महाराजांची ही Viral Call Recording ऐकली का? | Call Recording | Marathi Trending |
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #balkrushnamaharajmogal #बाळकृष्णमहाराजमोगल #मीराबाईखरात #मिराबाईखरात #mirabaikharat #kirtan #किर्तन #पुरुषोत्तममहाराज #तन्वीबस्ते #purushottammaharaj #purushottammaharajcallrecording #marathimotivational #rushikeshmore #trending #maharashtra #news #abpmazanews #abpmaza #viral #callrecording
#aurangabad #aurangabadnews #marathinews #abpmajha #zee24taas #tv9marathilive
Instagram: / more_rushii
महत्वपूर्ण सूचना : video चा शेवट नक्की बघा ... महाराजांनी या तन्वीला चांगलाच धडा शिकवला 🤏😎🚩🙏
mirabaikharat balkrushnamaharaj kiratan purushottammaharaj पुरुषोत्तम महाराज,बाळकृष्ण महाराज व मिराताई खरात,calll recording,viral call recording,mogal maharaj trending,treending news,marathi news,mirabai kharat,Maharashtra news live,marathi news live
सदरील video द्वारे कुणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न आमचा नाही पण अलीकडे वारकरी संप्रदायाची बदनामी करणार्यांना आळा घालणंही तेव्हडंच गरजेचं आहे...
स्वतः च्या प्रसिद्धीसाठी कुणीही उठलं सुटलं की आलतु फालतु गोष्टी बोलुन हिंदू संस्कृतीचा किंवा किर्तनकारांचा अपमान करत आहे...
यापुढे असं खपवून घेतलं जाणार नाही....
Thanks for watching 🙏🚩
जय हिंद 🚩🙏
माझी एकच विनंती आहे सर्व महाराज लोकांना की किर्तनाच्या शेवटी दहा ते पंधरा मिनीटाचा वेळ प्रश्नासाठी द्यावा ही ग़ोष्ट होनार नाही.चुकले माझे तर क्षमा असावी.कारण अभंग एक सोडवने कुठेही. त्यामुळे.
Pratyek maharj shevati 10 minit vel detat kirtan yekat ja bhava
महाराज वेळ देणार नाहीत पण लोकाचे अध्यात्मिक उन्नती साठी आपले विचार ग्रेट आहेत
1a
@@pavanshete3752 kll lu) lll
Ppa0
चूकलेल्या मांनसाला कस समजवायच हे पुरषोत्तम दादा कडून शिकाव 👌👌
पुरुषोत्तम महाराजांचा स्वभाव खूप छान आहे आम्ही महाराजांचे दररोज कीर्तन ऐकतो. राम कृष्ण हरी माऊली
पुरुषोत्तम महाराज तुम्हाला काही होऊ देणार नाही ❤❤❤❤
पुरुषोत्तम महाराजांनी या अर्धवट ला बरोबर समज दिली आहे धन्यवाद महाराज
महाराज तुम्ही लई भारी बोलात तीची लाईकी दाखवल आशा लोकांना चागलाच धडा शिकवला पाहिजे राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
महाराज तुम्ही योग्य भाषेत समज दिली, खूप छान पद्धतीने समजावून सांगितले .. सांप्रदायामुळे मराठी संस्कृती टिकून आहे 🙏🏻
😊
पाटील महाराज तुमच्या सारख्या विद्वान महाराजांना मुळे वारकरी संप्रदाय टिकून आहे ...आणि हे टिकवण काळाची गरज आहे ....जय जय राम कृष्ण हरी.....
बरोबर आहे महाराज मी तुमच्या मताशी सहमत आहे . अज्ञान बालकला सुज्ञान कसे करायला पाहीजे हे तुमच्या कडून शिकायला मिळाले . धन्यवाद महाराज चांगली प्रेमळ समज दिल्याबद्द्ल👌👌👌
खूप मौल्यवान बोलले आदरणीय महाराज तुम्ही.... माणसाने आपले अधिकार बघून राहायला, वागायला आणी बोलायला पाहिजे..... आज सांप्रदाय खूप मोठं जनजागृती च कार्य करत आहे.... आणी महाराज म्हणजे पण शेवटी माणूसच ना... आणी चुकतो तोच माणूस..... आपण प्रेमाने समजावून पण सांगू शकतो.... ज्यामुळे झालेली चूक पण सुधारता येईल आणी सांप्रदायाची मानहानी पण होणार नाही... 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी महाराज अतिशय छान समज दिली तुम्ही ताईला, तुमच्यासारख्या कीर्तनकार महाराजांमुळे आज आपली संस्कृती जगात अभिमानाने डोलावत आहे, संप्रदाय म्हणजे आमच्या भारतीय संस्कृतीचा पाठीचा कणा आहे. तुमच्यासारख्या कीर्तनकार महाराजांनी संप्रदायाने आज आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचा नादाला लागणारा जो कोणी असतो त्याला माउली हरीपाठ.येत नाही
साधं उदाहरण देऊन प्रसिद्धी साठी
जे कोणी काय बोलतोय त्याला समजावलं हे फार योग्य केले,,,,
जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार, आपल्या ला अनेक आशिर्वाद,,,
मी बाळासाहेब सस्ते मोशी पुणे
देहू आळंदी पंचक्रोशीतील वारकरी
महाराज अगदी बरोबर समजून सांगितले 🙏
पुरुषोत्तम महाराजांनी अतीशय योग्य समजवल....अतीशय पध्दतशीर ....हिला लय प्रसिद्धी पाहिजे होती
पुरुषोत्तम महाराज चे सत्या आहे किर्तन प्रवचन मध्ये समाज सुधारणा झाले आहे विठ्ठल
संत तुकाराम महाराज वचन सत्या आहे हे महाराज न विचारता आहे की मी दररोजच्या किर्तन प्रवचन ऐकतो आहे जय हरी जय हरी राम कृष्ण हरी श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩💐💐🙏🙏
महाराजांनी खूप छान समज दिली आहे 👌👌👍
जय हरी माऊली महाराज तुम्ही आज 1नं काम केलं ज्या गोष्टी बद्दल तुम्हाला माहित नाही त्या गोष्टीवर बोलण्याची तुम्हाला गरजच काय. आज प्रसिद्ध होण्याची स्पर्धा लागली आहे. विषय काहीही असो समाजाची ह्यांना काही पडलेली नाही. आपला समाज आपला धर्म पहिला समजून घ्या. ज्या विषयावर तुम्ही बोलता त्या बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती हवी. आज तरुण वर्ग भरकटला जात आहे. त्यांच्यासाठी कीर्तनकार महाराज ब्रभोधन करतात प्रवचन देतात गरजेचे आहे आज.
आपलेच लोक आपल्या हिंदू धर्मावर आक्षेप घेत आहेत यापेक्षा मोठी शोकांतिका कोणतीही नाही
अपुऱ्या बुध्दीची लोकं असतात अशी,ज्यांना अक्कल तर अजिबात नसते फ़क्त प्रसिद्धी साठी महाराज लोकांचे नको त्या चुका काढुन बदनामी करत असते, सुंदर खसकवल महाराज.👍👍👍👍लायकी दाखवून दिली,वाह
मी पूर्णपणे महाराजांच्या मतांशी,विचारांशी सहमत आहे.
||जय हरी माऊली||
Ase anek Maharaj majja marnare aahet ghada bharlyawarch sandto tention gheu naka .
मी पूर्णपणे महाराजांच्या मतांशी, विचाराशी सहमत आहे.
|| जय हरी माउली ||
महाराज तुम्ही खरच बरोबर आहात
रामकृष्णहरी महाराज 🙏खरंच मनापासून बर वाटलं महाराज अशा लोकांची अशीच जिरवली पाहिजे.असं प्रत्येक महाराजांनी सडेतोड उत्तर दिले पाहिजे ह्या लोकांना.
मऊ मेनाहुनी आम्ही संतजन कठीण वज्रास भेदु ऐसे
नाहीतरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या पाठी हनु काठी आपला वारकरी सांप्रदाय खूप महान आहे तो सांभाळण्यासाठी पुरुषोत्तम महाराज आपल्या सारखी महान कीर्तनकार या सांप्रदायाला लाभो व या सांप्रदायाचे शेंबड्या तन्वी सारख्या अनेक समाजकंटका पासून संरक्षण व्हावे हीच प्रभू पांडुरंग चरणी प्रार्थना करत आहे
राम कृष्ण हरी
महाराज अगदी बरोबर
समज दिली
100 % मी सहमत आहे
Maharaj ji barobar samajhdari
खरोखर पुरुषोत्तम महाराज आपण अगदी बरोबर बोललात त्या ताईला हरिपाठ पाठ नाही ती सांप्रदायतील कीर्तनकारावर टीका करणे म्हणजे किती निर्लज्ज बात आहे त्यांना धडा शिकवला पाहिजे
Great Maharaj ❤❤❤
पुरूषोत्तम महाराज यांच म्हण बरोबर आहे
ज्या पद्धतीने समाजाला शिकवायची गरज असते किंवा समाजाला ज्या भाषेत समजत त्या पद्धतीने सर्व महाराज त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतात ते आपल्याला मान्य करावेच लागेल .
या ऑडिओ क्लिप मध्ये महाराजांनी छान प्रकारे समज दिली आहे.
राम कृष्ण हरी संप्रदायाबद्दलचं प्रेम पाहून पुरुषोत्तम महाराज खरंच तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
खरं बोले महाराज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावले , 100% , कारण कोणाला काही हि बोलण्या चे अधिकार नसता, आपला धर्म टिकला तर आपली संस्कृती टिकेल, आणि कोणी हि काही बोले आणि उत्तर नाही दिले तर आपण चुक ठरू ग्रेट आहात महाराज आपण🙏🚩राम कृष्ण हरी👏
जय हरि 🙏खरंच खूपच अप्रतिम अशी समज दिलीत. आणि हो हे खरेच आहे की आपलीच लोकं आपली ,आपल्या धर्माची बदनामी करतात हे अत्यन्त दुर्दैव आहे.
पुरुषोत्तम महाराजांना खरोखर शतशः नमन..
खुप प्रेमाने आणि संयमाने समजूत दिली. पण काही लोक असतात त्यांना समजावणे म्हणजे उघड्या पाणी भरण्या सारखे आहे..
तुमचं चुकलं महाराज तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉलवर बोलून राहिले तुमचं हे बोलणं चुकीच आहे लोकांनी डायरेक्ट तुम्हाला घोडा लावला पाहिजे असं काही पण बोलू नका ती का घोडी का घोडा लावला तुम्हाला एवढी रिक्स घ्यायचं कारण काय महाराज
@@sukhdevjadhao3553 mg tu sang n tuzya bhashet samjaun...tile.
Jast hushar zala ka tu gu khat ka samajacha... Are bakiche sudharle . Tu Kadi sudharshin samaja sathi
तुम्ही दिसत राहायचं पहा बाकीच्याला उद्देश करून सोडा
चूक करायची आणि वरून सुधारायला पाहिजे
लोकांना ज्ञान सांगायचे आणि चुका झाल्यास शेवटी माफ करा म्हणायचे
खूप छान समज दिली या अर्धवटला, राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराज धन्यवाद
अतीशय उत्तम अशाप्रकारे स्वस्त प्रसिध्दी मिळवना ऱ्यावर कायदेशीर - कार्यवाही होणे आवश्यक आहे आपण अतीशय उत्तम बोललात अभीनंदन
तनवी ताई हम आपके साथ है... महाराजांचे प्रकरण काय काय चालतात ते सगळं आम्हाला माहिती आहे ...खाडे महाराज.. आसाराम बापू.. नानिज चे महाराज.. अशी कमीत कमी 50 लफडे खोर महाराजांची यादी देऊ शकतो
एक नंबर #महाराज तुमचे विचार बरोबर आहेत , दुसऱ्या व्यक्तींवर टिका करण्यापेक्षा आपण किती पाण्यात आहेत ते पहावे...जय हरी जय विठ्ठल जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Very good Maharaj
खूप छान समजून सांगितले महाराज.. राम कृष्णा हरी
आपल्या भारी संप्रदाय इतका सुंदर आहेत का सुंदर आहे जगाच्या पाठीवर संप्रदया ला तोड नाही पण महाराजांच्या कीर्तनाची सुपारी वाढल्यामुळे असे विरोध करायचे प्रकार वाढले आहे
निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताबाई,एकनाथ ,नामदेव,तुकाराम या महान संताची ठेवली नाही समाजाने.तर तुमची आमची काय गत....... महाराज.जय हरी माऊली,,,मस्त ऊत्तरे दिलीत महाराज.
पुरूषों तम महाराज योग्य भाषेत समज दिली
नाटाळा च्या माथी असाच होणारी कठी
धन्यवाद ✌✌
इतके हुशार महाराज मी आज पर्यंत बघितले नाही.. 🙏🏻
योग्य शब्दात समज दिली .
फार छान खडसावले तिला.हरिपाठ नाही म्हणू शकत ती.मस्त बोलले महाराज तुम्ही.धन्यवाद.
🙏राम कृष्ण हरि 🙏एकदम बरोबर आहे महाराज आपला वारकरी संप्रदाय जो पर्यंत शांत तोपर्यंत हे लोक जास्तच डोक्यावर चढतात यांना असाच धडा शिकवला पाहिजे 🙏👍👍
अगदी बरोबर पुरुषोत्तम महाराज.......योग्य पध्दतीने समज दिली.......धन्यवाद
Kharach Purushottam Maharaj kharach ek no che संप्रदायी आहे हे या संभाषणातून कळले. राम कृष्ण हरी
पुरषोत्तम महाराज तुम्ही ग्रेट आहात, चांगलीच समज दिलीत
महाराजांना सादर प्रणाम 🙏खुपचं छान योग्य प्रकारे समज दिलीत
पुरुषोत्तम दादा तुम्ही तन्वीला जे सांगितले ते बरोबर आहे कोणीही भी उठ सूट संप्रदाय वर बोलतय राम कृष्ण हरी
Khup chan purushotam dada
Systematic samjaun sangitle tila.
महाराज अगदी अगदी अगदी बरोबर बोललात तुम्ही, राम कृष्ण हरी।।
पुरुषोत्तम महाराज .. नाठाळाच्या कापली काठी खूप सुंदर शब्दात समजून सांगितलं धन्यवाद महाराज राम कृष्ण
पुरुषोत्तम महाराजांनी योग्य भाषेत समज दिली या अर्धवट ला.... धन्यवाद महाराज ..
तन्वी ताईने बरोबर केलं आहे
मग तुम्ही पण दुसर्याच्या बायकांच्या आधाकार कोनी दिला
तुम्ही मुलीला कसं बोलता घोडे लावता
तुम्ही नालायक वागा पण त्यांना कुणी बोलायचे नाही. वा रे धार्मिक.
@@ganeshrajguru1839 अरे तुमच्या सारख्या
नालायकाना चांगलं सुध्दा नालायक दिसणार
असे महाराज आहेत म्हणूनच वारकरी संप्रदाय महान आहे.म्हणूनच महाराष्ट्र महान आहे.
जय हरी माऊली . .
Great maharaj
महाराज अगदी जे बोलले ते खर आहे कुठल्याही गोष्टीचा परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय बोलू नये आणि खरोखर महाराष्ट्र संतांची भूमी आहे म्हणून महाराष्ट्र हा महान आहे
महाराज फारच चांगलं एकावले.सायाकिक वाटते मुलगी.अशी जागेवरच त्याची मुसकड हाणली पाहिजे.ही हिंदू धर्माचं तिरस्कार करत असेल.
अहो महाराज किती सोपे आहे जर सोशल मीडियावर च्या कमेंट ची इतकी भीती वाटते तर
हभप सारख्या लोकांनी सोशल मीडिया वर कश्याला पोस्ट करता कीर्तन हे युट्युब वर टाकायची गोष्ट नाहीय ना
तुमचा हरिपाठ पाठ आहे तो फक्त दुसर्यांना ऐकण्यासाठीच , लक्षात ठेवा समाज आता संतांचे अभंग वाचून शहाणे झालेत .
माऊलींच्या मताशी मी पण सहमत आहे.... जय हरी माऊली....
खुप छान अन आपलेपणाने समजवुन सांगीतले तुंम्ही...
आपल्याच भटकणार्या बहिनींना समजवण्याच खुप छान उदाहरण दिलं तुंम्ही समाजासमोर 🙏🙏🙏🌹🌹🌹
महाराज बरोबर आहे तुमच अशा लोकांना असाच शाब्दिक मार आणि जिथल्या तिथ दिलाच पाहिजे.असे भंगार कोणीही काही ही बोलतात.आणि समाजा बरोबर आपली संस्कृती रीती रिवाज मागे पडत चालली आहे.खरच महाराज तुमच बोलणं मला खुप आवडल.शिकायला ही मिळाल.तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🚩🚩🚩
100% महाराज तुमच्या बरोबर हरी ओम
ते घोडे लावायचे वार्ता करतात ते बरोबर आहे का तुमच्या मते.
@@shaileshsawant3454तिला किती समजत ते सुद्धा माहीत नाही तिला 😂 तिझ वय पण नाय तेवढं का बरं एवढी खाज 😂😂😂😂
महाराज तुमचं बरोबर आहे. उदाहरणासहीत समजून सांगितले. कोणताच अभ्यास नसताना लोकांच्या चुका काढणं बरोबर नाही.
अशा माणसांना अजून परखड भाषेत नीट सांगितलं पाहिजे. धन्यवाद पुरुषोत्तम महाराज राम कृष्ण हरी
खुपच छान महाराज
असेच परखडपणे मुद्दा मांडायला हवा होता तो तुम्ही मांडला
अशाच काही बावळट लोकांमुळे वारकरी संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलत असतो.
तुम्ही खडेबोल सुनावले, यामुळे तरी बाकी लोकांचे डोळे उघडतील.
माझी आपणास विनंती आहे, की अशाच अजुन एका बावळटणीला आपण एकदा झापावं...
खुपच छान
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अगदी बरोबर बोललात महाराज...मी तुमच्याशी सहमत आहेत..रामकृष्ण हरी..
महाराज सविनय प्रणाम.योग्य कानउघङणी केलीत.
महाराज तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगितले गप्प बसली लगेच दीदी
बरोबर समजावलं महाराजांनी 🙏
खूप छान सांगितलं महाराज हिला धन्यवाद!
किर्तनकारांमुळे कलियुगात पण महाराष्ट्रातील संस्कृती टिकून आहे, त्यांचावर टिका करणे चुकीचे आहे. 🙏 जय हरी 🙏
सतियुगतिल एखादी उत्तम घटना सांगा
हे अगदी सत्य आहे संतांचे विचार लोकांत
रूजवले नसते तर मनुष्य आज पशु म्हणून
राहीला असता
Tanvi baila prshiddhi mddhe yenyasathi bakvas karte.
महाराज या शेमडीला घाम फुटला असेल आत्ता, बरं केलं तिला वेळीच समज दिली ते, आणि नेहमीच आदर करतो मी तुमचा आणि संपूर्ण सांप्रदायाचा सुद्धा, तुमचं गायन खुप आवडतं मला, खुप छान गाता तुम्ही.
जय हरी 🙏🏻
तुमचा छान अभिप्राय आहे
किती चांगल्या आणि सौम्या भाषेत पुरोशत्तम महाराज समजवतात ह्या ताईला तरी ताई समजत नाही महाराज नमन तुमच्या सौजन्याला 🙏🙏🙏
तन्वी मॅडम महाराजांना तुम्ही शिकवू नका
ते समाज सुधारक आहे तुम्ही नाही
या महाराज हे कीर्तन कर ननारे खूप नालायक असतात
आपलेच लोक आपल्या धर्माची वाभाडे काढत आहे अशा लोकांना पुरुषोत्तम दादांनी बरोबर धडा दिला
वारकरी संप्रदाय बदनाम झाला
महाराज, मीरा आणि बाळू,याचयमूळे
महाराज वारकरी संप्रदाय हा आचार विचार श्रध्दा वासनामुकत जीवन त्याग यावर आधारित आहे राग लोभ मुक्त आहे
गीता आचरणात आणणे महत्त्वाचे आहे
महाराज आपण एक नंबर मध्ये समजावून सांगितले
महाराज एकच नंबर, असल्या बावळट बायांची असेच जिरवली पाहिजे, मस्त धडा शिकवला, बावळट बाई शेवटी थंड पडली, शेम्बडी कुठली 🤩😅😆
एकदम बरोबर समजुत दिली महाराजांनी //राम कृष्ण हरी //🙏🙏🙏
🙏अगदी बरोबर आहे महाराज 🙏⛳जय जय राम कृष्ण हरी ⛳
लई च घेतलं रिंगणात पुन्हा संप्रदायात लुडबुड करणार नाही
Purushottam Maharaj तुम्हाला जे ताईंना सांगायचे आहे ते मला समजले आणि पटले🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि महाराज 🙏🏻 चांगल्या लोकांना नेहमीच त्रास होतो ,तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आणी योग्य समज त्या मुलीला दिलीत . तुमच्यासारख्या विद्वान महाराजांमुळे आज वारकरी संप्रदय टिकून आहे आणि हे टिकवन आज काळाची गरज आहे
अशा लोकांना असाच धडा शिकवायला पाहिजे जय हरी महाराज विठ्ठल जाधव सर परभणी
महाराज तुमची खूप छान बोलता समजावण्याचा प्रयत्न केले.....
छान समजावून सांगितलं महाराजांनी. 👍🏻🙏🏻🌹
महाराज आपलेच लोक आपल्या वारकरी संप्रदाय ला नाव ठेवत आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे.....
Hila ghodela
संप्रदाय होता ज्ञानोबा तुकोबांचा जे नी स्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता चालविला त्याला संप्रदाय म्हणतात तुम्ही चालविला धंदा माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागणार नाही. राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा
माझी सर्व वारकरी हाराजाना एक विनंती आहे की किर्तन संपली की माजला हिंदू धर्मातील लोकांना सांगितले तर बर होईल कारण हिंदू धर्मा वाचला पाहिजे आज देशात कस चाललय ते बघून कार्य करावे आपण समाज प्रबोधन कार आहोत हे लक्षात घेऊन पुढे चालावे धन्यावाद साहेब जय सचिदानंद रामकृष्ण हरी महाराज
महाराष्ट्राची एक अजरामर परंपरा म्हणजे
संप्रदाय..........किती सुंदर शब्दात समजावून सांगितले आहे माऊली तुम्ही..
वा माऊली खूपच छान सुंदर अशा शब्दांत समज दिली माऊली 👌👌
तुम्ही बोलतायत ते अगदी बरोबर आहे महाराज ...राम कृष्ण हरी...🙏🙏
खूप छान महाराज अशा लोकांना असाच धडा शिकवला पाहिजे जय हरी
वाह पुरुषोत्तम महाराज सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे
पुरुषोत्तम..महाराज..धमकी.देणे तुमच्याच...वारकरी.संप्रदायामधे.आहे...
आरे वा जाळ आणि धूर संगच लय भारी महाराज आकरा सेकंद आकरा मिली पॉईट मधी फायनल झाली जय श्री राम
अतिशय सुंदर शब्दात समजावले खरच आपण आदर्श आहात महाराज 🙏🙏🙏
Tukaram gajare pandharpur Shelave
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.|| तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥*
अर्थ:-जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.
संत तुकाराम महाराज यांचे या अभंगानुसार किर्तने करुन कोणी पोट भरत असेल तर तो किर्तनकार असु शकत नाही.
खुपचं छान समजावून सांगितले.... पुरुषोत्तम महाजन पाटील 💯👍
महाराज.. राज्यघटनेत प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.. तन्वी लहान आहे.. आपण मोठे आहात..बऱ्याचशा किर्तनकारांचे काही उद्योग महाराष्ट्राला माहीत आहेत.. त्यामुळे उगीचच त्या तन्वीला
टार्चर करू नये असे मला वाटते
तेच तेच पुन्हापुन्हा
भावा वारकरी संप्रदाय या विषयी माहिती घे... उठ सुठ तिथेच अध्यात्म आणि राज्यघटना यातला फरक जाणून घे 👏
D M gaykwad saheb tumhala kay kalat kay ho aamcya varkari sampradaya baddal
आणि राहिला प्रश्न उद्योगाची तर गायकवाड़ साहेब राजकारण्याना हे तुमच बोलने शोभत ऊगाच एका सभ्य मानसा बद्दल तुमी बोलन हे चुक आहे
वारकरी संप्रदायाला बदनाम करून टाकले या लोकानीओ लोक वारकरी संप्रदायाला राजकारणी अड्डासमजु नये प्लीज व्यक्तिगत हेवेदावे संप्रदायात आणूनये🙏🙏
महाराज अगदी सोप्या भाषेत कानफटात लावली
महाराज खूप चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयन्त केलात त्याबद्दल अभिनंदन...
असेच आपल्या समाजात खूप लोक (अर्धवट ) आहेत की त्यांना लवकर प्रसिद्ध व्हायचं आहे.
छान समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात तुमचे अभिनंदन महाराज.. ...
hmm mhnje maharaj sabhyapanane dhamki det ahet
hyana maharaj mhnaycha ka ekhadya maharajacha paap dadvun thevaycha mhntayat
आंही समज घालायला पाहीजेत धन्यवाद महाराज जय हरी🙏🏼
संप्रदाय वाईट प्रवृत्ती घुसल्या आहेत. संप्रदाय शुध्द करण्याची आवश्यकता आहे.
महाराज तुम्ही तिला योग्य पध्दतीने मुस्कट हाणले
महाराजांनी योग्य उत्तर दिले,
धन्यवाद पूरुस्तम. महाराज
महाराज जाऊ द्या आपली सेवा चालु द्या, चागल्या लोकांना नेहमीच त्रास होतोच या लोकांनी माऊलीना सोडलं नाही ते आपल्याला काय सोडणार, जय हरी
खरंच महाराज ह भ प . या नावात खूप सहन शक्ती आहे...🙏🙏
नैतिकता ही पाठांतरापेक्षा शंभर पटीने महत्वाची आहे.
महाराज अगदी खरे बोलले,विणाकारण आपला अभ्यास नसताना कोणालाही नाव ठेऊ नये
आगदी बरोबर उत्तर दिलं महाराज तुम्ही तिला