एकनाथ खडसे : भाजपने माझ्यावर अन्याय केला | Eknath Khadse: BJP, Devendra Fadnavis and 'injustice'
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- भाजपने यंदा एकनाथ खडसे यांनी उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने माझ्यावर ‘अन्याय’ केला आहे, असं खडसे यांनी बीबीसीला बोलताना सांगितलं.
याशिवाय पक्षानं कोणत्या कारणांवरून उमेदवारी नाकारली? राष्ट्रवादी काय ऑफर दिली होती? यावरही खडसे बोलले.
बीबीसीने मुक्ताईनगर (जळगाव) मतदारसंघात जाऊन ही मुलाखत घेतली आहे.
#EknathKhadse #BJP
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
भाजप महाराष्ट्र राज्यात मजबूत करण्यात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर एकनाथ खडसे आहेत.
Very gòod👌
Nashib koni sangitale nahi pramod mahajan nav lihu nako brahman aahe tumhi vanchit nahi vatat
दोघं स्वर्गवासी झाले, आता फक्त नाथा भाऊ आहेत. त्यांनी सावध झालं पाहिजे, खंबीर ,धाडसी निर्णय घेतला पाहिजे,किती दिवस झुलत बसायचं ?
@@gangadharpatil6558 खडसेंना मानणारा मोठा वर्ग आहे. खानदेश बाजूला obc नेता पाहिजे.
I miss you Munde Saheb 😧😧
ज्या दिवशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा accidents झाला त्या दिवसापासून काहीतर गडबड नक्की आहे मला एक नागरिक म्हणून वाटत
Barobar ahe bhau
Accident zala nahi. Te lokana murkha banavla ahe.
साहेबाचा अपघात नाही तर खून झाला
तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे पात्र होता त्यामुळे तुमचे तिकीट कापले..
देवेंद्र पंतांना त्यांच्या नकाखालची माणसे लागतात
बस करा आता नाथा भाऊ... सोडून द्या आता तुमचा स्वाभिमान... जिथे तुह्माला किंमत नाही तिथे राहून काय फायदा... !!!
Right
अन्याय होऊन गप्प राहने हा सगळयात मोठा गुन्हा आहे,,, नाथा भाऊ
Amol Bangar बरोबर आहे भाऊ
नाक पेक्षा मोती जड नको म्हणून तुम्हाला
तिकीट नाही
नाक आहे का रे........ मोती लावायला
साहेब तुम्ही cm पदाचे दावेदार होते म्हणून म्हणून हा अन्याय झाला
ई😪😪😪😪😪
ekdam barobar
Bjp wale apmanit kartat.
avoid kartat.
tari ha tethech ghutmalto.
swatahach astitv dakhava saheb.
@@123zgs भीष्म पितामह आहेत ते
Paresh swatahachya mulila nivdun aanu shakat nahi.
aani bhishm pitamah.
भाजपा मद्ये फक्त ब्राह्मबन बाकी कोणी नको साहेब
तुम्ही ब्राम्हण नाहीत साहेब हीच तुमची चूक आहे।
Nakul Gaikwad Arey bhadya jati chya adhara var ha cabinet minister hota. Mhane OBC cha neta.. tyapeksha vikas purush hi olakh keli asati tar chitra vegale asate
@@TatyaLobster a patla nit bol zara...
pramod sakate chal chotya 🖕
@@TatyaLobster फडणवीस ने काय विकास केला कळेल का मित्रा
@@TatyaLobster शब्द संभालून भावा.....
नाथाभाऊ तुम्ही राष्ट्रवादीकाँग्रेस मधे जा, जिथे आपली किंमत नाही तिथं राहून उपयोग नाही
तुम्ही मुख्यमंत्री होयायल नको म्हणून यांनी तुमचे तिकीट कापले भाऊ
अजूनही भटांचाच पक्ष आहे
म्हनूनच तुम्हाला डावलल गेल.
Duttapi Bolu naka saheb
Bhatani marle vatta tuzhi jam🤣🤣🤣
सडक्या मेंदूतील विचार
तू भीमटे आहेस काय
@@theone7359 tond sambhalun bol jativadya
Nathabhau तुमचं काही खर नाही..संपले तुम्ही..एकाच घेऊन बसले...सोडायला पाहिजे होते हा पक्ष..
Vaibhav Gote
Gote maharaj itke sope aste ka ? Jeva swatahawar bitel teva kalel . 4 takkech bhat aahet deshat pan kiti kutil ani swarthi astat he mahitch asel aapnala
Eknath khadse is pioneer of BJP but he is from bahujan samak.
नाथाभाऊ सारखा नेता आणि व्यक्तिमत्व दुसरं कोणत या महाराष्ट्राला मिळणार नाही .
भाऊ पुन्हा येतील आणि पहिल्या पेक्षा जास्त जनप्रेम घेऊन येतील
खरंच भाऊन वरती अन्याय झाला आहे
अन्याय झाला म्हणून त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचं काय नाथा भाऊ, तुम्ही सच्चे,आहात मग कश्याला घाबरता...
लाथ माराल तिथे पाणी काढू शकता. पण नेहमी अन्याय झाला म्हण्यापेक्षा अन्याय सहन करणे पण गुन्हाच आहे.
पक्ष निष्ठा जरूर जरूर असावी पण ईतकी नसावी
बाबा यानी शिवाजी , सँभाजी महाराजाना नाही सोडल आमचा इतिहास वीसरलो
काय केले रे चुतिया अफवा नको पसरू
उत्तर महाराष्ट्रातील अतिशय समर्थ नेते वाटता. आपल्या मुलाखतीतून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यात आपण समर्थ वाटता. मराठी माणसाचा गुण असलेला स्वाभिमान तुमच्या शब्दाशब्दातून दिसतो. तुमच्यावरचा अन्याय भविष्यात दूर व्हावा आणि तोही तुमच्या पक्षाकडून दूर व्हावा अशी इच्छा. तुम्ही दुसर्या पक्षात जाण्याने तुम्हाला संधी नक्की मिळेल. पण तसे केल्याने तुमच्या सर्व कर्तृत्वावर पाणी फिरवण्याची संधी इतरांना मिळेल. तसे होउ नये. नियतीची साथ तुम्हाला मिळाली नाही तरी तुम्ही दुःख मानू नये एवढेच वाटते.
हे खरे आहे प्रमोद महाजन आणि मुंडे साहेब असते तर या टरबुज्या ची आणि गि म. ची हिम्मत झाली नसती
भविष्यात येत्या काळात नाथाभाऊ विधानसभेत न दिसणे हे मनाला पटत नाही हे पण ते स्विकारलेच पाहिजे पण याच उत्तर जनता देईल
कंमेंट्स मध्ये फक्त जात च जात दिसतेय...
कधी ह्या जात नावाच्या विषातून बाहेर येणार हा देश, देव जाणे..
एकदम बरोबर बोलता तुम्ही,
लोकांची हीच मानसिकता आपल्या देशाला बरबाद करत चालले.
फक्त जातीवर राजकारण चालले आहे सध्या.
नाथाभाऊं जेव्हा तुमचा मंत्री पदाचा राजीनामा मागितला तेव्हाच तुम्ही भाजपाचे आमदार फोडुन तुमची ताकद दाखवायला पाहिजे होती तेव्हा त्यांना तुमची किंमत कळाली असती
फडलनीसला माहीत होत हा नडल,त्यांने बरोबर काटा काढला
नाथाभाऊ हे पेशवे आणि त्याची बांडगूळ आता तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही पण आता नाईलाज आहे नाथाभाऊ आम्ही आता बीजेपी ला मतदान करणार नाही
आज भा ज पा की दुर्गति के जिम्मेदार देवेंद्र फडणवीस जो आम जनमानस का ध्यान न रख कर ५ वर्ष अपनी मनमानी की जिसका नतीजा है शिवसेना जैसी पार्टी लिखित स्वरूप में अपनी मांगों को मनवाने ने पर अड़ी है
२ एकनाथ खडसे जैसे कद्दावर नेता को राज्य की राजनीति से दरकिनार करना भा ज पा को भारी पड़ रहा है
नाथाभाऊ तुम्ही खुप मोठी चुक केली तुम्हांला ती आत्ता कळाली पण वेळ निघुन गेली जनता तुम्हाला खुप सांगत होते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करा पण तुम्ही तुमचा विचार नाही केला पहा पुन्हा राष्ट्रवादी
Bhau changan bujwal sahebanche kay zale he mahitch asel tumhala
@@nitinrane4395 ते पण खर आहे
साहेब तुम्ही CMचे दावेदार आहात पण ब्राह्मण नाहीत आणि भविष्यात वेगळा विदर्भ आणि गुजरातमधील विकास महाराष्ट्राला मागास करूनच होतो. म्हणूनच तुम्हाला वगळले... असो... "उत्तर" महाराष्ट्रातील मतदार देतील.
नाथा भाऊ तुम्ही आता शिवसेनेत प्रवेश करा,,...!!!
मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य शोभादायक ठरते.
बिलकुल खर बोललात
@@jitendrapatil6132 त्यांना बहुजन समाज पालखी उचलण्यासाठी हवा असतो पालखीत बसण्यासाठी नव्हे.
आत्मक्लेश करून काय फायदा ? सोडा हो
Indori. Maharaj
गिरीराज भट यांची जास्त कृपा आहे नाथाभाऊ तुमच्यावर
नाथाभाऊ बिजेपी सरकारला त्याची लायकी दाखवून दया
मा.खडसे साहेब एवढा अन्याय होतोय तर सोडत का नाहीत भाजपा उगाच काहीतरी बोलायचं सोडुन बघाच ना भाजपा प्रत्येक वेळी हेच बोलता तुम्ही अता प़य॔त खूप चांगले कामे केली आहेत आपण भाजपा सोडले तर कघी ही निवडुन येवु सकता आपले बदल अभिमान आसुन जनतेला सुध्दा आपले बदल आदर आहे निण॔य आपणास घेणे आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुभाष सय॔तळ.नांदेड
भाऊ आता आपल्याला मार्गदशक मंडळात घेण्यात येणार आहे.
खडसे साहेबांवर सहीमे आणैंय झाला आहे सते नाकारून चालणार नाही सर जी
"स्फोटक"?? bbc सुद्धा breaking news culture फॉलो करायला लागले
ब्राह्मणांच्या विरोधात आंदोलन का नाही करत नाथाभाऊ,
का भिती वाटते,
Great personality sir
खडसे सर मुखेमञी पदाचें मेन दावेदार आहेत Nice sir G जय खानदेस
नाथाभाऊ तुम्ही जे पाच प्रोजेक्ट खानदेशा साठी सांगितले ते पूर्ण करा नक्की ताईकडून ,तुम्ही राज्यपाल होऊन जा ,राज्यपालांचा कार्यकाळ संपल्यानंतर परत आपल्या महाराष्ट्रात परत या,अजून तुमची खानदेश मध्ये खूप ताकद वाढवून घ्या तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल
अन्याय करन्यापेक्षा अन्याय सहन करने हा
सर्वात मोठा गुन्हा आहे ..तुम्ही खुप मोठी चुक
करत आहात . आपण राजकारनातुन सन्यास
घ्यावा किवा अँक्शन घ्या ...मि काही एवढा मोठा नाही की तुम्हाला idia द्यावी ..पण तुमचाच एक शुभचितंक .... O b c बांधव...
खडसे वर अन्याय झाला आहे
नाथाभाऊ तुमचा बदला पवार साहेबांनी घेतला आहे ,तुमच्यावर खूप अन्याय झाला हे बाकी खरे आहे
नाथा बस झाल आता ...
जिथं तुमची किंमत नाही सोडून द्या ...
भाऊ ह्या फडणविस , गीरीष महाजन , आणी गडकरी , ह्या लोकांच हे शडयंत्र आहे
मनुवादी व्यवस्था तुम्हाला वरती येऊ देणार नाही,भाजप भटजी शेटजीचा पक्ष आहे हे माहित असूनही कशाला राहायचं आहे.
जेव्हा भाजपा ला एक जन ओळखत नव्हता तेव्हा नाथा भाऊ होते...
नाथा भाऊ रियल हिरो
भटाचा पक्ष म्हणजे भाजपा🤣🤣
भीमटे चा पक्ष आहे आता भजपा
Tarbujya 😂
U are a great leader...
शिवसेना ची युती tumchya हातुन केली, ब्राह्म्न ने साप मारुन घेतला
saheb tumchyavar aanyay zalay
आज महाराॅट्रात जे भाजप आहे ते फकत खडसे सर मुडें सर याचें मुळे आहे 10र्वषा पुर्व bjp ला लोक औळखत सुधां नाहि
खरे मुख्यमंत्री तुम्हीच
नाथाभाऊ हे शोषीतांचे पिडीतांचे गोर गरीबांच सर्व मान्य नेता आहेत
देवेंद्र फडणवीस यांच्या मुळें एकनाथराव खडसेचे विधानसभा व विधान परिषद निवडणूकीचे तिकीट मिळाले नाही हे अयोग्य आहे
Sahab you have next minister in ncp government.
Eknath Khadse...One of the best opposition leader.
साहेब काँग्रेस मध्ये या खूप किंमत राहील आपल्याला
you are senior enough to deny Chief Ministership, thats only your fault, your expressiveness coiuld be your issue, you are politics for more than 40 years but doesnot understand the politics at higher level.
आर त्यांना समजली पण हे तीन टक्के कुणालाच पुढं नाही जाऊ देणार विशेषतः मराठा आणि यादव कारण यांना माहीत आहे की भविष्यात हेच लोकं आपल्यावर अंकुश ठेवू शकतात!
Umedwar mhanun Ubhe raha nivdun aale तर 40 warsh tikaun dakhava .
स्वतः लाचारी पत्करून महाराष्ट्रातील प्रत्येक मागासवर्गीय, तळागाळातील लोकं जे यांच्यामागे सदैव उभे राहिले, यांच्यावर विश्वास टाकला, नेता मानला त्यांना पण लाचार व्हाव लागलं...
अन्याय सहन करून काय शिकवण देत आहात लोकांना... अन्यायाचा प्रतिकार करायला कुठे बळ गेलय तुमचं?
मुंडे साहेबांचं निधन झाल्यावर खडसेंनी ज्याप्रमाणे शिवसेनेला अंगावर घेतलं ती पण एक चूकच होती नाही तर आज पूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहीली असती जशी की आज पंकजताईंच्या मागे उभी आहे
नाथाभाऊ खरंच तुमच्या बरोबर खुप चुकीचे झाले आहे !
लाज वाटते आम्हाला आम्ही ह्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा ! फक्त देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे आजच्या कोंडीला!
देवेन्द्र तडफणीस आहेत तो प्रयत्न जुनी लोक आहेत तो पर्यंत काहीही शकय नाही
नाथ भाऊ, 42 वर्षे राजकारण केले पण तुम्ही फसलात कारण तुमच्या मुलीला तिकिट दिले व तुम्ही मुलीच्या प्रेमा पोटी तुम्ही स्वतःची राजकारण कारकीर्द संपावली... पण नाथा भाऊ मी कॉंग्रेस चा पण मी आपली खूप इझत करतो...... नाथा भाऊ झिंदाबाद
नाथा भाऊ सारखा दमदार आमदार च स्वतः
भाजप ला नकोय..
बरोबर पत्ता कट केलाय साहेबांचा...
40 वर्ष एकनिष्ठ राहून चांगलं फळ मिळालं नाथाभाऊ ना...
मराठा आमदारांनी भाऊंना साथ दया
अन्याय करणारा तर चुकीचा असतोच पण अन्याय सहन करनारा ही तितकाच चुकीचा असतो नाथाभाऊ....
मुंडे साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता फक्त खडसे साहेब
पक्ष निष्ठा जरूर जरूर असावी पण ईतकी नसावी
Fadanvis ani udhhav Thakhre yanni Tikit Kaple sir brammn pahije Maratha nako yanna
याचे पुडे खादेशात भाजपा चे एक ही आमदार निवडणार नाही सर जि
मुख्यमंत्री पद मागितलं तीच चूक केली
शेतकरी कामगार पक्ष संपवला नसता तर बहुजनाच राज्य महाराष्ट्रावर राहिल असत
Only Chief minister Eknath Khadse
ह्या वेळेला नाथा भाऊ भाजपा शी ऐकानिस्थ राहिले, ते बरोबरच होते.पक्ष त्यांना नक्कीच कोणतेतरी मोठं पद देतील,
खडसे साहेब तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होता त्यामुळे तुमचे खूप हुशारीने तिकीट कापले....
खासदार सुधां खानदेशात येणार नाहि सर जी
नाथाभाऊ सत्ताधारी पक्ष आपणास सोडवत नाही किती अपमान सहन कराल असं वारंवार रडत बसण्यापेक्षा पक्ष सोडून द्या
तुमचे वरिष्ठ नेते श्री मोदी यांच्या आदर्श ध्या.तुमच्या घरात सत्ताधारी आहेत. यावर समाधानी रहा. लोभी पणा सोडा.
जो अपने लोगों के धोखा करते हैं उनका यहीं हश्र होता हैं।इसके बाद वाले लोगों ने इस तरह का वर्तन करने के पहले सोच समझकर राजकरण करने के लिए अपनों के साथ रहना चाहिए।
हा रे भक्त तू बडा इमानदार
Throughout the interview , Not once ,there was a name of Former CM Mr.Prithviraj Chavan who is guru of Nathabhau.Secondly ,What about Mr.Vijay Singh Mohite Patil ? Is he also being offered the Governor' s job which he would love to do at this age ? Mr.Kamble of BBC Marathi .
नाथा भाऊ तुम्ही श्रेष्ट आहात वर्धा
Anyay zala tr kahi paule uchlaych kam kra Himmat Dakhva hich ichha
bjp चा माजुरा काळ फार काळ चालणार नाही संयम ठेवून नंतर हिसका दाखवा
खड़से साहेबांनी केंद्रात जाव आणी मंत्री पद घ्याव राज्यात आता काही उरल नाही
some of BJP delhi leaders had made game of Eknath khadse political career.
खडसे साहेब मागे पुढे बघू नका डायरेक घड्याळ पहा आणि शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जावं नाहीतर हे लोक आपल्याला पुढे जाऊन देणार नाही।
शिवसेनेची माफी मागून, (युती तुटली ही घोषणा केली म्हणून) शिवसेनेत जावा फायदा होईल.
Salute tumhala saheb
अन्याय झालाय तुमच्यावर हे खरं आहे
👍👍👍👍
भाऊ तुम्ही आता खरच पंक्ष बदलुं टाका
nathabhu great man
सर मुख्यमंत्री पदाची दावेदारी संपली ना हो सर बस हेच आहे कारण
पक्ष सोडा बस झाल भाजप आता
कशाला सोडा ज्या माणसाने मेहनतीने मुंडे,महाजनांसोबत महाराष्ट्रात भाजपाला मोठं केलं
Nathan Bhau you are straight forward and out spoken leader. However your party is not supporting you. Dont become Rajypal instead go to upper house..
सर नाथाभाऊ विना BJP पोरकी अशीच परिसथिती आहे आत्ता .
Caste...!
खडसे मुख्यमंत्री होतील म्हणून , उमेदवारी नाकारली आहे