत तर सांगलीच्या sp ला किंवा कोल्हापूर परीक्षेत्राच्या ig ला सांगितलं असत ह्याचा काय संभंध आणि अधिकार
कोणत्याही पक्षाची बाजू n घेता सर्वानी he समजून घ्यावे की किती बजबजपुरी माजली आहे. सदसद्विवेक जागा ठेवून ह्या सर्व मोठ्या ( पैशाने आणि mastine) कोणत्या पायरी वर ठेवायचे ते ठरवले तर आणि तरच पुढच्या पिढीचा निभाव लागेल
🙏🙏🙏🙏💐
सत्य परेशन होता है पराजित नही होता देशमुख हे सांगा
पोलीस पैसे घेत नाहीत आणि ते वर पर्यंत जात नाहीत
ईथेच जनतेला समजले 😆😠😬😢
परमवीर चक्र द्या या साहेबाना...
So for I think respected Paramir Singh is right allegations by Anil Deshmukh are false Mr paramvir Singh is a man of etiquette he is a victim of notorious strategy of political leaders
That is why, he did not appear in ftont of Chandival commisson.
Zootha kahi ka!
He is puppet of bjp. Nothing else. Why he didn't attend court hearing and gave all records of allegations?
आर्णाव गोस्वामी को कैसे अरेस्ट किया ये पूछ ना😅
परमवीर सेवेत असताना बोलायचे पाहिजे होते,परंतु आता बोलविता धनी कोण याची चौकशी झाली पाहिजे.फडणवीस काय करतील याचा भरवसा नाही.
अजून 25 वर्ष यापुढे मुस्लिम, मराठा व दलित समाजाला फक्त आणि फक्त उध्दवसाहेबच मुख्यमंत्री असावे असे वाटते, माझे वैयक्तिक मत आहे.
हा तर बीजेपी माझा....!
Congress wale mhantat bjp majha, ani bjp wale mhantat congress majha
😂😂😂😂
Tu tutari majha
Kam changle kele ki congres cha
कां रे गावड्या, इतके दिवस एबीपी माझा मविआची तळी उचलत होते तेव्हा तुझे थोबाड बंद होते.
Parambir singh is telling the truth...
चादीवाल आयोगा समोरील याचा जबाब मग तेव्हा का पळत होता फडणवीस यांची स्किप्ट वाचतोय जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब
अरे हा आयुक्त होता याच्या समोर सर्व होत असताना याने काहीच नाही केले
गणेश त्याला सर सर म्हणतोय
Karan tuza aaba cha dabav hote re
परमवीर सिंग कडे साधारण ५०० crore ची मालमत्ता आहे असं ऐकलं आहे
आणि नेत्यांकडे कीती😅😅😅