महाराष्ट्रात एका-ही मराठी नेत्याला एका-ही राजकीय पक्षाच्या असे वाटतच नाही की महाराष्ट्रात मराठी लोकानी "आत्मनिर्भर, व्यावसायिक" व्हावे कोणत्याही 5 वर्षांत कोणत्याही पिढीत - आणि हे वास्तव, मानसिकता बदलूच न देता असेच रहावे यासाठी बहुतांश मराठी लोकच रोज मदत करतात कोणाकडेतरी, Govt-Sector, Private-Sector मध्ये कितीही शिक्षणानंतर फक्त नोकऱ्याच अभिमानाने करत राहून दुसर्यांना श्रीमंत करत राहून आयुष्यभर प्रत्येक पिढीत..... असा संशय गेली काही वर्षे आहेच की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भ्रष्टाचार % - जीवी, भ्रष्ट-नेता-जीवी, राजकीय पक्ष-जीवी, सेटिंग- फिक्सिंग- हेराफेरी- घोटाळेबाज, फुकट्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या झुंडी वाढल्या आहेत, जाणूनबुजून भ्रष्टाचार, घोटाळे करून वाढवलेल्या आहेत
चाणक्य संस्थेने एक्झिट पोल फसल्याने माफी मागितली आहे. आपण कधी माफी मागणार आहात पाचलग? आपली विश्वासार्हता काय? आपण आपल्या एक्झिट पोलवर एकही शब्द का बोलत नाही? इतकं बेजबाबदार वर्तन का?
Amit Shah should have been send as BJP President. He is interested in poilitics only. We need full time; strong Home Minister , who is not interested in pity politics of State Leaders. Amit Shah destroyed BJP In UP & Maharashtra. Many important things happened without Yogi and Fadanvis even knowing.
काय पवार नुसत्या बाता हानतों चेतन स्वतंत्र सेनानीं कुठ चहा विकणारा कुठं तुम्हाला जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा मी तुम्हाला चांगला पत्रकार समजत होतो परंतु तुम्ही भी भक्तता मध्ये जमा झाले
आज़ स्थितीत देशात 200 जिल्यात , 800 तालुक्यांत , 1500 समुद्र किनाऱ्यांवर हिंदु कसा आहॆ ,कुठे आहॆ ,तो तिथे प्रॉपर्टी विकत घेऊ शकतो का याबाबत कुणीही कुठेही चर्चा करण्याची हिंमत करीत नाही .केवळ चर्चा ऐकणारा कसा खूष होईल व कुणीही दुखावणार नाही हे विश्लेषक काळजी घेतात .परंतु 25 वर्षांनंतर देशात काय परिस्थिती असेल यावर कुणीही बोलत नाही .
आज़ UP तील 20 जिल्यातून स्थलांतरी त झाला आहॆ ..देशात इतर राज्यातून सुध्दा सतत स्थलांतरित होत आहॆ .JK तर सोडूनच द्या . Demography बदलत आहॆ .केवळ निवडणुका वर कोण जिंकेल व कोण हरेल यावर चर्चा करत बसू नका .आत्ताच जागे व्हा .
चांगलं विश्लेषण. तटस्थपणे विचार करण्याची क्षमता यात दिसत आहे. मात्र एका मोठ्या मुद्द्याला स्पर्श झाला नाही. मंत्रिमंडळ जवळजवळ तेच आहे. तेच चेहरे व त्याच कल्पना. यात शिळेपणा जाणवतो. काही वर्षांनी लोकांना याचा कंटाळा- fatigue- जाणवू शकतो. मोदींच्या पहिल्या पाच वर्षांत खूप आर्थिक सुधारणा झाल्या. त्यातल्या काही फसल्या, उदा. नोटबंदी. मात्र अनेक यशस्वी झाल्या- जीएसटी, रेरा, आयबीसी, जनधन खाती,अर्थव्यवस्थेचे डीजीटायजेशन इत्यादी. दुस-या पाच वर्षात राजकीय मुद्दे पुढे आले - कलम ३७० रद्द झाले, राम मंदीर झाले इत्यादी. अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले असे नाही, पण नवीन सुधारणा फार झाल्या नाहीत. आता मुख्य प्रश्न म्हणजे - पुढे काय- याला उत्तर नाही, कारण सरकारात तरुण रक्त नाही, नवीन कल्पना पुढे येत नाहीत, तीच मंडळी दिसत आहेत.
फसले नाही. करसंकलन चांगले होत आहे, पण दरांमध्ये सुसूत्रता हवी व करांचे ओझे कमी करायला हवे. हा अप्रत्यक्ष कर आहे, त्यामुळे त्याचे ओझे कमी व प्रत्यक्ष कर - corporate क्षेत्रावर करांचे दर वाढायला हवे. असे असले तरी जुन्या व्यवस्थांत सुधारणा हे पुरेसे नाही. नवीन reforms आणायला हवेत. दुर्बल घटकांसाठी अधिक कल्याणकारी योजना हव्यात. नाहीतर कंपन्याचा नफा वाढतो, शेअर मार्केट जोरात, पण ग्रामीण भारतात अंधार - हे टाळायला हवे. तरच पुनंहा निवडून येता येईल.
महाराष्ट्रात एका-ही मराठी नेत्याला एका-ही राजकीय पक्षाच्या असे वाटतच नाही की महाराष्ट्रात मराठी लोकानी "आत्मनिर्भर, व्यावसायिक" व्हावे कोणत्याही 5 वर्षांत कोणत्याही पिढीत - आणि हे वास्तव, मानसिकता बदलूच न देता असेच रहावे यासाठी बहुतांश मराठी लोकच रोज मदत करतात कोणाकडेतरी, Govt-Sector, Private-Sector मध्ये कितीही शिक्षणानंतर फक्त नोकऱ्याच अभिमानाने करत राहून दुसर्यांना श्रीमंत करत राहून आयुष्यभर प्रत्येक पिढीत.....
असा संशय गेली काही वर्षे आहेच की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भ्रष्टाचार % - जीवी, भ्रष्ट-नेता-जीवी, राजकीय पक्ष-जीवी, सेटिंग- फिक्सिंग- हेराफेरी- घोटाळेबाज, फुकट्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या झुंडी वाढल्या आहेत, जाणूनबुजून भ्रष्टाचार, घोटाळे करून वाढवलेल्या आहेत
सहमत
@@game-changer-brand7252 त्यांना वडापाव कार्यकर्ता पाहिजे ,,,,,
Nice thoughts of mr pawar ❤
मतदार संघ पुनर्रचना 2026 नंतर होणाऱ्या लोकसख्येनुसार होणार आहे.
म्हणजे 2031 ला लोकसंख्या मोजणी सुरू होईल त्यांनतर मतदारसंघ पुनर्रचना 2034 उजाडेल 😅
काॅग्रेस फक्त,,,,,
मुस्लिमाच्या मतावर टिकुन आहे.
काॅग्रेस ची हिंदु मते कमी होत आहेत ,,,,
जय महाराष्ट्र.....
प्रकाश पवार सारखा माणूस पण मोदी भक्त बनला वाटतं.
Chancha spot
Mr Pawar ! Congress contested around 25% lesser sits With 2% growth ! It seems u forgot !
चाणक्य संस्थेने एक्झिट पोल फसल्याने माफी मागितली आहे.
आपण कधी माफी मागणार आहात पाचलग?
आपली विश्वासार्हता काय?
आपण आपल्या एक्झिट पोलवर एकही शब्द का बोलत नाही? इतकं बेजबाबदार वर्तन का?
Mr Pawar! After fighting 28 sits with rampant use of Power , if they mentioned their % of bjp ! Mind well ur analyiltucal power is less !
evm ed cbi money नायव्यवस्था पक्ष फोडून सत्ता चालवली
Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA)..
पुढील वेळ स मतदारसंघ वाढणार आहे त्यावेळी बहुमतासाठी ३५० ते ४०० लागतील
240 चे कदाचित दोन-तीन वर्षात 272 होतील
😂😂😂
Amit Shah should have been send as BJP President. He is interested in poilitics only. We need full time; strong Home Minister , who is not interested in pity politics of State Leaders.
Amit Shah destroyed BJP In UP & Maharashtra. Many important things happened without Yogi and Fadanvis even knowing.
प, नेहूनशी ३ ऱ्या टर्मशी तुलना करताना ६२ च्या चीन युधहाची ही पार्श्वभूमी होती का ? याचा विचार करावा !
नमस्कार नाही भारत चिन युद्ध हे आक्टोबर ६२ मधे झाल. धन्यवाद
Think bank is one party as modi Alliance
नविनच सांगितले खेड्यातील लोक शेअर्सने श्रीमंत झाली विचार करण्यासारखा विषय आहे
टक्केवारीवर शब्दच्छल करणं चुकीचं आहे. लोकशाहीत एका मताने उमेदवार निवडून येतो ह्यातच एका मताचं महत्व उद्धृत होते
प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता केवळ आकडेवारी आपल्या सोयीने दाखवत भाजपच्या सोयीचं विश्लेषण.
Pawar ! R U Pro bjp , Bcos so many times , I saw R U confident of Bjp3 complete tenure
खेड्यातील वर्ग शेअर मार्केट मधील गुंतवणुकीतून श्रीमंत झाला...हे म्हणजे पाहुण्यांना ग्रामीण भागाचं economics च समजलं नाही इतकं harsh statement आहे.
भारतीय जनता देखो चौथे बार मोदीजी को पी. एम. बनायेंगी🌈🌈🌈🌈
वारे विश्लेषक भक्त.
काय पवार नुसत्या बाता हानतों चेतन स्वतंत्र सेनानीं कुठ चहा विकणारा कुठं तुम्हाला जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा मी तुम्हाला चांगला पत्रकार समजत होतो परंतु तुम्ही भी भक्तता मध्ये जमा झाले
महाराष्ट्रत भाजपने सर्वात जास्त जागा लढवल्या. मग टक्का का नाहीं वाढणार?
तीनच जागा जास्त लडवल्या
मराठा आरक्षण, अजितदादा चा नवखेपणा
Next candidate Nitin Gadkari pahije mag tr opposition aandane opposition madhech Basel na election ladhta
Gramin bhagtil tarun share market mdhun shrimant zale... ajab tark aahe
अठरा पगड जातीतले विविध अर्थ वर्गातले लोक त्यांची मतं व्यक्ती सापेक्षात बसवून विश्लेषण करणं चूकीचं आहे जनतेच्याइ मतावर अन्याय करणारं आहे
Jar - tar chi Muktafale ?
Bjp Kadun hya mansancha apekshta ahet. Vayyaktik apeksha
विश्लेषण ठिक आहे पण मराठी लईच भारी आहे 🤦🏾♂️उदा. गेलथ, केल्थ, उखाडले ई. ई. भाऊ विदर्भातला वाटतोय
कोल्हापूर
महाराष्ट्रात कोरोना आहे का अजून
सुंदर विषलेशन
योगी ,तिकीट वाटप दूर
tank madhae takalele thinker
I was unsubscribing think bank
Ok
What a grammar
प्रश्नाच्या दोन्ही बाजू ऐकण्याची तयारी असावी. फक्त आपल्याला आवडणारी बाजूच ऐकायची का? मग debate ची गरजच काय ?
आज़ स्थितीत देशात 200 जिल्यात , 800 तालुक्यांत , 1500 समुद्र किनाऱ्यांवर हिंदु कसा आहॆ ,कुठे आहॆ ,तो तिथे प्रॉपर्टी विकत घेऊ शकतो का याबाबत कुणीही कुठेही चर्चा करण्याची हिंमत करीत नाही .केवळ चर्चा ऐकणारा कसा खूष होईल व कुणीही दुखावणार नाही हे विश्लेषक काळजी घेतात .परंतु 25 वर्षांनंतर देशात काय परिस्थिती असेल यावर कुणीही बोलत नाही .
आज़ UP तील 20 जिल्यातून स्थलांतरी त झाला आहॆ ..देशात इतर राज्यातून सुध्दा सतत स्थलांतरित होत आहॆ .JK तर सोडूनच द्या . Demography बदलत आहॆ .केवळ निवडणुका वर कोण जिंकेल व कोण हरेल यावर चर्चा करत बसू नका .आत्ताच जागे व्हा .
धर्मनिरपेक्षता खड्ड्यात नेणार आहे.
Absolutely right Sir I agree with ur comment
Tinech aaj prynt vrti aanliy
Pudhe kay hot bghu@@sarumugam999
Maharashtra मध्ये तुमचा अंदाज चुकला हे सांगा
भारतात आजचं उद्या, उद्याचं परवा,परवाचं तेरवा खरं नसतं.मतदार भरवशाचा नाही.राजकीय पक्ष तर अविश्वासार्ह आहेत.
याला आता पर्यंत शहाणा समजतं होतो
छान
काहीही बोलतो.कसला थिंक टॅक
आगं बया.....लय वंगाळ
think is great analyser. पवार सर खूप मोठे अभ्यासक आहेत
Share Market वाली comment निव्वळ टुकार होती..ग्रामीण भागात लोकांनी पैसा कमावला वगैरे😅
Pustaki dnyan !
चांगलं विश्लेषण. तटस्थपणे विचार करण्याची क्षमता यात दिसत आहे. मात्र एका मोठ्या मुद्द्याला स्पर्श झाला नाही. मंत्रिमंडळ जवळजवळ तेच आहे. तेच चेहरे व त्याच कल्पना. यात शिळेपणा जाणवतो. काही वर्षांनी लोकांना याचा कंटाळा- fatigue- जाणवू शकतो. मोदींच्या पहिल्या पाच वर्षांत खूप आर्थिक सुधारणा झाल्या. त्यातल्या काही फसल्या, उदा. नोटबंदी. मात्र अनेक यशस्वी झाल्या- जीएसटी, रेरा, आयबीसी, जनधन खाती,अर्थव्यवस्थेचे डीजीटायजेशन इत्यादी. दुस-या पाच वर्षात राजकीय मुद्दे पुढे आले - कलम ३७० रद्द झाले, राम मंदीर झाले इत्यादी. अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले असे नाही, पण नवीन सुधारणा फार झाल्या नाहीत. आता मुख्य प्रश्न म्हणजे - पुढे काय- याला उत्तर नाही, कारण सरकारात तरुण रक्त नाही, नवीन कल्पना पुढे येत नाहीत, तीच मंडळी दिसत आहेत.
GST fasale ahe..chalu ahe mhanun successful vatat ahe ...pan khoop problems ahet ...sagalyanach...
फसले नाही. करसंकलन चांगले होत आहे, पण दरांमध्ये सुसूत्रता हवी व करांचे ओझे कमी करायला हवे. हा अप्रत्यक्ष कर आहे, त्यामुळे त्याचे ओझे कमी व प्रत्यक्ष कर - corporate क्षेत्रावर करांचे दर वाढायला हवे. असे असले तरी जुन्या व्यवस्थांत सुधारणा हे पुरेसे नाही. नवीन reforms आणायला हवेत. दुर्बल घटकांसाठी अधिक कल्याणकारी योजना हव्यात. नाहीतर कंपन्याचा नफा वाढतो, शेअर मार्केट जोरात, पण ग्रामीण भारतात अंधार - हे टाळायला हवे. तरच पुनंहा निवडून येता येईल.
Chaan Analysis
Right
अतिशय शांतपणे आणि योग्य विवेचन
just waiting for your podcast
अगदी बरोबर..
छान
गन्चो😂
धन्यवाद पवार सर अचूक विश्लेषण
Fakt modi modi modi
Modichya mangutivar 2 Muslim bhkt ghevun baslat bagha! Chandrababu, Nitishkumar , if Modi remove them , Modi Shah have to run in jail
हिंदुत्व हेच भारतीय समाज आणि भारताला दीर्घकाळ एकत्र आणू शकते. otherwise सामाजिक आणि राजकीय तसेच भारत दिव्यांग बनण्यास तयार
मला वाटत तू खूब हुशार आहे
Yed ka Shan !
Right
Andhabhakt