अत्ता पर्यंत ऐकलेल्या विज्ञान कथांच्या तुलनेने अत्यंत वेगळ्या विषयावरील कुटुंबकम ही कथा बे त लेली आहे. फँटम लिंब पेन हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे विशेष म्हणजे 3d तंत्राने जीन थेरपी वापरून लेखकाचे ती जीवघेणी कळ थांबवण्याचे तंत्र सुन्न करून टाकणारे आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली ही कथा दीपक रेगे यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमाने साक्षात उभी केली आहे डॉक्टर गर्गे, आपल्या आगळ्यावेगळ्या कथांची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत
कथा वाचनासाठी तुमची निवड अप्रतिम आहे.डाॅ.रंजन गर्गेंचेही अभिनंदन. सामान्यांना समजेल अशा शब्दांत विज्ञानाची माहिती देणे,तीही इंटरेस्ट वाढेल अशा पद्धतीने कथा लेखन.शिवधनुष्य पेलले आहे लेखकाने. डाॅ.गर्जे व तुमचे अभिनंदन. एकच वाईट वाटले,2047मधे भारत इतका प्रगत होऊनही नक्षलवाद संपला नाही असे कथामांडणीत दिसते.विषवल्ली नामशेष करायला फार अशक्य आहे.
खूपच छान आणि वेगळीच कथा यातील काही गोष्टी माझ्या समजण्याच्या पलीकडच्या होत्या पण सर आपली कोणतीही कथा ,कादंबरी असो तुमच वाचन आणी जादूई आवाजांमुळे प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत असेच वाटते
कथानक हृदयस्पर्शी आहे. कथेतील पात्र लेखकाने जिवंत ऊभी केली आहेत. दीपक रेगे यांनी अभिवाचनातून पात्र बोलकी केली आहेत. वैज्ञानिक तंत्र अदभुत वाटले. शास्त्रज्ञंना आणि कमांड रखा मानाचा मुजरा. : हिमानी गर्गे
उमा परांजपे , स.न. , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. राष्ट्र जेव्हा प्रगत होत जाते तेव्हा अतिरेकी कारवाया देखील हायटेक होतात. मुळात एखाद्या राष्ट्राची स्थिरता शेजारच्या राष्ट्रांना तर मुळीच सहन होत नाही. आपला देश नेपाळ , पाकिस्तान, श्रीलंका, चीन आणि बांगला देश यांनी वेढलेला आहे. २०४७ साली नक्षली जमात वाढण्याची शक्यता या कथेत वर्तवली आहे. ते बहुदा सायबर क्रिमिनल्स असतील. त्यामुळे आपले म्हणणे खरे आहे की “ ही वीषवल्ली संपवणं अवघड आहे” . परंतु दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक प्रगतीचे फायदे देखील तितकेच आशादायक आहेत. पुनश्च एकदा धन्यवाद.
अप्रतिम कथा!
धन्यवाद सुधा ताई
Great 🎉🎉
Thanks 😄
अतिशय सुंदर अप्रतिम प्रभावी आवाजातील कथाकथन सादरीकरण.
श्री दिपक रेगे जीं.
डॉ श्री रंजन गर्गे यांची अतिशय रंजक कथा.
धन्यवाद विजय सर
खूप छान वैद्यकीय कथा ❤धन्यवाद सर
धन्यवाद पवार साहेब
अप्रतिम प्रभावी कथाकथन सादरीकरण श्री दिपक जीं रेगे.
उत्सुकता वाढतच जाते ऐकत असतांना...
डॉ रंजन गर्गे यांची प्रभावी कथा
धन्यवाद सर
Very Very Very nice story informative too. Superb
Thanks a lot🙏
अत्ता पर्यंत ऐकलेल्या विज्ञान कथांच्या तुलनेने अत्यंत वेगळ्या विषयावरील कुटुंबकम ही कथा बे त लेली आहे. फँटम लिंब पेन हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे विशेष म्हणजे 3d तंत्राने जीन थेरपी वापरून लेखकाचे ती जीवघेणी कळ थांबवण्याचे तंत्र सुन्न करून टाकणारे आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली ही कथा दीपक रेगे यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमाने साक्षात उभी केली आहे डॉक्टर गर्गे, आपल्या आगळ्यावेगळ्या कथांची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत
मनाली ताई...गर्गे सरांच्या कथा तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील.
कथा वाचनासाठी तुमची निवड अप्रतिम आहे.डाॅ.रंजन गर्गेंचेही अभिनंदन. सामान्यांना समजेल अशा शब्दांत विज्ञानाची माहिती देणे,तीही इंटरेस्ट वाढेल अशा पद्धतीने कथा लेखन.शिवधनुष्य पेलले आहे लेखकाने.
डाॅ.गर्जे व तुमचे अभिनंदन.
एकच वाईट वाटले,2047मधे भारत इतका प्रगत होऊनही नक्षलवाद संपला नाही असे कथामांडणीत दिसते.विषवल्ली नामशेष करायला फार अशक्य आहे.
उमा ताई....🙏
बधाई हो!
धन्यवाद..!!
सर रंजन गर्गे यांना नक्की निरोप द्या कि त्यांनी कशा अनेक कथा लिहाव्यात.... कथा सुंदर आहेच पण त्याचा विषय विशेष आहे.... highly appreciated
मीना ताई... गर्गे सरांचे २ कथा संग्रह ..त्यांनी माझ्याकडे पाठवले आहेत...त्यामुळे पुढील काळात..एन्जॉय
वेगळ्याच उंचीची विज्ञान तंत्रज्ञान कथा आणि
रसपरिपूर्ण अभिवाचन 🙏🏻
धन्यवाद मीरा ताई
खूप वेगळी विज्ञान व तंत्रज्ञान याची सर्वांना समजेल अशी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा ❤❤
रावसाहेब... मन:पुर्वक आभार
खुपचं सुंदर कथा आहे.व अप्रतिम वाचन सर .🙏🙏🙏💐💐💐
धन्यवाद सुरेखा ताई
उत्कृष्ट कथा..👌👍🎉❤
उमा मल्होत्रा यांची शौर्य गाथा ऐकून भारावून गेल.स्री - शक्ती अफाट आहे.. कथन सरस..❤ जय हिंद 🇮🇳
धन्यवाद निशा ताई
खूप सुंदर
मंगल ताई...आभार
अतिशय सुंदर कथा. मराठी भाषा प्रभावी आहे 😊
धन्यवाद मंजुषा ताई...🙏
खूपच छान आणि वेगळीच कथा
यातील काही गोष्टी माझ्या समजण्याच्या पलीकडच्या होत्या पण सर आपली कोणतीही कथा ,कादंबरी असो तुमच वाचन आणी जादूई आवाजांमुळे प्रसंग डोळ्यासमोर घडत आहेत असेच वाटते
धन्यवाद शैलजा ताई
Dr. Garge yaanchi, kutumbkam, hi katha, khup vegalaa vishay, Abhinav vishay aani Abhinav samshodhan aikaayalaa Ranjak vaatali. Vaachan tar apratimach.
वर्षा ताई...आभार
धन्यवाद वर्षा ताई
कथानक हृदयस्पर्शी आहे. कथेतील पात्र लेखकाने जिवंत ऊभी केली आहेत. दीपक रेगे यांनी अभिवाचनातून पात्र बोलकी केली आहेत. वैज्ञानिक तंत्र अदभुत वाटले. शास्त्रज्ञंना आणि कमांड रखा मानाचा मुजरा. : हिमानी गर्गे
ऋषभ भाऊ...धन्यवाद..
फक्त शेवटी हिमानी गर्गे लिहिलं आहे , ते लक्षात आलं नाही
छान..अप्रतिम कथा
शुभांगी ताई..आभार
खूप छान वाटली कथा 🎉🎉 विजयी गाथा च वाटली
धन्यवाद माया ताई
उत्कृष्ट कथा
From डॉ अशोक जोशी,अमळनेर
धन्यवाद डॉकटर साहेब
अफलातून अप्रतिम कथा🎉
धन्यवाद अनिता ताई..🙏
व्हेरी नाईस स्टोरी
धन्यवाद सुधा ताई
Great
धन्यवाद भारती ताई
... व्हेरी नाईस स्टोरी.
सुधा ताई..आभार
Dr.Garge यांनी या कथेत सुरक्षा दलाचे व वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचा किती आदर व्यक्त केला आहे. वाचन तर अप्रतिमच
धन्यवाद जयश्री ताई
अप्रतिम कथा
धन्यवाद जया ताई
उमा परांजपे , स.न. , आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. राष्ट्र जेव्हा प्रगत होत जाते तेव्हा अतिरेकी कारवाया देखील हायटेक होतात. मुळात एखाद्या राष्ट्राची स्थिरता शेजारच्या राष्ट्रांना तर मुळीच सहन होत नाही. आपला देश नेपाळ , पाकिस्तान, श्रीलंका, चीन आणि बांगला देश यांनी वेढलेला आहे. २०४७ साली नक्षली जमात वाढण्याची शक्यता या कथेत वर्तवली आहे. ते बहुदा सायबर क्रिमिनल्स असतील. त्यामुळे आपले म्हणणे खरे आहे की “ ही वीषवल्ली संपवणं अवघड आहे” . परंतु दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक प्रगतीचे फायदे देखील तितकेच आशादायक आहेत. पुनश्च एकदा धन्यवाद.
👍👍
अभिमान वाटेल अशी कथा
👍👍👍
छान कथा आहे❤
धन्यवाद प्रदिप भाऊ
🙏🇮🇳🙏
ताम्हाणे सर...धन्यवाद..🙏🙏
Informative story
अपर्णा ताई...🙏🙏
Hi dirgh katha aahe
हो
1 st view n like
Congrats
मीन जाधव , स. न. आपण माझा “डीएनए चा आक्रोश” हा विज्ञान कथा संग्रह जरूर वाचवा. ऑथर प्रेस दिल्ली ने छापला आहे. अमेझॉन वरून खरेदी करता येईल. धन्यवाद.
👍👍