मोठी चूक केली बाळासाहेब यांनी शिवसेनेचे खरे शिलेदार छगन भुजबळ साहेब, नारायण राणे, राज ठाकरे यांना केवळ पुत्राच्या मोह मुळे ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे
Kahi varshani ha dusrya pakshat pravesh karnar va bjp vishayi pan asach bolel.ata shivsena va congress la shivya deto adhi bjp la dyaycha.mhanun konihi serious ghevu naye.he mahashay jar nivdun ale tar lokshahi sampali as confirm hoil
Bhava ye koknat.ani rasta bagh .je zavne boltat na 5 year zale amhi MLA Ani khajdar ahe tyanchya aadhich amcha rasta purn okay ahe .aajun pan bagh dusryanchya thikani Kam ch chalu ahe .ya sathi Narayan rane pahije .Kam kela ya mansane @@nileshjawanjal196
बरोबर आहे सेना प्रमुख व्हायच होत म्हणून नारायण राणे राज ठाकरे यांना बाहेर कायचा प्लान उद्धव ठाकरे ने केला, शेवटी बाप म्हणून बाळासाहेबांनी मुलाच मन समजल।
राणे साहेबाना मुख्यमंत्री केल ते उगीच नाही. मुख्यमंत्री शिंदे साहेब खरे शिव सैनिक त्याणी शिवसेना वाढवली बाळासाहेबाची काळजी घेतली. हे खुप मोठ कार्य आपल्या हातुन घडलं 👌🙏🙏
मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , उबाठा शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी? महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार ?मुख्यमंत्री होता तेव्हा सुद्धा पेट्रोल चे भाव कमी करू शकत होता , तेव्हा नाही केले ? राज ठाकरे म्हणतात तसे हा उद्धव भरवशाचा माणूस नाही आहे
फक्त निवडणुका आल्या कि ह्यांना मराठी माणूस आठवतो मुंबई बकाल व्हायला हे लोकच जवाबदार आहेत, फूट पाथ वर फेरीवाल्यानी आणी ट्रेन मधल्या जीवघेण्या गर्दीने मराठी माणसाचा जीव आता गुदमरायला लागलाय आणि झोपड्या मध्ये राहणारया परप्रांतीयानी S R A योजनेत उखळ पांढर करून घेतलं आणी मराठी माणूस मुबंई बाहेर घर कर्ज घेऊन हफ्ते आयुषभर फेडतोय ते ह्यांना कळलं नाही का ?
नारायण राव: आता तुम्ही स्पष्टपणे उध्दट बद्दल बोलायची वेळ आली आहे. उध्दव, मोदी आणि शहा यांच्याबद्दल अतिशय मुर्खासारखे बोलला आहे आता तुम्हाला बोलायलाच पाहिजे!
बरोबर आहे ते जनतेला सांगण्यासारखं नाही.पण उद्धवला माहित आहे.ते सांगितलं तर लंडनलाच स्थायिक व्हावं लागेल.म्हणून राणे साहेबांवर काही भाष्य करत नाही.फक्त मोदी शहा
@@surendramangesh7822 उद्धव साहेब एक पक्ष प्रमुख आहेत आणि ते एका पक्ष प्रमुखावर मुख्य व्यक्तीवरच बोलणार राणे कोण फक्त केवळ उमेदवार. राणेसाहेबावर बोलून राणे साहेबांना अजून कशाला मोठं करतील.
@@surendramangesh7822 नारायण राणे आहे तरी कोण त्याच्यावर टीका करायला?? स्वत:चा पक्ष भाजपात विलिन केला नारोबाने.. नारायण राणे ना कुठल्या पक्षाचा अध्यक्ष आहे, ना कुठल्या पक्षाचा आमदार आहे, ना खासदार.. मग असल्यांवर काय बोलणार उद्धव ठाकरे
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हूणन शोभतच नाही.. बाळासाहेब म्हणजे कोकणचा खरा ढाण्या वाघ. नाहीतर हा उद्धव शेळपट.. शरद पवारांचे पाय चाटतोय.....😊😊
खासदार म्हणून हे लढणार आहेत संसदेत जनतेचे प्रश्न घेऊन आणि निवडणूक सभेत ह्यांना फक्त ठाकरे कुटुंबियांची व त्यांच्या पक्षाची आणि नेत्यांची निर्भत्सना करायची आहे.खरंच लोकशाहीची विटंबना.हताश जनतेने दुसरे काय म्हणायचे ????
लोकशाहीची खरी विटंबना मविआच्या अडीच वर्षात झाली...ती आठवत नाही काय..? केतकी , नेवी ऑफिसर , मंसुख हिरेन, अर्णव , करमुसे , आणि कितीतरी ... ते सगळ लोकशाहीला धरून होत वाटत.
तुम्ही नशीबवान आहात साहेब तुम्हाला मा.हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब यांचे आशीर्वाद प्राप्त झाले .म्हणून तुम्ही अजून कार्यरत कर्तृत्ववान असल्याचं सिद्ध केलंय. सलाम तुमच्या बाळासाहेबांच्या वरील निष्ठेला.
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सारखे महाराष्ट्र चे कथित मोठे नेते पण कधीच महाराष्ट्र मधे पूर्ण बहुमत ची सरकार आणू शकले नाही अत्ता त्यांचें नावावर वोट मांगतात आहे. खरच नवल आहे.
पोराला मुख्यमंत्री करायचय हया ला काय काम केल २.५ वर्षात बालासाहेबांचे काय विचार जपुन ठेवले उद्धव ठाकरे तु भाषणात बोलतो हिंदुधर्माला नाव ठेवतो तु रामाला नाव ठेवतो कधी शेतकर्यांच्या बांदावर आला का ऐसी सोडुन मुंबई मुंबई नुसत पैसा पैसा करतो राजकारण करतो कधी शिवाजी महाराजांच्या गडांची तडजोड करण्यासाठि पुढाकार घेतला का शेतकरी आत्महत्या करतो कधी तिकडे त्या कुटुबाला भेटला का शहिद जवानांवर बोलला का राम मंदिर बादले गेला का रूसुन बसलाभाऊ तु जो हिदू असुन हिंदु चा विरोध करतो तेला आम्ही माणत नाहि बालासाहेब होते तेव्हा खुप अभिमान होता त्याचा कॉग्रेस चे कधी तळवे चाटणार नाहि हे विचार बालासाहेबांचे हिंदुत्ववादी होते आणि तु बस झाल आता जय श्री राम जय शिवराय जय जवान जय किसान
खरे बोलतो नारायण राणे, उध्दवच खर रुप समोर येत आहे.
Undir Uddhavuddin cha naad karaycha nahi
नारायण राणे सर्व खरे बोलत आहे. उबाठा यांचे २०२९ नंतरच्या बदललेल्या उबाठाच्या वागणुकीचा विचार करता हे सर्व खरे वाटते.
2029🙄🙄...Time traveller ahe ka bho tu🤔
नारायण राणे जिंदाबाद..संपुर्ण सत्य बोलले आम्ही जुने शिवसैनिक सर्व जाणतो आहे त्यामुळे पूर्ण साथ तुम्हाला आहे.
राणे कट्टर शिवसैनिक होते... उद्धव महानिर्लज्ज आहे...
येतो का झोपायला
@@akashmanurkar7947Tu ja Uddhav Khan kade.😂😂
@@MarkWarrior47😂
@@anilfagare552 Aree Mag Yanna Ajun Kai Bolnaar Aata,Konachi Baju Yogya Aahe Athva Konachi Chuki Chi Itake Pan Yanna Samajat Nahi.
@@akashmanurkar7947zatu ji
राणे साहेब खरं बोलतात. बाळासाहेबांना खुप त्रास दिला. ते परत त्रास देणाऱ्यास रिटर्न गिफ्ट मिळाणार हे नक्की 🙏
🚩 काहीही असो पण खरे शिवसैनिक राणेच होते त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे
राणे साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात साहेब यांचा बदल कारण साहेब यांचा बदल तुम्हाला जास्त माहित आहे ❤❤❤
मोठी चूक केली बाळासाहेब यांनी शिवसेनेचे खरे शिलेदार छगन भुजबळ साहेब, नारायण राणे, राज ठाकरे यांना केवळ पुत्राच्या मोह मुळे ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे
राणे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद कोटी कोटी प्रणाम❤
हा कुत्रा आहे.जिकडे.भाकरीचा तुकडा.तिकडे हा पळतो
राणे भले वाईट असतील पण ठाकरे घराण्याची खरी हकिकत सांगत आहेत कितीतरी लोक हेच म्हणतात पण ह्या मागची कारस्थानी रश्मी ठाकरे असाव्यात 🚩🚩🚩🚩🚩🙏
6:57
@@krishnasali2824 ।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
।।।।।।।।।।।।।।।।।।
राणे खरं बोलतात ... हे मला पूर्वी पासून माहीत आहे
अगदी बरोबर बोललात भाऊ
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Kahi varshani ha dusrya pakshat pravesh karnar va bjp vishayi pan asach bolel.ata shivsena va congress la shivya deto adhi bjp la dyaycha.mhanun konihi serious ghevu naye.he mahashay jar nivdun ale tar lokshahi sampali as confirm hoil
Bhava ye koknat.ani rasta bagh .je zavne boltat na 5 year zale amhi MLA Ani khajdar ahe tyanchya aadhich amcha rasta purn okay ahe .aajun pan bagh dusryanchya thikani Kam ch chalu ahe .ya sathi Narayan rane pahije .Kam kela ya mansane @@nileshjawanjal196
बरोबर आहे सेना प्रमुख व्हायच होत म्हणून नारायण राणे राज ठाकरे यांना बाहेर कायचा प्लान उद्धव ठाकरे ने केला,
शेवटी बाप म्हणून बाळासाहेबांनी मुलाच मन समजल।
अरे तुमच्या बापाचं के गेलं नाऱ्या अडाणी चो। त्याला बोलायचं शिकवा
राणे साहेबाना मुख्यमंत्री केल ते उगीच नाही. मुख्यमंत्री शिंदे साहेब खरे शिव सैनिक त्याणी शिवसेना वाढवली बाळासाहेबाची काळजी घेतली. हे खुप मोठ कार्य आपल्या हातुन घडलं 👌🙏🙏
True udhav gulsm zala congress cha
राणे साहेब, तुम्ही खरे बोलत आहात.
जनाब मर्द साहेब ,काका साहेबाना ,मुजरा घालतानाचा व्हिडीओ पाहून शरम वाटली.😂
मतासाठी ऐवढ बोलायची गरज नाही ईमानदाअसेल मत भेटन
QQqqqqqqqqaqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqq we QQ qqqqq de qqq QQ q AA qaq aww qqqqqqqqqqqqqqqq we qqqqqqqq QQ qqqqqqqqqqqqqqqq we qqq de qq
राणे साहेबांनी ठाकरे या विषयावर कायम मौन राखले, मात्र आता पर्याय नाही
राणे साहेब केल काम तस कोण नाही करु शकत. कट्टर शिवसैनिक होते. राजकारण अनुभव जास्त आहे.
मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , उबाठा शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी? महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार ?मुख्यमंत्री होता तेव्हा सुद्धा पेट्रोल चे भाव कमी करू शकत होता , तेव्हा नाही केले ? राज ठाकरे म्हणतात तसे हा उद्धव भरवशाचा माणूस नाही आहे
फक्त निवडणुका आल्या कि ह्यांना मराठी माणूस आठवतो
मुंबई बकाल व्हायला हे लोकच जवाबदार आहेत, फूट पाथ वर फेरीवाल्यानी आणी ट्रेन मधल्या जीवघेण्या गर्दीने मराठी माणसाचा जीव आता गुदमरायला लागलाय आणि झोपड्या मध्ये राहणारया परप्रांतीयानी S R A योजनेत उखळ पांढर करून घेतलं आणी मराठी माणूस मुबंई बाहेर घर कर्ज घेऊन हफ्ते आयुषभर फेडतोय ते ह्यांना कळलं नाही का ?
बरोबर. राणे आणि राज ठाकरेंना बदनाम करायचे काम पण उद्धव ठाकरेंचे वाटते.
Sahebancha nasibi asha gargotta jalmla iodit jalmaala he marathi manasach dardevya
नारायण राव: आता तुम्ही स्पष्टपणे उध्दट बद्दल बोलायची वेळ आली आहे. उध्दव, मोदी आणि शहा यांच्याबद्दल अतिशय मुर्खासारखे बोलला आहे आता तुम्हाला बोलायलाच पाहिजे!
plus size
🚩राणे साहेबांचा मुकाबला कुबाठा करू शकणार नाही. 🚩
राणे साहेब खर बोलले आहे.. उद्धवच्या नावातच उद्धट,उर्मट हे शब्द तयार होतात..
हे ऐकल्यानंतर खरंच किती प्रेम होत हे बघायला बाळासाहेबांचं भाषण ऐकावं वाटतंय 😂😂
त्या भाषणात सुद्धा त्यांच्याबद्दल वाईट बोलायला सांगणारा तोच होता.
बाळासाहेबांची रुद्राक्षाची माळ फेकणारा तोच.
Are balasahebanni maza hira gela asahi sangitla teva tu kanat thevla hota ka?
राणेंच भाषण interesting असतं
खरे बोलले ,राणे साहेब😊
जय श्री राम...हिंदू साठी लढा...उस्मान ठाकरे हा बाद झालेला माणूस आहे...
आगदी बरोबर आहे
साहेबांचं भाषण आठवत... मला घाम फुटला , काय कुठलं येडझव मोठ्या पदावर बसवलं😂
Election ladhav mag kalel
😳🤔
😂
Tujhya sarkha Rss chya lavdya var basla nahi
धृतराष्ट्र... रूढ अर्थाने आंधळा आणि पुत्र प्रेमाने आंधळा
उद्ध्वस्त ने स्वतःच कबूल केले शेन खाल्ले त्याने, आता विषय खलास
हिंदूवादी नारायण राणे जी हिंदू ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे की दाया हाथ जय भारत जय महाराष्ट्र
नारायण राणे साहेब अगदी बरोबर बोलतात परंतू समाजाने एैकूण घेणे गरजेचे आहे.
साहेब याचा शब्द मोडत नव्हते 😂😂
ठाकरेंनी च सांगितले तुझं उठत नाही त्याला मी काय करू
अगदी बरोबर साहेब बोलला तुम्ही
😂😂😂😂
साहेब विशेष प्रेम करत होते नारायण दाम्पत्यावर 😊
त्याच सभेत त्यांनीं राणेंना उद्देशून बोलले, माझा हिरा असा कसा मी गमावला...
तु नाच त्याच्या पुढे... उठेल मग...😂
काहीही असुदे सलग ३९ वर्ष म्हणजे स रकारी नोकरी पेक्षा जास्त इमानाने होते . अटकेचे वेळी साहेबच्या साठी लढले .
कोकणाचे आमचे आदरणीय राणे साहेब दादा❤
शिवसेना जी उभी राहिली ती फक्त राणे साहेबा सारखे शिवसैनिक होते म्हणून, पण नखिच उध्दव मुळे नाही
मुलगा म्हणून तर बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले,
शिवसेना मार्मिक मधून निर्माण झाली राणे सारखे असंख्य
शिवसैनिक जिवावर उदार होऊन लढले
@@sudhirpatil6015खर आहे
मी तोंड उघडलं तर .. फार महागात पडेल.. हे वाक्य मी 10 वर्षापासून ऐकत आहे..
बरोबर आहे ते जनतेला सांगण्यासारखं नाही.पण उद्धवला माहित आहे.ते सांगितलं तर लंडनलाच स्थायिक व्हावं लागेल.म्हणून राणे साहेबांवर काही भाष्य करत नाही.फक्त मोदी शहा
@@surendramangesh7822 उद्धव साहेब एक पक्ष प्रमुख आहेत आणि ते एका पक्ष प्रमुखावर मुख्य व्यक्तीवरच बोलणार राणे कोण फक्त केवळ उमेदवार. राणेसाहेबावर बोलून राणे साहेबांना अजून कशाला मोठं करतील.
@@surendramangesh7822 नारायण राणे आहे तरी कोण त्याच्यावर टीका करायला?? स्वत:चा पक्ष भाजपात विलिन केला नारोबाने.. नारायण राणे ना कुठल्या पक्षाचा अध्यक्ष आहे, ना कुठल्या पक्षाचा आमदार आहे, ना खासदार.. मग असल्यांवर काय बोलणार उद्धव ठाकरे
साहेब आम्हाला सांगून गेले आहेत उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणून
उद्ध्वस्त पीसाळलेला आहे.....
बरोबर
Rane Saheb Great ❤❤
मग नाऱ्या कुणाला म्हणून म्हणाले 😂😂😂😂
Kay upatnar yachi re tumhi ...
@@amitr4385 उपटायला आम्ही लावू
Te ragatun mhnale, pn balasahebanche prem hote naru var mhnun cm kel hot
Mala ek kalat nai ithe itke boltat pan rane la haath lavaychi himmat ka nahi...
Mag kai jhala? Narya gelya nantar kadhi CM padacha umedvar mhanun uddhav cha naav aiklat ka kadhi??😊
शेतकरी कडे लक्ष दया साहेब योग्य वेळ आहे आता पडणार 😂
Barobar aahe rane saheb
❤❤ Right 💯🔥
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हूणन शोभतच नाही.. बाळासाहेब म्हणजे कोकणचा खरा ढाण्या वाघ. नाहीतर हा उद्धव शेळपट.. शरद पवारांचे पाय चाटतोय.....😊😊
राणे साहेब निवडून येणार 100% कारण मोदी साहेब व राज साहेब.
काय आहे या माणसाचे मराठी याला नीट बोलत पण येत नाही आणि अशी माणसं आपण निवडून दिली तर तो त्याचा विजय होईल पण मतदार हरेल
अरे बाळ ठाकरेंनी बनवला ना मुख्यमंत्री जसा उस्मानला सेना दिली...🤦♂️🙈
लोकसभेत महाराष्ट्राची दोनदा इज्जत चालवली आता पुरे याला पुन्हा इज्जत काढायला लोकसभेवर पाठऊ नका
अगदी बरोबर 👌
Face to face hyala mahantat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉great rane saheb ne pura khol dala😂😂😂😂😂
आदित्य पर्व होत आहे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदित्य उद्धव साहेब
नारायण राणे यांची शेवटची निवडणूक परत नारायण आधी कधीही निवडून येणार नाही
किती वेळा पडतो नारयन थोडी लाज वाटु दे र
Very nice 🙏🙏 Rane saheb
नाऱ्या तुझं कुटुंब खूप माजोर्ड आहेर 😅😜
राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
1:46 आपन सध्या कोणत्या पक्षात सांगत चला
Absolutely right Rane saheb ❤️❤❤
उद्धव ठाकरेंच खर रूप समोर येत आहे आता
विकासाच.बेरोजगारीच.काहीतरी.बोला.साहेब
आम्हाला मिळाला विकास आणि नोकरी..
आधी तुझी पात्रता सांग..
@@magicpiemagicpie😂
अभ्यास केला असतास तर मिळाली असती नोकरी...तेव्हा काय गोट्या खेळल्या
@@magicpiemagicpiebhgodya Nirv modi vijaye malya kade nokri milali watate 😂😂😂
@@Vishal-nb6yjTu rss chya gotya ka chokai laglais
Rss IT cell var nokri milali
अरे मंत्री असताना काय केले ते सांगावे
खासदार म्हणून हे लढणार आहेत संसदेत जनतेचे प्रश्न घेऊन आणि निवडणूक सभेत ह्यांना फक्त ठाकरे कुटुंबियांची व त्यांच्या पक्षाची आणि नेत्यांची निर्भत्सना करायची आहे.खरंच लोकशाहीची विटंबना.हताश जनतेने दुसरे काय म्हणायचे ????
लोकशाहीची खरी विटंबना मविआच्या अडीच
वर्षात झाली...ती आठवत
नाही काय..?
केतकी , नेवी ऑफिसर , मंसुख हिरेन, अर्णव , करमुसे , आणि
कितीतरी ...
ते सगळ लोकशाहीला धरून होत
वाटत.
तुम्ही नशीबवान आहात साहेब तुम्हाला मा.हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब यांचे आशीर्वाद प्राप्त झाले .म्हणून तुम्ही अजून कार्यरत कर्तृत्ववान असल्याचं सिद्ध केलंय. सलाम तुमच्या बाळासाहेबांच्या वरील निष्ठेला.
बरोबर 👍
राणे साहेब खरे सांगतात उद्धव बदल उद्धव जनाब आहे त्याची लायकी राहिली नाही राणे साहेब जिदाबाद
राणे फक्त उध्दव ठाकरेच महाराष्ट्रत येनार तु पडणार राणे
त्याने त्याच्या बापाबरोबर काय ते केल ×××तु काय केलस ते सांग ते जीवंत असताना ते बोल😡
सिबिल म्हणजे काय साहेब
😂🤣😂🤣te kuth aste ata
😂😂
परमह आदरणीय राणे साहेब 🇮🇳🚩🙏
हा माणूस कसा ही असो.पण आज सर्व काही खर बोलला.
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
True
😢
राणे साहेब जिंदाबाद🎉
राणे साहेब खर बोलत आहे
राणे साहेब खरे सैनिक होते बाळासाहेबांचे
खरंच साहेब तुम्ही सत्य आहात सत्य कधी झाकत नाही सत्याला परमेश्वराची साथ मिळते जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
सरळ बोलताही येत नाही
जनाब उध्दौला तर ठाकरी भाषा सोडून बारकी टोमण्यांचे बादशहा झाले
'90' इफेक्ट....राणे संपला ओ...😂😂😂😂
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सारखे महाराष्ट्र चे कथित मोठे नेते पण कधीच महाराष्ट्र मधे पूर्ण बहुमत ची सरकार आणू शकले नाही अत्ता त्यांचें नावावर वोट मांगतात आहे. खरच नवल आहे.
एक नंबर साहेब ❤
राणे साहेब खरे बोले 👌
३ऱ्या पराभवासाठी मा.नारायण राणे हार्दिक शुभेच्छा..
तिसऱ्यां दा पराभवाची हॉट्रीक करण्यासाठी मनापासून शुभेच्छा नेपाली
एव्हढे साहेबांचे प्रेम होत मग पक्ष बदलत का फिरलात
मस्तच विडिओ.
चार जूनचा दिवस येऊ दे, तेव्हा समजेल कोण किती पाण्यात आहे
साहेब तुम्हाला नारायण नव्हते बोलत समजून घ्या काय बोलत होते
नारायण राणे आणी त्याची पिलावळ ABP माझा ने दाखवलं तर आम्ही ABP माझा पाहणं बंद करु. चांगल्या लोकांना दाखवा.
नारायण राणेंनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी. उद्धवला परत आणल्याबद्दल.😊😊
ग्रेट आहात
भगवान बचाले हमे , कैसे कैसे लोग आते है दुनिया मै
नारायण राणेच्या बायकोकडे नेपाळीला घेऊन दोनवेळा गेले होते, म्हणून याला दोन नेपाळी पोरं झाली,
शप्पथ खरं सांगतो 😂😂
Don't abuse other communities. Chew tia
What Nepali Nepali chew tia
सत्य घटना आहे
पोराला मुख्यमंत्री करायचय हया ला काय काम केल २.५ वर्षात बालासाहेबांचे काय विचार जपुन ठेवले उद्धव ठाकरे तु भाषणात बोलतो हिंदुधर्माला नाव ठेवतो तु रामाला नाव ठेवतो कधी शेतकर्यांच्या बांदावर आला का ऐसी सोडुन मुंबई मुंबई नुसत पैसा पैसा करतो राजकारण करतो कधी शिवाजी महाराजांच्या गडांची तडजोड करण्यासाठि पुढाकार घेतला का शेतकरी आत्महत्या करतो कधी तिकडे त्या कुटुबाला भेटला का शहिद जवानांवर बोलला का राम मंदिर बादले गेला का रूसुन बसलाभाऊ तु जो हिदू असुन हिंदु चा विरोध करतो तेला आम्ही माणत नाहि बालासाहेब होते तेव्हा खुप अभिमान होता त्याचा कॉग्रेस चे कधी तळवे चाटणार नाहि हे विचार बालासाहेबांचे हिंदुत्ववादी होते आणि तु बस झाल आता जय श्री राम जय शिवराय जय जवान जय किसान
शुभ बोल नारया ,ऐ बुळया नीट बोल ,
६२००० कोविड चे लस कुठे ठेवले ते सांग ना अधि।
महाराष्ट्र ची जनता हा उध्व चा परिवार।
फक्त नारायण राणे साहेब
आदरणीय राणे साहेब
नारायण राणे सगळं लबाड बोलतोय राण नारायण पडणार आहेस भरपूर मताने
पावसाने मशाली विझणार.... कमळे उमलणार.... निसर्गाचा शुभसंकेत..... !! जय श्रीराम !!
शुभ बोल नाऱ्या
Great Rane sahab
छान छान गोष्टी सांगतोय...