Muslim Vote Bank धरली तर चावतेय, सोडली तर पळतेय; सर्वपक्षीय नेते टेन्शनमध्ये
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- आषाढी एकादशी आणि बकरी ईद या हिंदू- मुस्लिमांच्यासाठी महत्वपूर्ण काळात त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती. या बैठकीत मुस्लिमधर्मीय मोत्यांच्या मागण्या पूर्ण करेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांची पुरती दमछाक झाली. लोकसभा निवडणूकीत मुस्लिमांना विरोधकांना केलेल्या भरघोस मतदानामुळे सत्ताधाऱ्यांची विलक्षण गोची झालीय.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on RUclips: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#eknathshinde #devendrafadnavis #abuasimazmi #muslimvoters #muslim #shivsena #baithak #uddhavthackeray #sharadpawar #pruthvirajchauhan #bjp #mahayuti #ashadhiekadashi #eid @BJP4Bengal @mieknathshinde5887@ShivSenaUBTOfficial@Shivsena.
अल कबीर बीफ फैक्टरी तेलंगाना मालक कोण आहे सांगायला लाज वाटेल तुम्हाला
Kon hai tum bata do
नेते आपल्या खुर्चीसाठी देश, धर्म आणि समाज यांची वाट लावणार. यात शंका नाही.
१०००००% सत्य हीं हैं ... धिक्कार तुष्टीकरण वादीं गंधी सोंच कीं * मुर्दाबाद *
..mmm
देशाची वाट लागलेली आहे
मुस्लिम द्वेष स्पष्ट पने माडल्या बदल तुमचे फारफार आभार🎉
😂😂😂
तु पण तर हिंदू द्वेषावर वोट केलास ना? आत्ता कशाला आव आणतोस.
Muslims sathi dharam cha mahatv aahe rashtra cha nahi. Dr Ambedkarji cha a vichar aahe
तुम्ही द्वेष करण्या च्या लायकीचे आहेत्.
राजकारणासाठी मुस्लिम द्वेष पसरवला जातो यात काही तथ्य असले तरी ,इतर देशात पण मुस्लिम द्वेष का पसरत आहे? म्यानमार मध्ये,युरोपियन देशात,का बरे मुस्लिम द्वेष पसरत आहे? तिथे फक्त 5 टक्के मुस्लिम आहेत.
कधीतरी आत्मचिंतन पण केले पाहिजे.मुस्लिम समाज येथील संस्कृती पासून स्वतःला वेगळे का ठेवू पहातो? सर्व समाजाला नेतृत्व देणारे नेते मुस्लिम समाजात ,इव्हढे कमी का आढळतात?
बॅरिस्टर अंतुलें यांच्यानंतर ,तसा एखादा नेता का होऊ शकला नाही?
मांस फक्त मुस्लिम सेवन करतात का? ह्याचे उत्तर नाही हिंदू खाटीक किंवा जे बकर्याचे मांस विकतात व बनवून देतात तो व्यवसाय करतात त्यांचा कोणी विचार का करत नाही
Barobar saheb खर समोर आले पहिजे
90% विक्रेते मुस्लिम आहेत.
DADA TUMCHA ABHYAS KACCHAH AHE SOCITY MADHEY BAKREY PALNYACHI PARWANGI NAHI FAKT BAKRA EID CHY WELI 2 TE CHAR DIWAS BADNIYACHI PARWANGI TUMCHEY WAKAY SUDHARA ANI DUSRI BAB KATTAL KHANE WADWAYLA NAHI FAKT BAKRA EID CHAY WELI 3 DIWSA KARITA QURBANI SATHI WISHESH SAWLAT RABWNYA SATHI PERMISSION VICHARTAAHET AMCHA DESH SARWA DHARMA SAWBHAWACHA AHE SARWANA SAMAN KAYDA ANI HAKK AHE JAI HIND JAI MAHARASHTRA
मित्रा हा वास्तव समझन्यासाठी आपल्या सारखे उदारमतवादी विचार लागतात.
धन्यवाद साहेब 🙏
Hindu khatik lokana yamdhun savtal milali phije
बास करा " सबका साथ सबका विकास " आता एकच करा " जिसका साथ उसका विकास "
भाजपने उध्दव ठाकरेला जागा दाखविली.याचा अर्थ असा होत नाही की मुस्लिमाना छाताडावर तांडव करण्याची संधी निर्माण करून ध्यावी.
Kay dile tujhya bapane
तूझ्या बापाने फुकटचे राशन घेतले का ! तू इकडे विरोध करतोस आणि तिकडे तूझा बाप फुकटच्या राशनच्या लायनीत !
@@sohailbagban7165 अक्कल असेल तर समजेल
बरोबर आहे
एम फैकटर चाललंय हे मान्य आहे पण भाजपा आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे
अगदी योग्य बोललात.
दलित, मुस्लिम समाजाने याला त्याला मतदान न करता स्वतःचे उमेदवार उभे करुन निवडून आणावेत.
😊
Bilkul sahi kaha aap ne Bhai Saheb. Muslim ,Dalito ko aapni Leadership banani hogi. Aur Satta me Bhagidari hona hai. Jiski jitni Sankhya Bhari Utni unki Hissedari.. honi chahiye.
कायदे तोडणे हाच मुस्लिमचा धंदा, व ब्लॅकमेल करणे हा फंडा आहॆ. पुढे शासनास हें भारी जाणार.
मुसलमान संख्येने अजंन मोठे झाल्यावर ते स्वतःचे उमेदवार उभे करतील आणि ते निवडून आणण्यासाठी तेवढी त्याची संख्याबळ पण झालेलं असेल आणि मेजॉरीटी साठी दुखावलेले भाजपचे हिंदु मतदार, भाजप विरोधी बौध्द समाज पण असेल. आपलेच नेते ( जयचंद ) स्वतःच्या फायदयासाठी जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्टीत जातील आणि हिंदु जिजया कर अधुनिक औरंगजेब कडे भरायला लावतील.
Not possible.. fakt Nagarsevak jinku shaktat
सर्वात पहिले लोकसंख्या नियंत्रण करा बाकी आपोआप ठीक hoelw
Lok sankhya ITALY ne niyantrit keli. Shala college band hot aahe,shahar gav ujad jhale ata Italy chya astitva cha preshn nirman jhala aahe
Ho he hoilach pahije .uslim 20 carore ani baki 120koti 😂
उध्वव ठाकरे या परिस्थितीत ला जवाबदार आहेत आता त्यांना फक्त सत्तेशी मतलब दंगली झाल्या तर भारतीय जनता पक्षाकडे बोट
खरंच नालायक माणूस 😂😂😂😂😂😂
तुम्ही अबू आदमीचे सांगता तुम्ही. निलेश राणे चे भाषण ऐकले तुम्ही कोण्या एका. समाजाला टार्गेट करता. कामा नाही एक
ए.. समाजाच्या वार्ता करू नकोस. एक समाजा विरोधात उभा राहायचं. आणी मग सेक्युलरीसम च्या वार्ता करायच्या. हे दुटप्पी धोरण बंद कर. जे पेरलं आहेस तेच उगवणार. रडणं बंद कर.
जो पर्यंत हिंदू मुस्लिमांनप्रमाने एक होऊंन हिंदुत्वासाठी मतदान करत नाही तो पर्यंत कोणताही नेता हिंदू मागे प्रखरपणे ऊभा राहु शकत नाही
झोप भक्ता
दोन्ही समाजाच्या मगण्या लोकशाही पद्धतीनेच आहे,लोकशाहीमध्ये प्रतेक समाजाला आपल्या समश्या मांडण्याचा आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे.
मांस फक्त मुस्लिम समाज हाच खात नाही. मुस्लिम समाजापेक्षा दलित मराठा ओबीसी सिख ख्रिस्चन भोई आदिवासी हे देखील मुस्लिम समाजापेक्षा जास्त मांसाहारी पदार्थ खातात दुपटीने आणि बदनामी मुस्लिम समाजाची होते.
या कडे चॅनलने लक्ष द्यावे...
तुमको उनसे वफा की है उम्मीद
जो नहीं जानते वफा क्या है।
मग कशाला जास्त कतलखाने
पण कोणीही कत्तलखान्याची मागणी केली नाही . मुसलमान काॅग्रेस च्या नांदी लागून एक दिवस परागंदा होतील . फाळणीच्या वेळी एक कायदा केला गेला आहे .ज्याला इस्लाम प्रमाणे वागायचे आहे त्याने पाकिस्तान मध्ये जावे .व कायद्या प्रमाणे वागायचे असेल त्यांनीच हींन्दूस्थान मध्दे रहावे .
Tumhi khat nahi matan tar mag kasala matan che dukan pahijet
मुस्लिम समाजाने दाखवुन दिलंय की सत्ता बनवन्यात कींवा पाळण्या त्यांचा वाटा काय आहे तर कोनीही ग़ैर समज ठेवायचं नाही आता सत्ता येत व जाते पन it’s all about संविधान…… जय संविधान 💪
maaj utaravla jail
@@rohitadhatrao6877
गेला हिंद पक्का
my foot, हे फक्त मोदी आणी भाजपा द्वेष होता, ह्याला संविधानाचा पांघरून घालून लोकांना उल्लू बनवण बंद करा. आणी हो आत्ता निकाल लागला. तुमचं रडणं बंद करा.
Hindu lokani virodhat vote kel ani 20% lokani vote nahi kel mhanun bjp padli
आता हिंदूंनी एकजूट युतीला मतदान करणे गरजेचे आहे, नसता भारतात पण पाकिस्तान होईल.
आपण आपले मनुवादी ब्राह्मणी मत मांडले आहे..... काहीच बोलायचं नाही पण बोलून
खूप काही जायचं हिंदू आणि मुस्लिम तेड निर्माण करायचा ही आपली परंपरा आहे त्या
परंपरेवर आपण काम करत आहात. ईश्वर
आपल्यावर नक्कीच न्याय करेल..! कधी हिंदू वोट बँक वर बोला ब्राह्मन वोट बँक वर बोला..
Brahmins have always respected all religions.
From Pandit Neharu to Vajpayee all Brahmin Prime Minister of India and they have maintained secular democracy of India but they have never demanded anything from government for their caste
मुस्लिमांनी मागन्या मागन्यापुर्वी आपन संविधान मानता का? ते सांगा हम दो हमारे दो ये मानना पडेगा ये देशके विकास का मुद्दा है
वाट्सअप भक्त आभास कर😂 अधी
Tumhi kiti bhau bahin ahat sir
Modi kitwa aahe?
@@sayyedsiddiqui8154 सर माझे २ आहेत माझे लग्न१९९७ ला झाले
२०२४ नंतर येणार्या नवीन पिढीने नियम पाळने भारतीयांनी कर्तव्य मानावे
M factor वर तुम्ही जोर दिला तुमची बातमी निष्पक्ष अशी वटत नाही
Barobar
स्वयंघोषित उच्चवर्णीय नेहमी bjp मत देत आलेत पण कोणाची काय मजाल यांना bjp ची वोटबैंक म्हणायला. आहे का हिम्मत ?
ते अश्रफ, अजलाफ, पासमांदा काय आहे?😂😂 सुन्नी, शिया, एकमेकांच्या मस्जिद वर बॉब फेकतात, ते जातीवाद असतो का, पंथवाद 😂😂 अहमदिया मुस्लिम आहेत की नाहीत 😅😅😅
कटवे
Kai mast bolalat, wah , wah
भाई तुम्ही हिंदू मुस्लिम करू नका तुम्ही एक ही पॉइंट पकडू नका आणि सगळ्याचा अधिकार आहे आम्ही कोणाला वोट देऊ या ना देऊ
काय रिपोर्ट करतोय तुम्ही, नागालँड मधील लोक काय खातात त्यांच्या खाण्यावर बंदी करा.
हा देश सर्व धर्मीयांचा आहे त्यामुळे प्रतेक धर्माला सरकार ने त्यांच्या संन उस्तव साठी मदत कारणे कर्तव्य आहे मतदान कोण कोणाला करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
म्हणून काय मुंबईत सात सात कत्तल खाने बनवून द्यायचे काय? मग इतके वर्ष काँग्रेस ना का नाही बांधून दिली? सेना होती ना महानगर पालिकेवर?
हा देश मुस्लिमांचा नाही हिंदू चा आहे पुरे त्यांचे लाड
मुस्लिमांना बदनाम करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला पत्रकार साहेब
काफिर ला माणूस समजता की गुलाम
जिसका साथ उसका विकास
खर तर तुम्हाला जातीय तेढ निर्माण करायचा आहे. आपण निव्वड उचकवण्याचा काम केला या शिवाय काही ही केलेला नाही...
Ekdum barobar
जनावर हे शेतकरीची FD असते. बकरीईद वेळेस भाकड जनावर ही विकले जातात. याकडे लक्ष द्यायला हवं.
Barobar,bakri idd mule shetkari dhangar yanna fayda hoto
योगीजी कडून शिका काहीतरी
हिंदू मराठी मध्ये भाजप वाद उभा करायचा प्रयत्न करीत असेल तर दोन्ही समाजांच्या हितांचे नाही.
tumchya porinna uchlun netil na he hirwe tevha dole ughadtil
@rohitakaii pan 😂😂😂😂dhatrao6877
सर्व हिंदूंना एकच विनंती आहे जाती जातीत भांडत बसण्यापेक्षा एकत्र येण्याची वेळ आली आहे
मुस्लीम असो किंवा वारकरी असो दोन्हीच्या मागण्या लोकशाही ला धरून आहे. व्होटबॅंकेशी संबध न जोडलेला बरा.
💯 correct
❤
Makadda
आग लावयचे काम करतो आहे तुमचा विडीओ मराठी माणुस मुंबई गुजराती लोकांच्या घशात घालणार नाही मोदी अमित शाह यांचा मुंबई वर डोळा आहे
❤
तुमचे चायनल पण भक्तांचे आहे द्वेष कसा पासर वाय चा हे चांगले जमते तुम्हाला
अहो पत्रकार बंधुंनो आम्हाला वाटलं काही महत्त्वाचा निर्णय येईल तुम्ही तर लोकांचा टाईमपास केला
मुंबई लोकसंख्या 3 कोटीवर पोहचली सर्व शहरांना परमीट सिस्टीम लागू करा
Only King of Maharashtra balasaheb thakre ❤️
सर्व राजकारणी जवळपास सारखेच , मायकल जॅकसन चा करमणूक कर त्या वेळेच्या युती सरकारने माफ केला त्यावर शेतकऱ्यांनी आमची पण वीज बील माफी करा म्हणाले त्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले तुम्ही मायकल जॅकसन सारखे नाचवून दाखवा माफ करतो , अशी अनेक प्रसंग आहेत
हे होणारच ! बाबासाहेब आंबेडकरांनी १९४७ लाच आपल्या "पाकिस्तान ऑर दी पार्टीशन ऑफ इंडिया" या पुस्तकात सांगितलं होतं की हिंदुस्तानातले सर्व मुस्लीम पाकिस्तानला पाठवा त्या शियाय इथं शांती लाभणार नाही आणि फाळणी पूर्ण होणार नाही.
हाच विचार आता त्वरीत अमलात आणावा, देश राज्य धार्मिक रोग मुक्त करावा
खरे आहे .
त्यांची बाकी धर्मावर लिहिलेले पुस्तक वाचा....मग आत्म चिंतन करावे लागेल 😂😂😂😂
Haa haa Q nhi hum chale jayenge. Lekin jo kuch bhi paya oosse kayee guna diya, jo shayad hi kisine diya ya kiya hai. Lekin Muslim ye shabd se hi logon me aag lag jati hai. Alag ho jayenge hum to hum shanti se jayenge. Phir pata chalega hamare naam se bhokne walon ko. Aaj guju marwari bhaiyya ne pura kabza kiya hua hai maharashtra me oonki gulami kar rhe ho lekin kuch karne ka Jigr nhi hai. Waise jo ho rha hai acha hai dekhenge hum bhi tamasha
Chup re
मुस्लिमांनी जी एकजूट दाखवली आहे ती याच्यापुढे टिकवून ठेवली पाहिजे
युनिटी इज पॉवर
घरवापसी हाच देशाच्या प्रगतीला पर्याय आहे.
Uddhav Thakare yani kadhihi jatiwad kela nahi bjp la kahihi karun 2 samajat tedh nirman karayachi ahe
मग 1966 पासून अफझल खानाची औलाद कोण होती. मुगलांची फौज कोणाला सांगत होती.
बरोबर तुम्ही मुस्लिम द्वेष चांगल्या पद्दतिने मंडला
तुम्ही जे मत मंडला ते अयिकूँ असा वाटला किं तुम्ही पत्रकार नाही भाजपा चे प्रवक्ता आहे
Shabbaas
हिंदू मुस्लिम एकता पहिजे अम्हाला ❤ मशाल pahije
मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवणे म्हणजे तुष्टीकरण.....हे विचार कुजलेल्या मेंदूतून च येणार....
चुप रे.. तुमचं फक्त एकच प्रश्न आहे.. भाजप विरोध. सगळं मिळूनही तुम्ही भाजप ला वोट दिला काय?
अवाजवी मागण्या म्हणजे च मुस्लिम तुष्टीकरण
हो तुष्टीकरणच आहे हे पटत नसेल तर प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पक्षाला एकगठ्ठा मतदान का करतात? जो बीजेपी ला हरवू शकतो त्यालाच मतदान करतात याचं कारण का? याचं उत्तर द्या आधी.
किती पण दिले तरी कमी पडतंय तुम्हाला?
संसदेवर हल्ला कुणी केला रे?🤨
जसे वारकरी व दिंडी सोहळ्यासाठी अनुदानाची मागणी वारकऱ्यांनी मागणी केली तसी मुस्लिम सनासाठी मागणी केली असती तर आपण एक वेळेस समजू शकलो असतो पण या काय भलत्याच मागण्या केल्या या मुस्लिम
लोकांनी आणि मुख्यमंत्री यांनी पण या मागण्या का मंजूर कराव्यात
This is power of Constitution
Zatu tuzya hyach savidhanamule yenarya 100 varshat bharat muslim rastra zalela asel. Shame on constitution
मतं दीले तर चांगले नाही दिले तर वोट बँक
😢एका समाजाला टारगेटहे करू नका किंवा एकाच नेत्याला दोष देऊ नका!
भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक समाजाला राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे तरच मी भारतीय आहे हे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना वाटेल तरचं सुजलाम सुफलाम भारत देश महासत्ता होईल असे वाटते
पाकिस्तान मध्ये जा तिथं हिंदू संख्या कमी का झाली व भारतात मूसलमान संख्या का वाढत आहे ह्याच अभ्यास करा. सेक्युलर म्हणूनच भारताच खूपच नूकसान झाले आहे.
Sidhi aur saaf bat aaj koi bhi patrkar aur bloger karne tayyar nahi kuch hi hoge jo sach bolte belag lapet
पत्रकार एकच बाजू का बोलतो
To RSS cha reporter aahe😢
कारण दुसरा पक्ष समोर उभा ठाकला आहे.
ज्यावेळेस मुस्लिमांची मते एक गठ्ठा महाविकास आघाडीला गेली त्यामुळेच हे प्रश्न समोर आलेत, महायुती मुस्लिम साठी काहीच करत नाही का ?
Sahi
Ha patrkar bjp la vikla gelela aahe
तुमच्या बोलण्यामध्ये मुस्लिमांना निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही खाटीक च्या दुकानाबाहेर बाहेर सर्वेक्षण केलात तर तुमच्या लक्षात येईल की मुस्लिमांच्या पेक्षा इतर धर्माचे लोक ज्यादा मटन खरेदी करतात. मुस्लिम पण माणसे आहात त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे भारतीय असल्याचा अभिमान आहे.
Barobar
@@zakirhussenkurane4484 आतंकवादी मुस्लिमच का? खाटीक मुस्लिम का?
शरद पवार आणी उधव् हे मुस्लिमाना खुश कार्यसाठी त्याच्या कुठल्याही मागण्या मान्य करतात
आपल्या आपल्या धर्माचे पालन करणे हा सविधानिक अधिकार आहे हा देश जेवढा हिंदूंचा तेवढाच मुस्लिमांचा ही आहे दोघे एकमेकांचे पुरक आहेत आणि मीडिया ही मुस्लिम द्वेषी आहे यात काही चुकीचे नाही
आणि कुरबनी केल्याने कोणालाही काहीच अडचण होत नाही
काफिर माणूस आहे की गुलाम
Are Pakistan ghetla na tumhi tumchyasathi
या उद्धव ठाकरेंनी पूर्ण वाट लावली हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची
आमच्या खाण्यावर बंदी करुन मुस्लिमांचा रोष भाजप ने ओढवून घेतला.आहे.
Tumcha konta Khan
सब का साथ सबका विकास
मांगनी करने याला वोट बैंक शि जोडू नए ।।।।ही लोकशाही आहे कोणिही विचार आनी मांगनी करू शकता ।
Barobar
मी आज पहिली वेळेस तुमच्या चॅनलवर आलो परंतु तुम्ही सुद्धा गोदी मीडियाच्या यादीत म्हणून माहीत झालं
इतकं मुस्लिम द्वेष बर नाही.
अपनी ओकात दिखाने का मोका मिला शायद
Hindu ho ya Muslim unka votes bhut power rakta hai
Party koi bhi ho votes use do jo desh ki taqat aur Bhai chara barkarar rakhe ❤❤❤
मोदी चे भाषण खुलून बघ
🚩BJP कायम हिंदुत्व वादी पक्ष आहे 🚩 आणि हिंदूंनी फक्त BJP लाच मतदान करावे, बाकी कोणाची गरज पण नाही, आणि जो वकफ निधी 10करोड चा आहे, तो GOVT COTA मधून आहे, जो COTA खूप जुना आहे चाचा च्या काळा पासून, वकफ बोर्ड कुणी सुरु केल हे तपासा, 🙏
हिन्दुचा काटा काढला काय गरज होती सेना फोडायची पण अनाजी पंत सारखे शेकडो वर्षांपासून छळत आहेत.
Very nice
bjp la 250 karod ghetlele chalte beef company adun😂😂abyash kar andhbhkta tyana fakt Paisa kamavycha hindu he ghenedene nahi
निधी बंद करा
Bjp मुळे हे झाले आहे शिवसेना फोडायला नाहीं पाहिजे होती वाटत लावली आहे bjp ने
आणि आता mat भेटत नाहीं म्हणून 10cr दिले आहेत हे खरं असेल तर भयानक आहे
दहा कोटी दिलेले नाहीत तरतूद केली आहे
त्याचा पहिला हप्ता दोन कोटी वक्फ बोर्डाला दिलेले आहे ते बोर्डाच्या बळकटीकरणासाठी कारणासाठी अर्थात रियल प्रॉपर्टी रिकगनाईज करण्यासाठी दिलेला आहे
कोचरेकर साहेब तुम्ही नेमक काय करताय काडीपेटी तुम्ही घरुन आणता का कोणाकडुन मिळते
8000 च बक्रा 25 ते 30 हजार ले खरी महागाई केली....
अन्याय होतोच आहे!!
देश वोट बैंक वर चालत नाही संविधानवर चालतो
*"Muslims Love Uddhav Thakre and Adit Thakre"*
मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असो हे लोकांचे प्रतिनिधी असतात.नी संध्ये सर्वांसाठी काम करणे अपेक्षित असते हे संव्हिधन ने दिले आहे.
हो पण मागण्या रास्त असणे गरजेचे असते. धार्मिक मतदान करून धार्मिक मागण्या करणे हा दुटप्पी धोरण आहे. हे शक्ती प्रदर्शन मी समजतो.
मुस्लिम देश होण्याकडे भारताची वाटचाल सुरू झाली. याची खात्री पटली आहे.
अगदी खरं आहे मित्रा.
बकरी ईद नहीं?बकर ईद(बकर हे अरबी शब्द)कुरआन मध्ये अल्लाह ईश्वर चे आदेश ची sentence आहे।त्यात कुर्बानी देण्याचे आदेश आहे।अहो?पत्रकार साहेब?असं कोणता समाज आहे देहात?जे आपल्या अटी शर्रयती सोडून राजकिय पक्षाला मत देते?दाखवा तरी एक?तुम्ही जात्यंध हिंदू लोकांना मुस्लिम विरोधात भौंकण्याचे कामच मिसालें कां?
Good barobar aahe sir
Muslim badnam karat aahe ha .
Kuch electoral #bon_ds pe bol na kisne kitna Diya ? Kiske kitne kattal khane hai vo bata Dena jisne elec toral wali donation ki hai
रक्तपिषाची वृत्ती चा राक्षस मुक्त भारत होण्याची आता वेळ आली आहे
बकरे मुस्लिम ईद ला कुर्बानी करतात परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या मुळेच करोडो रुपयांची मदत होते.
दलित, मुस्लिम, आदिवासी व इतर गरीब वर्ग एकत्र व्हावे.
एकच नारा
नफरत मिटाओ, देश बचाओ.
संविधान जिंदाबाद.
कुत्री पाळली तर चालतात काय अजब
मग उंट पाळून दाखव ना?
@@mumbaichaking3192jaga dyal ka saheb?
नेत्यांच्या डोळ्यात अनजान भाजपा साठी घालायचं एवढेच प्रयत्न झालेला आहे.
त्यांनी या वोटेबँकची विचार करायची गरज नाही. ती केली तर पुढे हे लोक डोक्यावर बसतील.
फक्त मुसलमान यांना पृत्यकम. गोष्टीत मुस्लिम ना . टार्गेट बनवितात.
मुंबईत फक्त म्हावरा आणि मटाण
Saheb tumche bolna madhe Muslim dwegh disun yet aahe.
BILKUL DIKHRA HAI. BAAKI AB Y KUCH NAHI KR PAAYENGE. VOTON KI TAKAT SE INKO SAMJHAYENGE.
द्वेष तो तुम्हारे वोट करने के आंकडों मे दिख रहा है. जो फल बोओगे, वैसा ही फल पाओगे. अब रोना बंद करो पांच साल.
भाषण स्वातंत्र्याला मर्यादा असणे काळाची गरज आहे . आज मनात येईल तो आपलं यूट्यूब चॅनल सुरु करून दोन धर्मियांची मने दुषित करतोय, हया कारट्यांविरुद्ध न्यायालयातच धाव घेणे सुरु करा ८०% देश इथूनच शांततेत येईल .
या एका उद्धवा च्या खोट्या महत्वाकांक्षाएं मुळे समपुर्न हिन्द समाज भरडला जाणार आहे , 2019ला खराब काम झाले
याला हिंदू मतदारच जबाबदार आहेत. त्यांनी भाजपाला एक गठ्ठा मतदान केले नाही.
एक दिवस असाय ना की त्या एमआयएम अवलाद ला पण हा मातोश्रीवर बोलवणार
उद्धव ठाकरे साहेबांनी मूळ शिवसेनेमध्ये यावे
युतीने मुस्लिम वगळून इतर मतावर लक्ष द्यावे.
Muslim samaj ha भारतीय नाही का , दोन समाजात तिरस्कार पसरू नका.
मुस्लिम भारतीय आहेत तर भारतीय काफिर मुस्लिम नजरेत माणूस की गुलाम
Not only muslim but dalit also ....... धोक्याची घंटा
सुरुवात झाली......
सर असं वाटतं,,आपली बातमी एक तर्फी आहे...
तु कधी पासून दुसऱ्या पक्षाचा विचार करू लागलास?
लोकशाही आता खरंच देशविघातक स्वरूपात यायला लागली आहे असे वाटते
Jativad patrakaar Bhave
लोकशाही के हिसाब से ही सभी सभी के धार्मिक मान्यताओं के साथ में सरकार चलना चाहिए महाराष्ट्र टाइम सीधा सीधा मुस्लिम मोको टारगेट कर रहा है यह गलत बात
Sir humble request Muslim virodhi narrative set karu naka
मग तुम्ही का हिंदू विरोधी मतदान केलं? कुठे गेलं तुमचं सो कोल्ड सेक्युलरिस्म..
@@mumbaichaking3192 BJP virodhat voting total Hindu virodhat voting asa samaj naka karu please Bandhu
अहो साहेब, सगळेच लोक हॉटेल मध्ये जाऊन ,कचा कच मटण खतात, त्यामुळेच मटण इतके महाग झ्हाले, काय मुलिमांच्या नावाने ईद आली की , सगळे साकाहारी होऊन जातात, धन्यवाद
लोकसंख्या नियंत्रण करण्याची गरज आहे.
नाहीतर देशाची आणि सर्वच समाजाची वाट लागेल
मुसलमान लोगोंको पवित्र कुराण शरीफ के हुकूम, गाईड लाईन्स के नुसार ही नौकरीया, शिक्षण देना चाहिए.
Tumhi chuki cha sangta ho dada samaja baddal
Chuki chi suchna pasraotaa aahe
काय चुकीच आहे?
लक्षात घ्या एक वेळेस ईव्हीएम चा भ्रष्टाचार भारताचे लोक सहन करतील यापुढे मुस्लिमांची मनमानी चालावी या राजकारणी विचाराला संपूर्ण भारत देश आज समतापला आहे.
🤣🤣🤣🤣नवरात्री आणि गणपति या 2 सणांमधे रस्ते खोदून ट्राफिक जाम करीत कर्कश लाऊडस्पीकर लावणा-या हिंदू ( बहामनी ) धर्मियांवर 1 एपिसोड बनवा
Beshak
राज्य करत्याना आधीच कळायला पाहिजे होते,आपण कुठे आणि काय करत आलो आहोत,मतांच्या साठी केलेली लाचारी आता संपूर्ण देशाचे वाटोळे व्यायला वेळ लागणार नाही