आपण चुकीची माहिती देत आहात. नरेटीव्हला बळी पडत आहात. बंद राजकीय पक्षाने जाहीर करण्यास बेकायदेशीर जाहीर केले आहे. आंदोलन करण्यास बंदी नव्हती ना अजुन न्यायालयाने असे सांगितले आहे.
आपल्या राजकीय फायद्यासाठी एका अतिशय संवेदनशील घटनेचा मुद्दा तापवण्यासाठी जनतेला वेठीस धरून बंद पुकारण्याचा मनसुबा न्यायालयाने हाणून पाडला हे बरंच झालं .
देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂😂
दिशा सालीयन प्रकरण हे विरोधकांची दातखीळ बसवण्यासाठी फक्त वापरायचाच का नक्की काय घडले याचा शोध घेऊन गुन्हेगाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्या योग्य पुरावे गोळा करून खटला दाखल करायचा हे ठरवायची वेळ आली आहे. तुम्ही दोन वर्षाहून जास्त काळ सरकार चालवत आहात. तुमच्याकडे बहुमत आहे. लोकसभेत पराभव झाला असला तरी तुम्हाला पण त्यांच्या एवढीच मत मिळाली आहेत असा दावा पण फडणवीस करतात. SIT स्थापन करून एक वर्ष लोटले जर तथाकथित बलात्कार आणि संशयास्पद म्रुत्युचे प्रकरण आहै असा दावा तुमचाच एक आमदार सतत करत असताना तपास जलदगतीने का केला गेला नाही. जर पुरावे नष्ट केले गेले अशी सरकारची, खर म्हणजे भाजपची धारणा असेल तर शिळ्या कढीला उकळी देण्याची प्रयोजन फक्त आणि फक्त जनमत कलुषित करणे हेच आहे असा संशय घेण्यास जागा आहे. एकंदर भाजपचे राजकारण विरोधकांचे चारित्र्य हनन करण्यावरच विसंबून असते हा इतिहास आहे. लोकशाहीत जनमताला किंमत असते पण त्याला मर्यादा असतात. सतत असा प्रचार केल्याने त्याचा फोलपणा उघड होतो. विरोधात असताना ही स्ट्रॅटेजी उपयोगात येते कारण सजा देण्याचे अधिकार तुमच्या अखत्यारीत नसतात. सत्तेवर असताना ती राबवायची असते, प्रसंगी बेझुटपणा पण जनता खपवून घेते. विरोधात 105आमदार असूनही उध्दवनी ती वापरून दाखवली. अर्धवट , राणे, केतकी चितळे यांना अटक. करमुसैला मारहाण ही काही उदाहरण. ते घटनाबाह्य होते तर मग अशा घटनाबाह्य कारवाई बद्दल त्यांच्या विरोधात एकही गुन्हा का दाखल झाला नाही. तथाकथित बेकायदेशीर अटक पौलीस यंत्रणेच्या सहभागातून च होते. त्यावेळचे परमवीर, वाझे तूमच्या ताब्यात असतानाही तशी गैरक्रुत्य करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला नाही याचाच अर्थ तुमचे आरोप बिनबुडाचे ठरतात किंवा तत्कालीन मुख्यमंत्री इतके हुशार (भले तुम्ही त्यांची सतत खिल्ली उडवा) की कुठेही पुरावा ठेवला नाही. मग आत्ताचे ग्रुहमंत्री काय करत आहेत. बर लोकसभा निवडणुकीत जनतेने अशा निर्बुद्ध मुख्यमंत्र्याला भरघोस मत दिली कारण दोन वर्षात तुम्ही त्याना उघडे पाडले नाही. आतातर भ्रष्टाचार वादी अख्खा पक्षच तुम्हीच शुध्द करुन घेतलात . त्यांचा म्होरक्या पण आपल्यात यावा म्हणून दिल्लीत हालचाली सुरु आहेत. अशा धेडगुजरी कारभारामुळे विरोधक सोयीस्कर नँरेटीव्ह पसरवून 40-=45% मत मिळवतात. जनाधार न वाढवता आयात नेत्यांवर विसंबून राहिल्यास पराभव च चालावा लागणार .सत्तेवर असताना ती राबवायची असतै .विरोधात असल्या सारखे पत्रकार परिषदेत आरोप करून भागत नाही. 27.08.24.
कोर्टाच्या आड का लपता. भाजप का FIR ,दाखल करत नाही. दिशा सालीयन च्या प्रकरणात नितीश राणे दोन वर्ष फक्त बकबक करत आहेत. आता तुमचे सरकार असूनही राणे पुरावे सादर का करत नाहीत.
Sometime just think of those little girls... how much they and their parents suffered at the hands of that culprit.. those police and the invisible masters who tried to supress the case.
खर आहे सुशील . पण माझ्या मते कोर्टाने बंदी घातली ती आंदोलनाला नाही तर जे आंदोलन करणार्या विकृत नेत्यांना त्यांच्या विकृत वागण्याने सर्व सामान्य जनांना त्रास होऊ नये म्हणून बंदी घातली.
नमस्कार सुशिलजी, आपण अनेक राजकारण्यांचे बेजबाबदार बेकायदेशीर वक्तव्य गंभीर बाबी या माध्यमातून सांगत आहात. आपल्या सहनशक्तीला मुजरा.मागील काही वर्षांपासून सर्व पहात आहो. पण सांगु का. महाराष्ट्राचे गृहखाते व व्यवस्था का शांत आहे. कळत नाही. आता भ्रमनिरास होतो आहे असे वाटतेय.
बरोबर बोलता आहात, मा. . न्याय व्यवस्थेने हि बाब गंभीर घ्यायला हवी, अशा बोलण्याला लोकशाही ची जोड लावून ताशेरे ओढु नये. न्यायालय हे विचार पुर्वक न्याय भुमिका घेते यावर जनतेच्या विश्वास कायम आहे.
उध्दव ठाकरेंच्या वक्तव्याला कुचकटपणाचा तीव्र वास येतोय. ह्यांच्या मनमानी वागण्याचे सर्वांनी स्वागत आणि कौतुक करावे ह्या त्यांच्या अपेक्षेला धक्का बसला की हा अहंकारी माणूस फडफडायला लागतो.
हो देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂😂
देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂
अहो कुलकर्णी ह्या वक्तव्यावर हायकोर्ट आपल्या निर्णयाची बदनामी झाली असे मानून सूमोटो दाखल करणार का, की दुर्लक्ष करून आणखी बेधडक विधाने पुढाऱ्यांना करु देणार आहेत.
कुठंतरी आज वाचलं की आज जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्ण यांच्या बाळ लीला स्मरण जरूर कराव्यात परंतु आता वेळ आहे ती रणांगणातील श्रीकृष्णाला स्मरण्याची...
❤ एक जबरदस्त आणि पुराव्यासह केलेले विश्लेषण. ❤ एक सत्य कथन आणि कसे न्यायालयाला ही नेतेमंडळी अनुचित बोलते तेही अवमानात्मक भाषा वापरून,पेपर मध्ये लिहून यावर न्यायालयाने स्वतः गुन्हा दाखल का करू नये ?
बीजेपी एखाद्या कार्यकर्त्या करवी किंवा वकील तर्फे ह्या समज राऊत वर कोर्टाच्या अवमानाची केस का दाखल करत नाही , ते शेलार दरेकर फडणवीस पडळकर कुणाचं गवत उपटत असतात काय माहिती
ह्यांचे गुन्हे सिद्ध करणार्या केसेस चे क्रमांक खाली जातात कोर्टापुढे केस येतच नाहीत ते का? खूप कुटील देशात अराजक माजवणारी विधाने आहेत माननीय कोर्ट ह्यावर action घेऊ शकत नाही का?
निखिल वागळे हे स्वतः समाज बाह्य केव्हा झालेत त्यामुळे त्यांच्यावर मी काय बोलणार खरोखर अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांच्यावर माननीय न्यायालयाने सो मोटो विचार करून हवामान याचिका दाखल करून घेतले पाहिजे
संजय राऊत यास समजल पाहिजे. कोर्टाने पक्षाला अंदोलन करण्यास बंदि घातलीय. जनतेला नाही.
अहो तो जे बोलतो तेच महाराष्ट्र जनतेचे मत आहे अशी त्याची खुळी समजूत आहे, त्याचं काय करायचं
आपण चुकीची माहिती देत आहात. नरेटीव्हला बळी पडत आहात. बंद राजकीय पक्षाने जाहीर करण्यास बेकायदेशीर जाहीर केले आहे. आंदोलन करण्यास बंदी नव्हती ना अजुन न्यायालयाने असे सांगितले आहे.
कांबळेसाहेब अगदी बरोब्बर सांगितलेत.
अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
Good @@sunilpadwaldesai4121
आपल्या राजकीय फायद्यासाठी एका अतिशय संवेदनशील घटनेचा मुद्दा तापवण्यासाठी जनतेला वेठीस धरून बंद पुकारण्याचा मनसुबा न्यायालयाने हाणून पाडला हे बरंच झालं .
देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂😂
दिशा सालियनबद्दल प्रश्न विचारल्यावर , रोज वचावचा बोलणार्याची सुद्धा दातखिळी बसते .
😂😂😂😂😂
दिशा सालीयन प्रकरण हे विरोधकांची दातखीळ बसवण्यासाठी फक्त वापरायचाच का नक्की काय घडले याचा शोध घेऊन गुन्हेगाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्या योग्य पुरावे गोळा करून खटला दाखल करायचा हे ठरवायची वेळ आली आहे.
तुम्ही दोन वर्षाहून जास्त काळ सरकार चालवत आहात. तुमच्याकडे बहुमत आहे. लोकसभेत पराभव झाला असला तरी तुम्हाला पण त्यांच्या एवढीच मत मिळाली आहेत असा दावा पण फडणवीस करतात. SIT स्थापन करून एक वर्ष लोटले जर तथाकथित बलात्कार आणि संशयास्पद म्रुत्युचे प्रकरण आहै असा दावा तुमचाच एक आमदार सतत करत असताना तपास जलदगतीने का केला गेला नाही.
जर पुरावे नष्ट केले गेले अशी सरकारची, खर म्हणजे भाजपची धारणा असेल तर शिळ्या कढीला उकळी देण्याची प्रयोजन फक्त आणि फक्त जनमत कलुषित करणे हेच आहे असा संशय घेण्यास जागा आहे.
एकंदर भाजपचे राजकारण विरोधकांचे चारित्र्य हनन करण्यावरच विसंबून असते हा इतिहास आहे. लोकशाहीत जनमताला किंमत असते पण त्याला मर्यादा असतात. सतत असा प्रचार केल्याने त्याचा फोलपणा उघड होतो.
विरोधात असताना ही स्ट्रॅटेजी उपयोगात येते कारण सजा देण्याचे अधिकार तुमच्या अखत्यारीत नसतात.
सत्तेवर असताना ती राबवायची असते, प्रसंगी बेझुटपणा पण जनता खपवून घेते.
विरोधात 105आमदार असूनही उध्दवनी ती वापरून दाखवली.
अर्धवट , राणे, केतकी चितळे यांना अटक. करमुसैला मारहाण ही काही उदाहरण. ते घटनाबाह्य होते तर मग अशा घटनाबाह्य कारवाई बद्दल त्यांच्या विरोधात एकही गुन्हा का दाखल झाला नाही. तथाकथित बेकायदेशीर अटक पौलीस यंत्रणेच्या सहभागातून च होते. त्यावेळचे परमवीर, वाझे तूमच्या ताब्यात असतानाही तशी गैरक्रुत्य करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला नाही याचाच अर्थ तुमचे आरोप बिनबुडाचे ठरतात किंवा तत्कालीन मुख्यमंत्री इतके हुशार (भले तुम्ही त्यांची सतत खिल्ली उडवा) की कुठेही पुरावा ठेवला नाही. मग आत्ताचे ग्रुहमंत्री काय करत आहेत.
बर लोकसभा निवडणुकीत जनतेने अशा निर्बुद्ध मुख्यमंत्र्याला भरघोस मत दिली कारण दोन वर्षात तुम्ही त्याना उघडे पाडले नाही.
आतातर भ्रष्टाचार वादी अख्खा पक्षच तुम्हीच शुध्द करुन घेतलात . त्यांचा म्होरक्या पण आपल्यात यावा म्हणून दिल्लीत हालचाली सुरु आहेत.
अशा धेडगुजरी कारभारामुळे विरोधक सोयीस्कर नँरेटीव्ह पसरवून 40-=45% मत मिळवतात. जनाधार न वाढवता आयात नेत्यांवर विसंबून राहिल्यास पराभव च चालावा लागणार .सत्तेवर असताना ती राबवायची असतै .विरोधात असल्या सारखे पत्रकार परिषदेत आरोप करून भागत नाही. 27.08.24.
राऊत साहेब तुम्ही महिलांच्या बरोबर कसे बोलता हे सगळ्या जगाला माहित आहे
साहेब????
खरं आहे. अतिशय असभ्य, असंस्कृत , उर्मट, उद्दाम अभद्र माणूस.@@priyajethva75
सत्ताधाऱ्यांकडे कुणी असे दमदार कार्यकर्ते नाहीत का की जे यांच्या या असल्या वक्तव्याविरुद्ध विरुद्ध कोर्टात केस दाखल करू शकत नाहीत ???
रोज भुंकणाऱ्या कुत्र्याला कोण दगड मारणार ?
ते सर्व नेभळट, डरपोक व स्वार्थी आहेत.
वागळे यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली पाहिजे.
संजय राऊत.वागळे.उध्वस्त ठाकरे यांच्यावर कोर्टाचा अवमान केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात यावी....जर खरी लोकशाही असेल तर....
Competent authority should take action. Or PIL to be filled
हे सरकार पूर्ण बहुमतात असताना सुद्धा काही करत न्हवते... आता तर युतीचे सरकार आहे...
Barobar
या लोकांवर कारवाई का होत नाही. कारवाई करावी, उगीचच मोकाट सोडू नये.
Honar nahi . Govt Allready involved with him .
या लोकांना अटक होत नाही तेव्हा खरोखरच प्रश्न पडतो की शासन काय करंतं आहे?
राऊत रोज उठून आपल गटार उघडतो आणि मराठी मीडियाची डुकरे त्यात लोळून आनंद घेतात.
Duktanchya Tond.......ne Bharlel Bhichhryana Twnd Ughdt Yeina to 😂😂😂😂😂
० rautla बडबडण्याशिवाय दुसरे काम नाहीं. कुत्ते भुंकटते हैं कोई लक्ष नहीं देता. महाराष्ट्रात सर्व व्यवस्थित चालू आहे.
रोज सकाळी संजय राऊत याचा त्याचा गु खातो
लोकं त्यांच्या दहा च्या भोंग्यावर प्रतिक्रिया देतात म्हणून जास्त बोलतात।वेडा म्हणून लक्ष देणं सोडून द्या,गप बसतील।
मराठी मीडिया चे काहीही चुकत नाही कारण बोलविता धनी जॉर्ज Sores आहे, त्याच्या डॉलर चि karamat
निखील वागळे, उद्धव ठाकरे,, संजय राऊत यांवर कोर्टाने स्वतःहून कारवाई केली पाहिजे. यांना वाटते आपण यांचे बाप आहोत. सुशील जी सुंदर व्हिडिओ. धन्यवाद
कोर्टाच्या आड का लपता. भाजप का FIR ,दाखल करत नाही.
दिशा सालीयन च्या प्रकरणात नितीश राणे दोन वर्ष फक्त बकबक करत आहेत. आता तुमचे सरकार असूनही राणे पुरावे सादर का करत नाहीत.
कोर्टाने अशा लोकांच्या विरूद्ध (ज्यांनी ज्यांनी कोर्टावर ताशेरे ओढलेत) तांतडीने Suo Moto action घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
Sometime just think of those little girls... how much they and their parents suffered at the hands of that culprit.. those police and the invisible masters who tried to supress the case.
निखिल वागळेचा जन्म सुद्धा घटनाबाह्य आहे
😂
😂😂😂🤣🤣🤣
का त्या माऊलीचा अपमान करता.
आणि रौत चा पण
अरे बापरे 😂😂
कोर्टाच्या आदेशा चा अवमान केला म्हणून क्रिमिनल केस केली पाहिजे.
वागळे , राऊत , ठाकरे यांना आता न्यालयानेच कारवाई करावी .
न्यायवयवस्था कूच कमी झाली आहे. कारवाई होत नाही म्हणून हे हलकट मस्तवले आहेत. सामान्य माणसाचं विश्वास उडत चाला आहे.
न्यायव्यवस्था विकाऊ आहे हे म्हणणं, हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
मा कोर्टाने या लोकांविरुद्ध सुमोटो कारवाई केली पाहिजे .
असे अवमान ना करणाऱ्यावर कोर्ट का कारवाई करीत नाही
आमचं गृह खाते व गृहमंत्री अपयशी ठरले आहेत अशा, लोकांवर कार्यवाही कशी होत नाही याचे खंत वाटते.
संजय राऊतावर न्यायालयाने कारवाई केली पाहिजे
एवढे होऊन सुद्धा यांच्यावर काहीच कारवाई होत नाही हे विशेष.
हो ना, म्हणूनच हे असं बोलू धजावतात
अशा बाबतीत न्यायालयाने आपणहून दखल घ्यावी . आपल्याविरोधात निकाल आला की काही लोक सैरभैर होतात आणि बेतालपणे बडबडतात .
जमानत रद्द करण्यात यावी.
न्यायालयाने या नीचतम माणसाचा जामीन त्वरीत रद्द करून त्याला परत कोठडीत टाकले पाहिजे.
जे न्यायालयाचा निर्णय घटनाबाह्य म्हणतात त्यांवर कडक कारवाई करावी
निखिल वागळे व संजय राऊत यांना अटक करून तिहार तुरुंगात अंडा सेल मध्ये पाच वर्षे ठेवायला पाहिजे तरच सुधारतील.
Uddav khan tu mar lavakar aata,pure zale
अंडा सेल मधले गुन्हेगार अजून बिघडतील
** न्यायालय झोपले आहे का?
** काही देशद्रोह्यांसाठी न्यायालय रात्री अपरात्री उघडण्यात येतात.
खरे तर न्यायालयानेच स्वतः हुन अशा वक्तव्याची दखल घेऊन कारवाई करायला पाहिजे .
जोपर्यंत यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होतं नाही तोपर्यंत हे असंच चालणार.
असल्या वक्तव्यांविरुद्ध न्यायालयांनी स्युओ मोटो कारवाई करायला हवी.
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
कुलकर्णी तुम्ही अवमान याचिका दाखल करा आम्ही पाठिंबा देतो
मा.न्यायालयाने स्वतः लक्ष घालून वेळीच यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.
निखिल वागळे याला कोणीही ओळखत नाही
यांच्या वर कायदेशीर कारवाई करावी
न्यायालयाने ह्या अश्या महाभागांवर कठोर कारवाई करायला हवी
मा.न्यायालयाने वागळे व रौत यांना माफी मागण्यास भाग पाडले पाहिजे 🙏
न्यायालयाने स्वतःहून वागळ्या विश्व प्रवक्ते तसेच वाचाळ विर टोमणे सम्राट याच्यावर कडक कारवाई करावी.
खर आहे सुशील . पण माझ्या मते कोर्टाने बंदी घातली ती आंदोलनाला नाही तर जे आंदोलन करणार्या विकृत नेत्यांना त्यांच्या विकृत वागण्याने सर्व सामान्य जनांना त्रास होऊ नये म्हणून बंदी घातली.
न्यायालयाने सुमोटो घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी
या लोकांकडे जनतेने महत्त्व देऊ नये . दुर्लक्ष करावे.यांना सरकार चुकीचे दिसत आहे.
नमस्कार सुशिलजी, आपण अनेक राजकारण्यांचे बेजबाबदार बेकायदेशीर वक्तव्य गंभीर बाबी या माध्यमातून सांगत आहात. आपल्या सहनशक्तीला मुजरा.मागील काही वर्षांपासून सर्व पहात आहो. पण सांगु का. महाराष्ट्राचे गृहखाते व व्यवस्था का शांत आहे. कळत नाही. आता भ्रमनिरास होतो आहे असे वाटतेय.
य राऊत बेंडि बाजार का लिडर है ❤
अहो कुलकर्णी साहेब आपण ओरडून काय ऊपयोग कोर्टाने त्याचे विरोधात कारवाई केली पाहीजेत.
यांच्यावर कोर्टाची बेआदबी केली म्हणून कारवाई का होत नाही कोर्टाने स्वतःहून कारवाई केली पाहिजे
सरळ सरळ न्यायालयाचा अवमान आहे.
माननीय न्यायालयाने संजय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.
अशा विरोधकांच्या वागण्यावर का कुठली कार्यवाही होत नाही.?
त्यांच्या विरोधात निकाल गेला की न्याय व्यवस्था विकली गेली म्हणून न्यायालयाचा अपमान करण्यापलीकडे ह्याला काही सुचत नाही. ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
न्यायालयीन, कारवाई, करायलाच, पाहिजे,सामान्य, जनतेला,विश्वास, राहनार, नाही,
निखिल वागळे हा हुकिल पत्रकारिता करीता प्रसिद्ध आहे!
सुशीलजी, तुम्ही खूप महत्त्वाचं आणि माहितीपूर्ण विश्लेषण केले आहे. धन्यवाद
बरोबर बोलता आहात, मा. . न्याय व्यवस्थेने हि बाब गंभीर घ्यायला हवी, अशा बोलण्याला लोकशाही ची जोड लावून ताशेरे ओढु नये. न्यायालय हे विचार पुर्वक न्याय भुमिका घेते यावर जनतेच्या विश्वास कायम आहे.
उध्दव ठाकरेंच्या वक्तव्याला कुचकटपणाचा तीव्र वास येतोय. ह्यांच्या मनमानी वागण्याचे सर्वांनी स्वागत आणि कौतुक करावे ह्या त्यांच्या अपेक्षेला धक्का बसला की हा अहंकारी माणूस फडफडायला लागतो.
भारतीय न्याय प्रणाली चा अवमान आहे .कारवाई झाली नाही तर हे असेच कोणीही असे कृत्य करणार भीती संपल्यात आली असे म्हणावे लागेल.
राउत काय बोलतो,त्या। पेक्षा त्याला लोक देत असलेला प्रतिसाद जास्त भयावह आहे.
या नीच माणसावर कोर्ट वरवंटा का फिरवत नाही? एकच कचकचीत दणका द्यायचा सगळी मस्ती उतरून जाईल. आता मात्र माजोरीचा अतिरेक झालाय.
लोकसभेतील विजयाचा माज.तो ऊतरवला पाहिजे
ह्या लोकांना खरंच लेकी-बाळींची काळजी आहे का ? त्यांच्या वागण्या-बोलण्यातून तसं अजिबातच वाटत नाही .
हो देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂😂
याच न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे ही गोष्ट विसरून गेला आहे naughty boy.😂
मतदारांनी हे लक्ष्यात ठेवून न्यायाच्या बाजूने मतदान करावे.
सुशील जी, भारतीय गुप्त चर विभाग आपले कर्तव्य चोखपणे करत आहे का, याची शंका येते.😢
कोर्टाने स्वतःहून व्हिडिओ क्या आधारे कारवाई करावी हे लोकशाही आहे.नाहीतर कोर्टाच्या आदेशा भविष्यात काही अर्थ राहणार नाही.अराजकता माजेल हे लक्षात ठेवा.
कोर्टाने सुमोटो घ्यावा... आणि हाच माणूस संसदेला चोर म्हणाला ना. काय झाले
यांच्याविरोधात कारवाई होत नाही.
याना न्यायालयाने ताबडतोब आदेश काढून यांना जेल मध्ये पाठवले पाहिजे सुशील जी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आपणास नमस्कार सर जी
देशात काही लोक हुकूमशाहीच करतात, दिशा सालियन चा बलात्कार करून तिला नागडे बिल्डिंग वरून फेकून देतात, सुशांत सिंग ला मारून त्याचे पुरावे नष्ट करतात. आणी मारणारांचे लोकेशन जिथे असते, पण cctv फूटेज नष्ट केले जातात. सगळा रडी चा डाव आणी डोमकावळा करतो काव कावं 😂😂😂
अहो कुलकर्णी ह्या वक्तव्यावर हायकोर्ट आपल्या निर्णयाची बदनामी झाली असे मानून सूमोटो दाखल करणार का, की दुर्लक्ष करून आणखी बेधडक विधाने पुढाऱ्यांना करु देणार आहेत.
न्यायालयाने अशा लोकांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी कायद्याचे ज्ञान न सणाऱ्यांना आधी जेलमधे टाकले पाहिजे विश्लेषण उत्तमप्रकारे केले आहे
सत्ता खिळखिळी करणे हाच उद्देश आहे.
सरकारची भुमिका संशयास्पद वाटते . यांच्यावर कायदेशीर कारवाई का करत नाही ?
सामान्य माणसाला वेगळा न्याय का?
या अशा न्याय व्यवस्थेलाच बदनाम करणार्यांवर कठोर कारवाई का बरे केली जात नाही वास्तविक अंशांवर कठोरात कठोर कारवाई त्वरीत होणे गरजेचे आहे.
यावर जर कारवाई झाली नाही तर राऊत बरोबर बोलला असेच म्हणावे लागेल.
अहो फडणवीस साहेब आता तरी योगी आदित्य नाथ साहेबा सारखें निर्णय घ्या समजून घ्या आता खरंच गरज आहे जय भोले जय शिवराय जय सनातन धर्म जय महाराष्ट्र
यांच्या विरोधात कोणी काही कारवाई करत नाही याचा अर्थ हे योग्य बोलत आहे असच लोकांना वाटणार.
स़ंंज्या गांजा....!
न्यायालयाने अशा अपप्रवृतीची वेळीच दखल घ्यावी. अन्यथा घ्या विकृती न्यायव्यवस्थेवर सुध्दा प्राणघातक हल्ले करू शकते.
सगळ करून भागलो पण भारतात
दंगल काही होत नाहीं.
सोरोस चाचा, काकाला कस तोंड
दाखवायचं, कसा हात पूढे करायचा.
मी आपले विश्लेशन ऐकत असतो आपण सांगता ते सगळे खर आहे पण या कडे कोर्टाने लक्ष देवून काहीतरी कारवाई केली पाहिजे
महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण करू पाहणाऱ्यांना वठणीवर आणायला योगिजी सारखे मुख्यमंत्री हवेत.
संजय राऊत याच्या स्थानविशेषची गाझापट्टी होण्याची वेळ आली आहे.
अशा महाभागच्या वर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे
माकडा आंदोलनास न्यायालयाने बंदी केली नाही. महाराष्ट्र बंदला नकार दिलेला आहे
कुठंतरी आज वाचलं की आज जन्माष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्ण यांच्या बाळ लीला स्मरण जरूर कराव्यात परंतु आता वेळ आहे ती रणांगणातील श्रीकृष्णाला स्मरण्याची...
आहो सुशिलजी हा संजय राऊत नेहमी बोंबलत असतो अशा माणसाला बोंबलभिक्या अशी पदवी द्या
औरंगाबाद खंड पीठाचे एक न्यायमूर्ती ज्यांना औरंगाबाद ते जळगाव प्रवासात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास झाला तर सुमोटो दाखल करतात,आणि आता काय झोपा घेतात.
आपण म्हणालात ते अगदी खरे आहे.
राऊत साहेब आपण सत्तेत असताना चित्रपटातील नटी कंगनाच्या घर🏠 पाडा-पाडी केली ती कोणती शाही होती
संजय राऊत ला उभं कराव मग कळेल किती तुमची काय किंमत आहे ते.वागळेंनी घटनाबाह्य कसं हे विश्लेषण करून सांगावं जरा बरं होईल.
राऊत यांची राज्यसभेतील खासदारकी जाणार असे आपण एका वर्षापूर्वी बोलला होतात .
पत्रकचाळ प्रकरणात ते जामिनावर आहेत . सरकार भाजपचे आहे मग घोडे अडलंय कुठं.
Fadanvis settlement kartat pratyek veli.
BJP cha manus aahe ha asa watatay
Mala Watate Kirti Somayyacha Aatil Chera Mhanje Noughty ch
भोंगा ने patrachal चाळीत जमीन बळकावली आहे ह्यांना मोका का नाही?
@@rameshchandrarathi6030 Aditya rape karun pan ujal mathyane firtoy tithe Raut ch kay honar
जामिनावर बाहेर असूनही ही भाषा
ह्यांना आवर कोणी घालु शकत नाही का?कारण सामान्य माणूस बोलला तर कारवाई लगेच होते
एक दिवस वेळ येईल आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील ! कारण वेळ यावी लागते.
❤ एक जबरदस्त आणि पुराव्यासह केलेले विश्लेषण.
❤ एक सत्य कथन आणि कसे
न्यायालयाला ही नेतेमंडळी अनुचित
बोलते तेही अवमानात्मक भाषा
वापरून,पेपर मध्ये लिहून यावर
न्यायालयाने स्वतः गुन्हा दाखल
का करू नये ?
सरकारने फक्त झोपा न घेता यांच्यावर कडक कारवाई करावी सरकार का घबरतय प्रश्न आहे,,
यांच्यावर कारवाई नाही झाली तर यांचं धाडस वाढत जाणार आपण काही जरी बोललो तरी आपल्याला कोणीही काही करू शकत नाही.
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
कॉमेंट्स करायला माझेकडे शब्दच नाहीत सुशीलजी. फक्त 👊 हेच आहे.
बीजेपी एखाद्या कार्यकर्त्या करवी किंवा वकील तर्फे ह्या समज राऊत वर कोर्टाच्या अवमानाची केस का दाखल करत नाही , ते शेलार दरेकर फडणवीस पडळकर कुणाचं गवत उपटत असतात काय माहिती
ह्यांचे गुन्हे सिद्ध करणार्या केसेस चे क्रमांक खाली जातात कोर्टापुढे केस येतच नाहीत ते का? खूप कुटील देशात अराजक माजवणारी विधाने आहेत माननीय कोर्ट ह्यावर action घेऊ शकत नाही का?
कोर्ट स्वतः हस्तक्षेप का करत नाही sumoto करून निकाल द्यावा
निखिल वागळे हे स्वतः समाज बाह्य केव्हा झालेत त्यामुळे त्यांच्यावर मी काय बोलणार खरोखर अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांच्यावर माननीय न्यायालयाने सो मोटो विचार करून हवामान याचिका दाखल करून घेतले पाहिजे
सर्व सामान्यांच्या तर हे पण लक्षात येत आहे की रामायण घडत आहे. रावणाने कसे सर्व ग्रह बांधून ठेवले होते व सर्पीन त्यावर नेमली होती तसेच हे चालू आहे.