उद्धव ठाकरेंच्या विश्वसघाताची शिक्षा महाराष्ट्राला कशाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 485

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 месяца назад +148

    यांना शंकराचार्य केले म्हणूनच जोशीमठात भेगा पडल्या

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 месяца назад +10

      अनधीकृत आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 месяца назад +2

      Shankar Aacharyni Bhagv Fetun Hirv Sweekaarav
      Jaml tr Maharashtra cha CM Vhav 😂😂😂😂😂

    • @milindranade3311
      @milindranade3311 3 месяца назад +6

      खरं म्हणजे हे शंकराचार्य कुठल्या अनुषंगाने वाटतात.? आणि त्यांचा राजकारणाशी काय संबंध?

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 3 месяца назад +10

    मुख्यमंत्री होण्याची आपली पात्रता धमक आहे का याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 3 месяца назад +123

    शेंडी जानव्या कडून पुजाअर्चा चालते का? हे फार दिवस टिकणार नाही. महाराष्ट्रात अतृप्त आत्मे वाढले

    • @MrNibandhe
      @MrNibandhe 3 месяца назад +5

      👍अगदी बरोबर बोललात भाऊ... हा नाटकी आहे उद्धव.!!

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 3 месяца назад +67

    श्री शंकराचार्य यांनी राजकारणात पडायचं कारणच काय 🙏🏻अशांना त्वरित पदाच्युत करावे 👍🏻

    • @vilasgholse4660
      @vilasgholse4660 3 месяца назад +9

      सरळ हाकलावे हें पद कोण देत हा त्यांना अधिकार कोणी दिला,,, ज्यांनी ह्यांना शंकरा चार्य बनविले त्यांची धर्म गुणवत्ता ही चेक केली पाहिजे

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 месяца назад +129

    खरतर शंकराचार्यांनी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. कुणाचीच बाजू घेऊ नये.

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 3 месяца назад +3

      Correct

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@bharatithakar8247 ते उठाच्या प्रचाराला आले आहेत

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@bharatithakar8247 कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू . या आचा-याचे कर्म उठाचा प्रचार

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 месяца назад +2

      Fakt Hindu Hitanchi baju ghyawi. Tyanna EKGATTHA matdanala udukt karawe.
      Jay Hind Jay MH Vande Mataram

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 3 месяца назад +2

      खादाडाचार्य.

  • @limbajipawar7005
    @limbajipawar7005 3 месяца назад +104

    हे महाशय काँग्रेसाचारय आहेत

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 месяца назад +6

      Zing ping che hi hastak asu shaktat.

    • @Varsha-zt2zd
      @Varsha-zt2zd 3 месяца назад

      Yes बरोबर आहे

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 3 месяца назад +16

    शंकराचार्य होण्यासाठीची पात्रता या अविमुक्तेश्वरानंदाकडे खरंच आहे का?

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 3 месяца назад +25

    हे शंकराचार्य म्हणजे हिंदू विरोधकच, यांना हिंदू आवडीची किंमत देणार नाहीत. जय श्रीराम. जय शिवराय.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 3 месяца назад +81

    मुळात शंकराचार्य नावाच्या व्यक्तीने हा राजकीय च़ोंबडेपणा करण्याचे कारण काय? जे हिंदू धर्म संरक्षणाचे व वाढविण्याचे काम या व्यक्ती कडून अपेक्षित आहे ते करताना हे कधीच दिसत नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +5

      खरय

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +7

      हा आचारी पूर्वजन्मीचा हिरवा असावा

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 месяца назад

      ​@@swapnapandit478- अहो साहेब तुम्हाला शाप लागेल पुढील जन्मात तुम्ही हिरवे जन्माला याल.😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 3 месяца назад

      ​@swapn👌👌👌apandit478

    • @sunilrege984
      @sunilrege984 3 месяца назад +6

      उबाठाने 50 खोके दिले असणार 👊😿😿

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 3 месяца назад +10

    ही व्यक्ती ज्ञानी, सनातनी हिंदू आहे, याबद्दल शंका वाटते.

  • @somasalaskar8760
    @somasalaskar8760 3 месяца назад +38

    राजकारण करणारे शंकराचार्य एखाद्या
    मठाचे प्रमुख कसे होऊ शकतात?

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 3 месяца назад +5

      1) ज्योतिर्मठ 2) शृंगेरी 3) पुरी आणि 4) द्वारका ही 4 पिठे आद्य शंकराचार्य॔नी स्थापन केली आहेत. यात पाचवे करवीर पिठ ( कोल्हापूर) मानतात.
      - हे ज्योतिष पिठ कुठुन आले ???

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 3 месяца назад +1

      मातोश्री वर जाऊन मठा ऐवजी माठाचे शंकराचार्य व्हायचे असेल.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 месяца назад +8

    कलीयुग आहे. भल्याभल्यांना कली उघडं पाडतो. तो कोणीही असो. शंकराचार्य असो की सामान्य मानव.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 3 месяца назад +16

    या विचाराचे शंकराचार्य देशाचे व धर्माचे काय भलं
    करणार?
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 3 месяца назад +30

    आजकाल ह्या शंकराचार्यांनी आपल्या मुख्य काम सोडून नेत्यांच्या मागे जात सिद्ध करत आहेत की जिथे दाम मिळेल तिथे जात आपण पोटभिरू रस्त्यावर फिरणाऱ्या साधून पेक्षा वेगळे नाहीत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@mukundjoshi4948 कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू

  • @crazeofart8416
    @crazeofart8416 3 месяца назад +11

    जनतेचा विश्वासघात करुन कॉंग्रेस संगत शंकराचार्य यांना दिसली नाही का ?

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 3 месяца назад +144

    अरे वा ! ज्योतिष पिठा चे शंकराचार्य, मातोश्री पिठाच्या भंकसाचार्या ना भेटले ???
    - मग अजुन पत्राचाळ पिठाचे मर्कटाचार्य गप्प कसे ???

    • @मन्वंतर
      @मन्वंतर 3 месяца назад +9

      😃👌👌👍😂

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 3 месяца назад +10

      पावसाळी पिकनिक करत असतील.

    • @ashishpurandare2961
      @ashishpurandare2961 3 месяца назад +4

      खुप सुदंर जबाब.

    • @hrishikeshathavale9116
      @hrishikeshathavale9116 3 месяца назад

      कमरेत हात घालून डान्स करत असतील​@@shobhatejam6999

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 месяца назад +1

      😂😂😂😂😂

  • @gurudini
    @gurudini 3 месяца назад +47

    हा खानग्रेसी शंकराचार्य

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 месяца назад

      Aata Pratyek Pakshane
      Aap Aaple Chary Nemvave 😂😂😂😂😂

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 3 месяца назад +18

    सकळ्यात पहिला कुणी कुणाचा विश्वासघात केली हे जनता ओळखून आहे. पण सहानुभूती मिळवण्यासाठी काही वाट्टेल ते. जसं खुर्ची मिळवण्यासाठी केली होती

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 3 месяца назад +92

    मातोश्री वरून तिकीट देण्याचे आश्वासन दिले असेल.😂

    • @sunilkelkar5886
      @sunilkelkar5886 3 месяца назад +1

      😂😂😂

    • @ashishpurandare2961
      @ashishpurandare2961 3 месяца назад +2

      किमंत काय ठरवली असेल.?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 месяца назад

      Lavkarach Rajysabhet Basavnar Ubbtta Hyala Ase Watate

    • @niketkuvalekar3505
      @niketkuvalekar3505 3 месяца назад +2

      ​@@ashishpurandare2961शिवबंधन बांधून घेतले असेल😁😁😁

  • @Jocky008
    @Jocky008 3 месяца назад +22

    शंकराचार्य सुध्धा एकदम ok झाले असावेत

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 3 месяца назад +6

      त्यांना खोके मिळाले असतीलच.

    • @artikumbhar9801
      @artikumbhar9801 3 месяца назад +1

      😂😂

  • @Sneharani6711
    @Sneharani6711 3 месяца назад +28

    अनयजी एकदम बरोबर विश्लेषण 🙏

  • @sudhirsontakke2346
    @sudhirsontakke2346 3 месяца назад +32

    अनयजी शंकराचार्य जे बोलतात ते परिपूर्ण राजकारण करीत आहेत त्या मुळे त्यांनी शंकराचार्यांनी ती गादी सोडावी व राजकारणात यावं कमीतकमी त्या गादीचा अपमान करू नये

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@sudhirsontakke2346 खरय कर्म (उठा चा प्रचार)करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू

  • @tushar2919
    @tushar2919 3 месяца назад +22

    असे नेमके किती शंकराचार्य आहेत या देशात

  • @bylagu
    @bylagu 3 месяца назад +8

    धन्यवाद अनयजी तुम्ही हा सगळा चमत्कृतीपूर्ण आणि संपूर्ण गोंधळ असलेला घटनाक्रम छान रितीने समजावून सांगितला आहे.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 3 месяца назад +8

    चिन व सोरोस समर्थित तथाकथित शंकराचार्य.

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 3 месяца назад +49

    रागांच्या हिंदू धर्मा बाबत लोक सभेतील विधाना वर सरवासारव याच शंकराचार्यांनी केली होती

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +3

      @@pralhadsawant465हा पूर्वजन्मीचा हिरवा असावा

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 3 месяца назад +13

    असल्या शंकराचार्य असल्यापेक्षा मुल्ला मोलवी बरे कमीतकमी ते स्वतःच्या धर्मासोबत ऐकनिष्ट आहेत

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 3 месяца назад +43

    तो शंकराचार्य नक्कीच' करप्ट' असणार. त्याची हकालपट्टी करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

    • @MrNibandhe
      @MrNibandhe 3 месяца назад +8

      5 ~7 कोटीची दक्षिणा आणि आणखीन काही मिळाले असणार त्या तोतया शंकराचाऱ्या ला

    • @Kals1005
      @Kals1005 3 месяца назад +1

      Kaahi hou shaknaar naahi ulte morche kaadhun ajun tyanna motha kela jaail...aajkaal ase morche patkan nightaat ekala protect karayla

  • @mukundaravandekar2586
    @mukundaravandekar2586 3 месяца назад +5

    हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले पाहिजे, की महाराष्ट्राला मुख्यमंत्री कोण हवंय

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 3 месяца назад +9

    राजकारणात नाक खुपसणारे शंकराचार्य? उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व आठवायचं कारण 'दिसो लागे हार'
    शंकराचार्यांचं विधान म्हणजे हास्यास्पदच आहे.

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 3 месяца назад +62

    विश्र्वासघात खरे तर उबाठाने केला हे हिंदुधर्माला चालते का? आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता ठरवेल हे शंकराचार्य कोण

    • @MrNibandhe
      @MrNibandhe 3 месяца назад +6

      अगदी बरोबर, perfect 👍

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@sumatimungekar4296 कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 3 месяца назад

      बरोबर

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 3 месяца назад

      मुर्ख मराठी माणसांना कळतच नाही. तो चुकला आहे हे ते मानत नाहीत.

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 3 месяца назад +9

    ह्या Congress च्या एजंट ला सांगितल पाहीजे की विश्वासघात 2019 मध्ये झाला.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 месяца назад +8

    आपल्या बाजूने जो असतो, त्याची शेंडी जानवे, गोमूत्र, गोल जाळीदार टोपी, लाल टोपी, निळा झेंडा, हे सर्व चालते. पैश्याने कुणालाही विकत घेता येते, हेच खरे आहे, नातीगोती, मैत्री ई.ची किंमत राजकारणात केवळ मोजक्याच नेत्यांना असते.

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 3 месяца назад +18

    मी म्हणजे महाराष्ट्र असे ठाकरे समजतात त्या मुळे त्यांना जे काही होईल ते महाराष्ट्रालाच होईल. त्यांच्या या भ्रामक कल्पने मुळे तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही अशी जाणीव फडणवीसांना करून द्यावी लागली.

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 3 месяца назад +8

    शंकराचार्य (मूळ) हे सिद्ध पुरूष होते. हे तर मुळीच नाही.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 3 месяца назад +3

    उध्दव ठाकरे यांची विचारसरणी घृणास्पद आहे...UBT शिवसैनिकांनी स्वतःच्या डोक्याने विचार करून बघावा...त्यांचे त्यांनाच कळेल...

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 3 месяца назад +14

    ह्या शंकराचार्यांना राजकारणात भोचकपणा करायची गरजच काय ?

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 месяца назад +8

    शंकराचार्य यांना हिंदू धर्मात कोण आणि किती सन्मान देतो याचा त्यांनी विचार करावा.भारतीय मुस्लिम देवबंद चे सर्व आदेश पाळतात व त्यांना मान देतात.

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 3 месяца назад +9

    शिळ्या कढीला फक्त उत आणून आता महाराष्ट्राच्या राज्यात पुन्हा पाय रोवायचे . हिंदुंचा आता भूलभुलैया करायचा. सुधारणा प्रगती स्वतःत नको व लोकांत तर त्याहून नको.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 месяца назад +35

    बंद खोलीत शंकराचार्य उपस्थित होते का ?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +4

      असल्यास सप्रमाण सिद्ध करुन दाखवावे.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 3 месяца назад +4

      त्यानी समाधी लाऊन पाहिले.
      आणि संजय राऊत नी अंतर्ज्ञाना ने जाणले.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +2

      @@Vijay-G. 😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +2

      @@Vijay-G. समाधीमधे पालघर साधू दिशा सुशांत मनसुख हिरेन केतकी चितळे करमुसे आणि 2019 मधे भाजपासोबत युती ला मतदान करणारी जनता बरी दिसत नाही

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 3 месяца назад +4

      @@swapnapandit478 छे !छे !असल्या गोष्टी दिसल्या तर ते शंकराचार्य कसले आणि ते पिठ तरी कसले?
      - ठाकरे त्यांना भाकरी च्या पिठा वर बसवतील की !

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 3 месяца назад +9

    अहो शंकराचार्य,केदारनाथ शंकराच्या मंदीरात आभुषण सोने कधीपासुन चढवायला लागले.परवा,अंबानींच्या घरी लग्नावेळी मोदींनी दुसर्‍या शंकराचार्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी मोदींना स्वतःची माळा भेट दिली.शेजारी ह्या शंकराचार्यांकडे मोदींनी ढुंकुन देखील पाहीले नाही.😮😮

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 3 месяца назад +2

    आदि शंकराचार्य.......ह्यांच्या धार्मिक,सामाजिक,राष्ट्र हिताच्या कार्याचा, त्यांनी निर्माण केलेल्या संस्कृत वाङमयाचा अभ्यास करायचा ठरवलं तर आपला एक जन्म पुरणार नाही. इतकी त्यांची विद्वत्ता, ज्ञान आहे. ते "आचार्य " आहेत.
    आताच्या ह्या --शंकराचार्य पदावर बसलेल्या व्यक्तीने जे वर्तन केलंय,ते त्यांच्या पदाला सर्वथा अशोभनीय आहे.....इतकंच म्हणू शकते. त्यांना काही बोलण्याची माझी पात्रता नाही.तरीही.....🙏

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 месяца назад +50

    हिरव्यावरून चिडवल्यामुळे भगव्याला घरी बोलावले.आता अहो रूपम्,अहो ध्वनि!

    • @MrNibandhe
      @MrNibandhe 3 месяца назад +4

      मस्त, अगदी बरोबर 👍

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@bharatihawaldar5311 हा आचारी पूर्वजन्मीचा हिरवा असावा

  • @skadam3945
    @skadam3945 3 месяца назад +4

    2019 संपूर्ण महाराष्ट्रासोबत विश्वासघात केला त्याच काय

  • @licshpathak
    @licshpathak 3 месяца назад +63

    अम्मी जान असलेले उध्दट ह्यांनी शंकराचार्य पुजनाने डुक्कर पलटी कशी मारतात ह्याच हे आदर्श उदाहरण आहे......

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +7

      @@licshpathak हा आचारी पण पूर्वजन्मीचा हिरवा असावा

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 месяца назад +8

    आत्ता हिन्दू धर्म ची मते पाहिजे आहेत म्हणुन च नाटक करीत आहेत या महा विकास आघाडी चे झोलर गँग ला. काहीही फायदा होणार नाही

  • @mangeshumbrajkar7172
    @mangeshumbrajkar7172 3 месяца назад +21

    स्वामी जी ने राजकारण जॉईन करावे... हे तर सरळ सरळ हिंदू ल एका विचारसरणी शी लागे बंदे दिसतात... स्वामी जी ने धर्मा चे रक्षण करावे... अन्यथा स्वामित्व चा त्याग करावा...

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      हिन्दू विरोधी विचारसरणी

    • @Kals1005
      @Kals1005 3 месяца назад

      Purvi te rajkarnashi sambandhit hote chaatra sanghatneshi nigdit

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 3 месяца назад +36

    हे शंकराचार्य? निधी मिळाला? असे बोगस एवढ्या उच्च आसनावर बसतातच कसे?

  • @Swarprashant
    @Swarprashant 3 месяца назад +6

    हे शंकराचार्य नाही..यांची केस अजून pending आहे..त्याला स्थगिती दिली आहे

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 3 месяца назад +12

    हे शंकराचार्यच लबाड वाटतात.

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 3 месяца назад +15

    अविमुक्तेश्वर महाराजांना माहित नाही का कि लोकसभेच्या निवडणूकीत उबाठाचे उमेदवार कसे निवडून आले .काआता हेमहाराजही तुष्टिकरणाचे धोरण घेत आहेत महाराजांनी राजकारणात पडू नये

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 месяца назад

      शंकराचार्यांना ही ut ने हिरवे केले

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@apekshatare8241 संत तुकाराम महाराज म्हणतात कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 3 месяца назад +2

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जनताच ठरवणार.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 3 месяца назад +52

    उद्धव नी सुद्धा फायर आजींना घर देण्याचा शब्द दिला होता, उद्धव ने फायर आजींना धोका दिला, म्हणजे उद्धव हिंदू नाही

    • @NeelaG-o7i
      @NeelaG-o7i 3 месяца назад

      Santanchi hatya zali kay kele.arnav la bherlya gharatun uchlun nele jail madhe Takle modinchya name mate magun sp berober aaghadi keli hi kasli udaharne aahet

    • @YuvrajVshnupantKale1838
      @YuvrajVshnupantKale1838 3 месяца назад

      ज्यावेळी उद्धव ठाकरे च्या मुख्यमंत्री काळात पालघर मध्ये निष्पाप साधूंची हत्या करण्यात आली हे शंकाराचार्य ना दिसलें नाही कां?
      हे शंकराचार्य कमी आणि मोदी विरोधक जास्त वाटतात....
      पहिल्यांदा च धर्म पिठाधीश सत्ता पिठात लक्ष घालतात हे पहायला मिळाले 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 3 месяца назад +4

    शब्द न शब्द खरा आहे तुमचा अनयजी.(वाटतो)

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 3 месяца назад +69

    नमस्कार पालधर मधे साधुंची हत्या झाली त्या बाबतीत आदरणीय शंकराचार्य यांनी एक शब्द पण काठता नाही. हा विश्र्वास कि विश्र्वासधात.? धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 3 месяца назад

      त्या महान साधुं बद्दल हे भोंदूबाबा काय बोलणार ??

    • @tushar2919
      @tushar2919 3 месяца назад +4

      हा युक्तिवाद भाजपच्या प्रवक्त्यांनी बोलून दाखवला पाहिजे

    • @rohitk1-w9g
      @rohitk1-w9g 3 месяца назад +3

      अगदी बरोबर ते पूजनीय जागेवर आहेत त्यांनी मर्यादा पाळावी आणि आपली ठेवून घ्यावी

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 месяца назад

      हत्या करणारे भाजप चे पदाधिकारी होते हे शंकराचार्यांना माहित आहे.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 3 месяца назад +1

      मला पण हीच शंका येते, तो साधू यांच्याच कडे कसाकाय आला. व कशा साठी. कुछ तो गडबड है दया. श्री स्वामी समर्थ

  • @446sandeep
    @446sandeep 3 месяца назад +58

    शंकराचार्य दोन निष्पाप साधूंची हत्या विसरले का?

    • @aparnavilasgore9304
      @aparnavilasgore9304 3 месяца назад +3

      दोन साधुंची हत्या महायुती सरकार पण विसरले आहेत.

    • @446sandeep
      @446sandeep 3 месяца назад

      @@aparnavilasgore9304एकदा औरंगजेबाच्या शिपायांनी एका साधूला राजमहाला समोरून जाताना मनाई केली व मारहाण देखील केली तेव्हा समस्त साधू- सन्याशांनी दिल्लीवर हल्ला करून औरंजेबाला हात बांधून माफी मागायला लावली होती. कुण्या औरंगजेबाच्या विरोधकाची मदत नाही मागितली. ह्या शंकराचार्यांना इतर साधू-संन्याशांबद्दल कळवळा नसेल तर सामान्य लोकांबद्दल कसा असेल.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@aparnavilasgore9304 योगीजींनी विसरु नये ते साधू मूळचे युपीचे होते ना

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 3 месяца назад

      ​@@aparnavilasgore9304 म्हणून हे चार्य सुधा विसरले का? महायुती नालायक आहे म्हणून हे भंकसाचार्य देखील महानालायक आहेत का? आणि साधूंना ठेचून मारणार का?

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 3 месяца назад +1

      त्यांनीच कशावरून करवली नसेल, सर्व जनता त्या साधुंशी कांहीही संषशध नसताना हळहळ ते त्यांचे या साधूला काहीच पडलेली नाही.हा त्याला परत मुख्यमंत्री करायला सांगतो कोणत्या अधिकारात. खोके petern इथे पण 🎉🎉😂😂😂

  • @Jocky008
    @Jocky008 3 месяца назад +10

    अहो ऊबाठा च सरकार सहा महिन्यातच जाणार होत.. पण मोदींनी सूत्र हलवली होती म्हणुन यांचं सरकार वाचलं होत.. हे त्या अती मुक्ताला कोणी तरी समजाऊन सांगा ना.. आणि मग काय प्रतिक्रिया देतात ते बघू

  • @DS-zi9ho
    @DS-zi9ho 3 месяца назад +2

    फक्त आणि फक्त विधानसभा निवडणुकीसाठी....

  • @mageshdonde2708
    @mageshdonde2708 3 месяца назад +10

    परफेक्ट विश्लेषण

  • @anaghabhide1203
    @anaghabhide1203 3 месяца назад +4

    ह्या शंकराचार्यांनी राममंदीराच्या ऊद्घाटनाला विरोध केला होता.

  • @BharatSadarani
    @BharatSadarani 3 месяца назад +12

    शंकराचार्य पाप आणि कर्माची व्याख्या बदलू शकनार? पापा ची फल भोगायला लागनार ज त्यातून कोन्ही बचू शकनार नाही हे नक्की j आहे, आता शरद पवार पण लात मरायला निघाले j आहे.

  • @BhargavBhagat-k7n
    @BhargavBhagat-k7n 3 месяца назад +3

    ओ साहेब, संविधानाने सर्वांना हक्क दिलाय, आपले मत मांडण्याचे.. जर या देशाचा पंतप्रधान धर्माचा राजकीय वापर करत असेल,,मग धार्मिक व्यक्ती ने राजकारणात फक्त मत मांडणे, यात चुकीचं काहीच नाही.. उलट आपला देश जास्त प्रमाणात धर्माचे आचरण करतोय.. तुमचे विचार अतिशयोक्ती पणाचे वाटते, किंवा कोणत्या तरी एका पक्षाशी निगडित वाटते.. तुम्ही हि पत्रकार आहात.. हे हि लक्षात असू द्या 🙏

  • @prashantkamat2657
    @prashantkamat2657 3 месяца назад +6

    एकनाथ शिंदे त्यांना म्हणजे शंकराचार्यांना, अंबानींच्या लग्नात भेटायला गेले नसणार, म्हणून राग असेल.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 3 месяца назад +37

    खरं म्हणजे शंकराचार्यांनी उद्धव ला मठात घेऊन जावे, आणि तिथेच ठेवावे 😂

    • @surekharanade270
      @surekharanade270 3 месяца назад +5

      आणि स्वतः सारखी भगवी वस्त्रे [ भगवी फडकी ] ही परिधान करायला द्यावीत.

    • @v826
      @v826 3 месяца назад

      😂😂😂✅✅

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +1

      ​@@surekharanade270भगवी कपड़े घlलने त्यानी सोडून दिले आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 месяца назад

      Ubhatala Aata Chala Charyana Ghari Aanun Chakri Keli Aata Hindu ch Ek Gatta Mat Khatrine Milnar 😂😂😂😂😂😂

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 3 месяца назад +6

    ह्यांना उद्धोदीन ने नक्की मालपाणी दिला आहे म्हणून री ओढत आहे. म्हणे शंकराचार्य 😂😂 शुक्राचार्य आहे हे.

  • @avinashdeshpande3056
    @avinashdeshpande3056 3 месяца назад +7

    एकाच दिवशी भुजबळ सिल्वर ओक वर आणि उमाशंकर पांडे मातोश्रीवर ?

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 3 месяца назад +17

    राम मंदिराला त्यांनी. विरोध केला होता.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 3 месяца назад +11

    शंकराचार्यांनी दिलेली प्रतिक्रीया सुध्दा उध्दव ठाकरे यांनी लिहून दिली असेल.

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 3 месяца назад +7

    हे कसले शंकर आचार्य ? मोदी विरुद्ध कायम राहिलेले आहेत. हिंदू असूच शकत नाही😅

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 3 месяца назад +1

      😂नीट तपासणी करा त्याची🎉

  • @MohanChavan-bq6wf
    @MohanChavan-bq6wf 3 месяца назад +1

    सस्नेह नमस्कार अनय जी,आपले विवेचन फार छान आहे,खरा विश्वास घात तर उध्दव जी केलेला आहे, हे पूर्ण राज्याला माहीत आहे,पण ही गोष्ट शंकराचार्य यांना माहिती नसावी,साधू हत्या माहीत नसावी,सदनात अडीच दिवस जातात हेही माहीत नसावी,वाजे प्रकरण माहीत नसावे,जय श्रीराम.

  • @vijaymoghe9185
    @vijaymoghe9185 3 месяца назад

    खूप छान आणि सारगर्भित विश्र्लेषण..उद्धव ठाकरे सगळ्यात मोठे अवसरवादी आणि विश्वासघाती..बाळासाहेब ठाकरे ह्यांची आत्मा त्यांच्या कृत्यांने निश्चित दुःखी झाली असेल..

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 3 месяца назад +5

    नमस्कार , सुंदर विश्लेषण

  • @Hindukush9
    @Hindukush9 3 месяца назад +3

    राहु विच्ची ने हिंदूत्वा वर हल्ला केला, तेव्हा हे खानग्रेसी शंकराचार्य कुठे होते ❓पालघर साधु हत्थे वर त्याचमत काय ❓🤕😇🥱🥸

  • @AmbadasChintamani-gj7ij
    @AmbadasChintamani-gj7ij 3 месяца назад +16

    शंकराचार्यांनी उध्दव ची सुपारी घेतली काय ?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      @@AmbadasChintamani-gj7ij कर्म करोनी म्हणती साधू ऐसे कैसे झाले भोंदू

  • @sanjaydabholkar2708
    @sanjaydabholkar2708 3 месяца назад +1

    खर म्हणजे शंकराचार्यांनी राजकारणा पासून लांब रहाणे गरजेचे आहे

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani 3 месяца назад +2

    Brilliant absolutely brilliant

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 месяца назад +1

    शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या मठाचे मुख्यमंत्री करावे उद्धव ठाकरे यांना शंकराचार्य ही पदवी द्यावी

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 3 месяца назад +4

    ते खरे शंकराचार्य नाहीत . कॅांग्रेसचे आहेत

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 3 месяца назад +35

    सहानुभूती मिळवण्यासाठी धडपड....मोदींचा टीकाकार तो आपला मित्र या न्यायाने घरी आणले... शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन वडिलांना सांगितले होते. स्वतः कसे झाले.. खरे विश्वासघातकी उबाठाच आहेत...

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +1

      अगदीच बरोबर

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 месяца назад

      बंद दाराआड दिलेला शब्द न पाळणारे भाजप चे नेते विश्वासघातकी आहेत.

  • @sunilnarse8540
    @sunilnarse8540 3 месяца назад +2

    शंकराचार्यांना खोके पोचले असावे

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 3 месяца назад +2

    अनयजी छान विश्लेषण.

  • @dvp322
    @dvp322 3 месяца назад +7

    🙏 अनय जी

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +2

    महाराज लोकानी राजकारण केले की त्यांची कीमत कमी होते
    मग कोणिही महाराज असो

  • @nandanmodak2366
    @nandanmodak2366 3 месяца назад +1

    एक लुख्या कडे एक लुखा आला होता , त्याला "जी " विशेषण लावू नका हि विनंती 🙏

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 3 месяца назад +6

    शंकराचार्य जी ......??????
    विश्वासघात....?????
    कुणी कुणाचा.....????
    पूर्ण माहिती तरी विश्वासातल्या एखाद्या ...????

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 3 месяца назад +1

    आधी विश्वासघात कोणी केला हे यांना माहिती नसणार,तेवढा राजकीय अभ्यास नसेल वाटतं

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 3 месяца назад +1

    शंकराचार्य यांना हे माहित नाही का की या ठाकरे यांनी मागच्या निवडणूकीत मतदारांचा विश्वासघात केला होता. आश्चर्य हे आहे की एका पिठाधिशाला माणूस कळू नये.

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 месяца назад +1

    ऊबाठाचे गाढवाचं मुत्र शुभ मानले जाते.

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 3 месяца назад +2

    Ubatha आजोबा लायक नाही..CM padala

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp 3 месяца назад +1

    याचा त्रास महाराष्ट्रातील लोकांना अशासाठी की त्यांनी या फडतूस लोकांना निवडून दिले. जोपर्यंत फडणवीस यांना पूर्ण बहुमत मिळत नाही तोपर्यंत हे असेच आपल्या वाट्याला येणार.

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 3 месяца назад +3

    Man is known by the company he keeps ...

  • @jayprakshkashalikar1260
    @jayprakshkashalikar1260 3 месяца назад

    You are right ✅

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 3 месяца назад

    अगदी बरोबर व समर्पक विश्लेषण.

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 3 месяца назад +8

    इंदिरा गांधीनी आणलेली आणीबाणी आठवा. त्यावेळी पवनार मठा धीश विनोबा भावे यांचे शब्द आठवा. अनुशासन पर्व.

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 3 месяца назад +10

    शंकराचार्य कधीपासून राजकारण करायला लागले . त्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे तर त्यांनी मतदारांना गृहीत का धरावे ?

  • @JAYANTShastry-n3v
    @JAYANTShastry-n3v 3 месяца назад +3

    Yes

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 3 месяца назад +2

    Ekdam baarobar sir

  • @vilasvaykul5486
    @vilasvaykul5486 3 месяца назад +11

    mharajani hindu sathi kay kel

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 3 месяца назад

    मोठी दक्षणा दिली असणार, मृदंगे मुख लेपेन
    करोती मधुरम द्वनीम.

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 3 месяца назад +4

    ऊधव ठाकरे मुस्लीम हिंदू ह्रदय सम्राट आहे साहेब मरे पर्यंत ऊधव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही कारण समजलं लोकसभेला