भाऊ केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार या दोघांना शेतकऱ्याचा काही घेणेदेणे नाही या दोघांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले व्यापारी म्हणतील तोच हमीभाव व्यापाराच्या समोर दोन्ही सरकारचे काही चालत नाही करा कष्ट आणि रहा मस्त जय जवान जय किसान जवान मरते बॉर्डर वर शेतकरी मरते गावरान
केंद्र सरकार भाव काढत पण शेतकऱ्याला कशाला कशाला तोंड द्यावे लागते त्याला मजुरी किती द्यावी लागते खत किती महाग झाले आणि खुर्ची वर बसुन भाव देणे म्हणजे जो तयार करतो त्याच्या हातात काही नाही आणि सरकार भाव ठरवत त्यांनी शेतकऱ्याच्या माहितीने भाव ठरवावा असे माझे मत आहे
हमीभावापेक्षा कमी भावात शेतकर्यांच्या मालाची खरेदी करता येते का व्यापारी जर अशी खरेदी करित असेल तर व्यापारी यांचे विरुद्ध कार्रवाई करण्याचे अधिकारी कोणाला आहेत् Please reply
तुमचे शेतमालाचे भाव तुटपुंजे आहे काही आनंदाची बातमी वगैरे नाही उगाच शेतकर्याची चेष्टा करू नका टमाट्याचे कमी केले,कांद्याचे भाव कमी केले शेतकर्याचे कमरडे खर्च करून वरून सांगता आनंदाची बातमी जरा लाज वाटली पाहिजे
सदरील भाव हे अत्यंत कमी होत आहेत ह्या भावात शेती ला लावलेल्या खर्च निघत नाही मजुरी बी याने मशागत खर्च दुप्पट झाली आहे भाव 100ते 300रूवाढ . सरकार कोणासाठी करते मता साठी शेतकरी ह्या भावात आत्महत्या करणार नाही तर काय करेल
हमी भाव घोषित करून काही उपयोग नाही व्यापारी आडते हमी भावाने खरेदी करतील ह्याची खात्री नाही सरकारचा यांचे वर नियंत्रण नाही कमी अधिक भावाने खरेदी केली जाते
सरकारने सोयाचे भाव 300ने वाढवले म्हंजे उपकार केले आहे,सोया सोग्ने 3800रू, पट्टी खरचं 1500,1री पाण्या अभावी उत्तप्न4,5,6, किंट्ट ल,खत बोरी1600,बी बोरी 3500, औषधी,मजुरी,5,6हजार रुपये, मळणी,250रू पोत,निदाने 2000,याचा विचार करून योग्य आहे काय 4500हा भाव, शेतकऱ्याच्या हातात घंटा ही उरत नाही म्हणून शासन फक्त सर्व्हिस वल्याचेभले करते ,कारण पगार 15टक्याने वाढ होते,तसेच शेतकऱ्याला कोणी वली नाही,जो खाणार नाहीत तो अभागी
उडदाला एकरी 17 हजार रुपये खर्च आणि एकरी उडीद उडीद चार शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या दारात गाडी लावण्यापेक्षा उत्पन्न बाजार समितीच्या दारात गाडी लावून लिलाव कर्वा
भाऊ केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार या दोघांना शेतकऱ्याचा काही घेणेदेणे नाही या दोघांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले व्यापारी म्हणतील तोच हमीभाव व्यापाराच्या समोर दोन्ही सरकारचे काही चालत नाही करा कष्ट आणि रहा मस्त जय जवान जय किसान जवान मरते बॉर्डर वर शेतकरी मरते गावरान
पिवळे स़ सोयाबीण4600खुशखबर म्हणजे शेतकरी यांच्या चेष्टा
या खासदारांना नांगराला धरुन आसुडाने ठोकायला पाहिजे.मग त्यांना शेतकर्याच दुःख कळेल.
आमदार चे पगार. वाड करणे आवश्यक आहे आणि गरजेचे आहे
सोयाबीन ला प्रति क्विंटल दर रूपये 10000%असणे आवश्यक असताना किमान भाव हस्यास्पद आहे!!
शेतीमालाचे भाव वाढवत मी अर्थशास्त्र शिकलेले आहेत मटेरियल आणि पावडर चे 3 पटीनं वाढली
केंद्र सरकार भाव काढत पण शेतकऱ्याला कशाला कशाला तोंड द्यावे लागते त्याला मजुरी किती द्यावी लागते खत किती महाग झाले आणि खुर्ची वर बसुन भाव देणे म्हणजे जो तयार करतो त्याच्या हातात काही नाही आणि सरकार भाव ठरवत त्यांनी शेतकऱ्याच्या माहितीने भाव ठरवावा असे माझे मत आहे
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@@sunilbari8949 असं काय घडलं भाऊ मी चूक बोललो का
लय भाव वाढवले भाऊ मालाचे शेतकऱ्याची चेष्टा आहे ही भाऊ खताचे औषधी आणी ईतर खर्च धरला तर काय परवडत आमदर खासदार यांचा पगार वाढवा जय जवान जयकिसान
आचे दिन आ. गय किसान के लिय
जाहीर केलेल्या भावापेक्षा शेतकऱ्याने कोणालाच माल देऊ नये,जाहीर केलेल्या भावापेक्षा जो जास्त भाव देईल त्याला द्यावा अन्यथा देऊच नये.
Duke qenë se dituria është dituri, ejani në qytet. j j Thjesht një njohuri, duke mos kuptuar se një njohës është një njohës😊😊🎉🎉😂🎉
हमीभावापेक्षा कमी भावात शेतकर्यांच्या मालाची खरेदी करता येते का व्यापारी जर अशी खरेदी करित असेल तर व्यापारी यांचे विरुद्ध कार्रवाई करण्याचे अधिकारी कोणाला आहेत् Please reply
सोयाबीनचा भाव कमीत कमी सहा हजार रुपये असायला पाहिजे
दुष्काळामध्ये शेतात पीकच नाही तर काय गाजराचा भाव सांगता काय
सरकारी कर्मचारी यांना महागाई भत्ता १० %ते १५ ℅ पगार वाढ होते मग शेती मालाचे का नाहीत
तुमचे शेतमालाचे भाव तुटपुंजे आहे काही आनंदाची बातमी वगैरे नाही उगाच शेतकर्याची चेष्टा करू नका टमाट्याचे कमी केले,कांद्याचे भाव कमी केले शेतकर्याचे कमरडे खर्च करून वरून सांगता आनंदाची बातमी जरा लाज वाटली पाहिजे
शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी सांगता हे खरे नाही सरकारची फस्वेगिरी आहे. सर्व माल सरकार खरेदी करत नाही हमी भावाचा कायदा करा हे मोदी सरकारला कळवावे.
२०१४. खताची किमत किती होता. त्यावेळेस सोयाबीन चे किती आणि आता खत चि किमत किती सोयाबीन किमत हे साग. खुशखबर नाही 👎 चेष्टा आहे
तुम्ही आमचखचविचारलाक
8000 रु किंत्तल पाहिजे राव तवा शेतकरी खूष होतो
प्रति क्विंटल दर सोयाबीन ला किमान रूपये 10000%असणे आवश्यक आहे!!
ज्यांना गाजर जमिनीत लागते की वर झाडले लागते हेच समजत नाही त्यांना पिकाचे उत्पादन हमी भाव काढायला सांगता काय गाजर हमीभाव सांगतील
सदरील भाव हे अत्यंत कमी होत आहेत ह्या भावात शेती ला लावलेल्या खर्च निघत नाही मजुरी बी याने मशागत खर्च दुप्पट झाली आहे भाव 100ते 300रूवाढ . सरकार कोणासाठी करते मता साठी शेतकरी ह्या भावात आत्महत्या करणार नाही तर काय करेल
हमी भाव घोषित करून काही उपयोग नाही व्यापारी आडते हमी भावाने खरेदी करतील ह्याची खात्री नाही सरकारचा यांचे वर नियंत्रण नाही कमी अधिक भावाने खरेदी केली जाते
आमदार खासदार मंत्री यांचे पगार वाढवा म्हणा.ईकडुण तिकडे पार्ट्या बदलवतांना बरीच कमाई झाली त्यांची
सरकारने सोयाचे भाव 300ने वाढवले म्हंजे उपकार केले आहे,सोया सोग्ने 3800रू, पट्टी खरचं 1500,1री पाण्या अभावी उत्तप्न4,5,6, किंट्ट ल,खत बोरी1600,बी बोरी 3500, औषधी,मजुरी,5,6हजार रुपये, मळणी,250रू पोत,निदाने 2000,याचा विचार करून योग्य आहे काय 4500हा भाव, शेतकऱ्याच्या हातात घंटा ही उरत नाही म्हणून शासन फक्त सर्व्हिस वल्याचेभले करते ,कारण पगार 15टक्याने वाढ होते,तसेच शेतकऱ्याला कोणी वली नाही,जो खाणार नाहीत तो अभागी
Yala kiti rupye miltat
भाव नाही आवडले खताची किंमत मजुरी वाढली मात्र भाव नाही वाढले
शेतकऱ्याची चेष्टा करणार गव्हर्मेंट
उलटा करून हाणायला पाहिजे
कोणतीही भाववाढ नाही. निव्वळ फसवेगिरी आहे.शेतकरी विरोधी निर्णय.शेतीचा खर्च ही खुप वाढला आहे.
शेतकरी कडे माल आहे अता कशाला भाव ठरवते सरकार अता नुकसान भरपाई त्वरित द्या व पिकवीमा लवकर मंजुर करा ?🙏🙏
उडदाला एकरी 17 हजार रुपये खर्च आणि एकरी उडीद उडीद चार शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या दारात गाडी लावण्यापेक्षा उत्पन्न बाजार समितीच्या दारात गाडी लावून लिलाव कर्वा
Hi bhavwad mhanje farmarchhi chesta.
शेतकऱ्यासाठीआनंदाची बातमी शेतकऱ्यांना काहीच कमी पडणार नाही शेतकरी आनंदाने खुष होतील . असे वाटत का य ? ..
भाव कमी आ हे पण तुम्ही जून मधेच मालाचा भाव जाहीर करता हे ब र आहे पहले कापूस अर्धा हंगाम सरला तरी जाहीर करत नव्हतेकिमत वाढ वून द्यावे ही विंती
गेल्या वर्षी जो खालचा कापसाचा भाव होता तेच भाव सरकार देतय
किंमत लई वाढले भाऊ खतचा 1500 ला 50 कि आहे
Sheti kharcha wadhato 50rs bav wadhato 5rs hi tar chesta ahe bhau
सगळं खोटं
भाव,दे,नाही, मतदान ,नाही👈🖕✍️देतो🧔🧓✂️
डबल भाव केला तरी परवडणार नाही पिक करपली आहे
He sarkar setkryachi chesta karat ahe mhanun 2024 la he sarkar amhi thevnar nahi
तु शेतात काम करतोस का भाऊ
हो
@@hamshikengeतर हे भाव तूम्ही सांगितले हे भाव शेतकऱ्यासाठी योग्य आहे का त्याच्या मजुरीच्या मायण्या ने
सरकरची सुपारी घेऊन बोलतात का
पाढरे साेयाबीनचा भाव २०२३ ३४ मधे किती असणार आहे
शेतकरी यांचे कापुस आतापरेत पडला आहे फालतु विषय सांगा नको
300 काही वा होनर्र नाही
या भावाने कोणी ही घेत नाही
Bahut pic Aaj nahin
ज्वारी बाजरी हे सरकारी काटे सुरू करायला पाहिजे
हळदीचे,भाव, नाही,दाखवला,हो
भाव नाही आवडले 😂😅
लाज वाटते का खुष खबर सांगताना.,
Tabhato 2022 la rashtavr takale tva tushra desha ka patvat nai 2023 jara bhav vadala tar nepal varun analay
😢😂😢😅😢
अरे बाबा आधी शेती करून बघ
Ya bhavne kuthe kharedi kartat