निवडणुकीचे वारे कसे बदलत गेले? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Maharashtra Lok Sabha Polls 2024
HTML-код
- Опубликовано: 21 май 2024
- Loksabha Election 2024 : निवडणुकीचे वारे कसे बदलत गेले? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Maharashtra Lok Sabha Polls 2024
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ruclips.net/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
2014...भाजप + उध्दव ठाकरे शिवसेना...41
2019...भाजप.+ उध्दव ठाकरे शिवसेना ..41
पण आता..2024...भाजप + गद्दार फितूर..एकनाथ शिंदे.अजित दादा.राज ठाकरे ...41 नाही तर 14 वर येणार
महाराष्ट्र राज्यातून भाजप हद्दपार होणार😂
EVM मुळे तस होणार नाही
E v m चां जाळ केला पाहिजे होता पहिलाच
😂😂😂11
१४ फारच झाले ,४ च्या वर कदाचित जातील,ही परिस्थिती उत्तर भारतात सुद्धा आहे,फक्त गुजरात सोडून.
Modichh
जास्तीत जास्त लोक महाराष्ट्र मध्ये bjp च्या विरोधात आहे
जरा शहाणे व्हा.
हो,निदान महाराष्ट्रात तरी.
Qs
GADDHA HAI UDDHAV THACREY
भाजप पेक्षा फडणवीसाच्या विरोधात जनमानस आहे. त्याना महाराष्ट्राबाहेर काढा व भाजप वाचवा.
अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई हे उमेदवार नक्की जिंकून यायलाच पाहिजे, निष्ठावंत आहेतच पण ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी या तिघांनी खूप त्रास सहन करून उध्दव साहेबांचा किल्ला जिवंत ठेवला
अनिल् देशाई उमेदवारी आज च्या निवडणुकी च्या राजकारणात नको होती. ती जागा पडेल बहुतेक ,हक्का ची जागा खर तर.
They are winners💯
pi@@ravishekharmore6594
Dhoor tumachya bembitun nighanaar… Aayega toh Modi hi..
😊😊😊
ईव्हीएम घोटाळा न झाल्यास 35 ते 40 मतदारसंघात महा विकास आघाडीचा विजय निश्चित आहे.
आतापासूनच रडा 😭😭😭
Jite toh evm badiya aur hare toh bechara EVM doshi 😂😂
गुलाम चमचे आतापासूनच रडायला लागले😂😂😂😂
100% बरोबर ⛳
कारण चुना आयोग विकाऊ आहे ❗
बीजेपी मोदी आणि शहा ला फक्त एकटाच माणूस भारी पडला ते म्हणजे आमचे नेते उध्दव बाळासाहेब ठाकरे
Jai Maharashtra 👍 jai UBT INDIA gath bandhan zindabad 🌺🇮🇳💯
चार जून कळेल😂😂😂
तुम्हाला पण कळेल 😂
आण्णा हजारेनी केंद्रातील congress चे सरकार बदलले... आणि आता .जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील भाजपचे सरकार घालवणार
अण्णा हजारे एवढा संधीसाधू व मतलबी माणूस शोधून ही सापडणार नाही.तो कसला गांधीवादी,फक्त सोंग करतो.
Jarange rashtrawadi cha aahe
@@mathuradasmankarnik6450टट
अजित पवार ह्यांची राष्ट्रवादी महत्त्वाची कधीच नव्हती
चार जून ला कळेल, बारामती मध्ये सुप्रिया सुळे पराभूत होतील.
Mag tu jinkatil
नागपूर लोकसभा मतदारसंघातून विकास ठाकरे 100 टक्के निवडून येतिल
@@shashikantwakode4899 काहीही 😂
नितीन गडकरी निश्चितपणे विजयी होतील.
1@@shashikantwakode4899
महाविकास आघाडी 35ते 40 खासदार सहज निवडून येतील
30 तर नक्कीच येणार दादा
EVM scam baddal ky?
Kishor ji yes
संपूर्ण देशात मिळून येतील एवढे इंडी आघाडीचे.
महा विकास आघाडी चे सहा खासदार निवडून आले तरी नशीब समजा.
पुणे शहर लोकसभा रविंद्र धंगेकर विजयी होतील असे मला वाटते आहे
35 जागा जिंकल्या जाणार महाविकस आघाडी च्या... उध्दव साहेब जिदांबाद शिवसेन जिदांबाद💪💪🔦🔦🔦
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच
DONKEY HAI KYA
गदराना माफी नाही हाच इतिहास आहे माझ्या महाराष्ट्राचा . 50 खोके माजलेत बोके. फडणवीस महन्जे आजच्या राजकारणातील अनाजी पांत.
ते भुजबळांच्या वेळेला पाहिलंय. 😛😂
barobr aahe tumche
Pp@@shekharkathe424
महाराष्ट्रातला पहीला गद्दार 1978 ला वसंतदादाचे सरकार पाडुण मुख्यमंत्री झाला आता तुच ठरव पहीला गद्दार कोण 😂😂😂😂😂😂😂
फडणवीस एक नंबर चे कलुशित राजकारणी आहेत,त्यांना वाटते आपण फारच शहाणे आहोत, दुसरे ते जनतेला granted घेतात ते सोडून द्यावं.
जनता मूर्ख नाही आहे तुमच्या सारखी,हे लक्षात ठेवावं , कायमच.
आले किती गेले किती उडून गेला भरारा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दरारा
😊
अंद😅ाज अंदाज
येत्या चार जून ला मविआ ची पुरती वाट लागलेली असेल, नकली सेना, नकली राष्ट्रवादी पूर्ण संपलेली असेल.
दरारा दिसत आहे किती आहे तो.बाकी रडायची तयारी ठेवा चार जून ला.😂😂😂😂
साहेब,तुम्हीच येत जावा. तुमचे विश्लेषण अचूक असते,ते बाकीच लोकमत चा प्रतिनिधी ना जमत नाही
फारच छान विवेचन ❤❤
कधीच यांचे विश्लेषण खरं ठरत नाही.चार जून ला यांचा चेहरा पहायला मजा येईल
È@@narendramujumdar7420
His analysis has proven multiple times wrong.
😊
पक्ष गहाळ करणे जनतेला आवडले नाही हेच भाजपच्या मुळावर आलं
आता या पुढे मुळासकट उपटून काढण्यासाठी विधानसभे पर्यंत वाट पहावी लागेल.
शरद पवारने काँग्रेस तोडलं. उद्धव ठाकरेने जनमताचा अनादर केला. थोडक्यात हे महाराष्ट्रात आधीही घडलंय म्हणून लोकं असल्या गोष्टींना फार महत्व देत नाही.
@@deepaksarawade1062मुलासगट BJP ला जनता उखडणार 4 जून ला बघा ही विंनती
पक्ष जाऊद्या पण या सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळं ते जनतेला आवडले नाही.
@@Goremauli.patil. very good commends
महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेने वाढवलं, ऊंच शिखरावर नेलं, पण त्याच शिवसेनेला भाजपनं संपवण्याचा प्रयत्न केला, खरोखर शिवसेना संपेल काहो? ठाकरे ब्रॅंड एवढा डळमळीत आहे? शिवसेना म्हणजे महाराष्ट्र व महाराष्ट्र म्हणजे शिवसेना हे पक्के अढळ समिकरण आहे. कळेल भविष्यात घोडा मैदान जवळ आहे.
जय महाराष्ट्र
Shiv Sena
Hindutva
Prakhar Hindutva
Ani Tyachya Jodila
Regional Level La
Marathi Bhasha Abhiman
Marathi Mansache Hit
Hya Sarva Goshti Na Kala Phasun
Shivsainik Kal Ma Padhayla Laglay
Video Pathau Ka
एकदम खोटं...... निवडणूकीतील वारे प्रचंड बदलले...... असं म्हणून भाजप विरूद्ध नॅरेटीव्ह सेट करत आहात...... उद्या भाजप आणि मित्र पक्ष आघाडी ला जनतेचा कौल मिळाला की तुम्ही ईव्हीएम ला दोष द्यायला मोकळे......... जनता सुज्ञ आहे...... Analysis एकांगी आहे. 🙏🙏
असं कोण कोणामुळे वाढत नसतं. शिवसेनेला कोणी अडवलेले?
💯 percent khare ahe
योग्य विश्लेषण सर
अर्धी निवडणूक राज ठाकरेंनी घालवली
पनोती 😂
तरीही रेट कमी करणार नाहीत 200 ₹ फिक्स😂
😂😂😂😂😂😂
राज ठाकरेंना मोदी का भुलले ?
त्यांचा महाराष्ट्रात काय करिष्मा?
अजित पवार हा निरुपयोगी माणूस.
काकाने त्याची फाडली.
आणि शिंदे चा प्रचार बघा ? काय
जोश आहे का ❓शिंदे चा साधा
ठाणे तील उमेदवार निवडून येऊ
शकत नाही मग कशाला फुृशारक्या ?
रा@जु पेंटर
हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचं 👍🚩 नी त्यांना सर्व पक्षीय व सर्व धार्मियांचा मिळणारा पाठिंब्यामुळे पुढील राजकारणात उद्धवजींना महत्व प्राप्त होणारच 👍🚩जय कोकण 🚩
GADDHA HAI WO
Tech Na Jyana
Baramatikar Kakani Tyanchya Cabin Madhun Haklun Dila
❤❤❤❤❤
शेवट खरच उत्तम केला आहे...
निवडणूका निष्पक्षपाती झाल्यांतरच महाविकास आघाडी जिंकू शकेल
कुठं गायब होते संजय आवटे साहेब, बरेचं दिवसांनी राजकीय विश्लेषण करतात
ते खूप अभ्यास पुर्ण असते अन् सरळ सोपं असते म्हणून ते आवडते
औटी नाही
संजय आवटे
पण कधीच खरं ठरत नाही😂😂😂😂
जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻
सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤
साहेब दिंडोरी आणि नासिक सोडून द्या तिथ ओन्ली भगरे सर आणि राजा भाऊ वाजे निकाल आजच लागला आहे आता फक्त अपेक्षा किती लीड नी येतील एवढीच आहे ❤❤❤❤❤
Mva zindbad Maharashtra 46
5 टप्प्यात मतदान तरीही नीट सोयी सुविधा नाही 😂😂😂😂स्लो वोटिंग मशीन बंद 😂😂😂😂 यांच्यावर कारवाई का होत नाही 😂😂😂
निवडणूक आयोगावर कारवाई झालीच पाहिजे
फडणवीस साहेबांना राजकारण जास्त कळत आहे फडणवीसांनी हवा पवार साहेब आजित दादा यांनी काढून घेतली हे त्यांना कळलेच नाही हा पवार परिवाराचा गनिमी कावा खुप छान आहे
अजितदादांनी गद्दारी केली हे स्पष्ट आहे.
खऱ्या पवार साहेबांनीच शिंदे आणी अजित गटाला जागा सोडून बीजेपीच्या जागा गनिमी कावा करून कमी केल्या 😂❤️ओन्ली शरद पवार 🙏😅👍
हे खर आहे राहुल गांधी दुसऱ्या टप्या नंतर फॉर्म मध्ये आले आणि देशाची निवडणूक संविधान हा मुद्दा केंद्र स्थानी ठरला त्याचे नुकसान मोदी ना होताना दिसत आहे हेच महाराष्ट्र ची निवडणूक एकाच वेळी झाली असती तर bjp लां भरघोस मिळाले असते पण नाही मोदी ना स्वतःचे महत्व वाढवायचे. होते एक अकेला सबको भरी या अहंकारामुळे महाराष्ट्र हातातून जाताना दिसत आहे गद्धार या निवडणुकी मुळे राजकारणातून संपणार असे दिसत आहे.
Pahilar gaddafi h udhavthakre ahe 19 chya niwadnuki Pithampur udhajini padachya lalshepoti ekatra matdan magun maharastrachy 12 kote lokanchi gaddafi keli ahe jay jay shri ram 😂😂😂
Chukar ahe pahili gaddari karanare shiv shena ubhata gat and sharadchanderji yanche nukasan honor ahe watter jay jay shri ram😊😊😊
गोदी सरकार मुळे.. फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा बस.. जनता परेशान
शरद चोर आहे
काँग्रेस हाच मंत्र होता आणि आहे त्यामुळे यांनी स्वीकारली तर कुठे बिघडले
शिर्डीमध्ये मशालच येणार सर
महाविकास आघाडी झिंदाबाद...👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
महाविकास आघाडीला 35+ सीट मिळतील...👍👍🔥🔥🔥🔥🔥
आवटे सर मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरेल अस वाटतय....👍👍🙏🙏
DONKEY HAI KYA
बऱ्याच दिवसांनी आपलं विश्लेषण पुढे येत आहे
यांचं फोडा फोडीच राजकारण लोकांना पटलं नाही 💯🙏
४ जून ला कळेल
चूक असेसमेंट.
पहिल्या टप्प्यापासून मोदीविरोधी अंडर करंट होते.
जय महाराष्ट्र साहेब कमळीने कितीही प्रयत्न केले तरी टरबूजेचा पराभव होणारच
5 टप्प्यांमध्ये झालेले मतदान हे भाजपचे 12 वाजवणारे ठरणार.
हे 4 जूनला लक्षात येईल.
सर्वात जास्त खासदार महाविकास आघाडीचे येणार आहे ❤
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
आवटे सर
१मुध्दा राहिला नड्डा साहेबानी आर एसस बद्ल केलेल वक्तव्य आरएससचे लाेक मतदानाला उतरणार नाहीत,
400 पार करून संविधान बदलण्याचे विधान भाजपच्या काही नेत्यांनी केल्याने हा मुद्दा त्यांच्यावर उलटला.
They mess up with their own mouths
चार जून पर्यंत तरी वाट बघा 😂😂😂😂😂 मग evm वर खापर फोडा
@@satishnaik4061 अरे निवडणूक आयोग ज्यांच्या खिशात त्यांना कुठले काळे कर्म करण्यात कसली अडचण??? 4 जून पर्यंत नक्कीच थांबणे.👍 महाराष्ट्रात 45 पार चे धिंडवडे निघणार आहेत.😂😂
वह निकला, झोला उठाके..
रस्तेपर, सडक पे एक चोर आया..
वह दिल्ली छोड आया..😂😂😂😂😂
जबरदस्त विश्लेषण अगदी अभ्यासपूर्ण आणि निःपक्ष.यांचेसारखे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हवे.
पाच टप्प्यात मतदान मोदींना अंगाशी आलं. ही वस्तुस्थिती आहे. अतिशय वास्तव विश्लेषण. निवडणूक जाहीर झाली त्यावेळी मोदींना, भाजपाला प्रबळ विरोधक नाही अशीच राजकीय परिस्थिती वाटत होती. टप्पे जसे जसे पुढे गेले तसतसे मोदी आणि भाजपा यांच्या विरोधात वातावरण तापत राहिले हीच ती वस्तुस्थिती आवटे सर आपण बरोबर हेरली आहे.
तुमचे मत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराची 100%सहमत कारण चमचा
लाचारी गुलामी पेक्षा , चमचा उत्तम 😂😂
An Tu andhbhakt😂😂😂
Maharashta ko pura barbaad kar diya hai panooti or tarbuz ne .
🙏अंधभक्ताला 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
नुस्ता अंधच नाही तर नर्क भक्त आहे ही संपुर्ण प्रवृत्ती च ही हिंदू धर्माचे पतन करनारी आहे याच हरामखोर प्रवृतीला कंटाळून बाबासाहेबांनी 600000लक्ष हींदूंना सोबत घेऊन बौद्ध धर्मा मधे प्रवेश केला.
Onali udhaoji thakare saheb
धन्यवाद आवटे साहेब.
महाराष्ट्रात कोणी पण येऊ परंतु हे मुंबईला आणि महाराष्ट्राला लुटणारी बीजेपी नको आहे असं आम्हा कट्टर स्वाभिमानी मराठी माणसाचं प्रामाणिक मत आहे.
Pp
P
Pp
सर आपण अतिशय वास्तव मांडत आहात
वेलकम सर
वस्तू स्थिती लक्षात घेऊन छान विश्लेषण
i am from nashik. Bjp voters are saying Vaje mashal is winning
डब्बा गुल होणार हे पक्का फक्त जरंगे पाटील सर्व सामान्य लोकांना न्याय देऊ शकतो
लोकांनी यांना चांगलंच टप्यात घेतलं आहे..नेते घेऊन जाऊ शकतात पण जनता कशी नेणार 💯🙏
सद्या तरी वातावरण बदल झाला आहे
तुमच्यापेक्षा मी सांगतो की किमान 10 जागा आघाडीला जादा मिळतील
tu kon re love----******
महाविकास आघाडी येणार आहे 🎉🎉🎉
सर... अतिशय अभ्यास केलाय तुमी... 👍🏽👍🏽👌🏽👌🏽
Aho सर कुठे होते इतके दिवस ? तुमची वाट बघून पुणे लोकमत ल येणार होतो मी 😅
मोदी भाजप विरोधी एक सुप्त under current आहे तोच under current यांची वाट लावतोय फक्त भाजप la तो दिसला नाही. 2004 ची shining इंडिया सारखी परस्थिती उद्भभवणार भाजप साठी
अतिशय सुंदर विश्लेषण आहे
INDIA 289🎉🎉
खर आहे
Nicely analysis Mr only udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate MVA days
वंचित बहुजन आघाडी ने या लोकसभेत स्वतंत्र लढण्याचा आत्मघातकी निर्णय अयोग्य आहे त्यांची आता विश्वासाहर्ता राहिली नाही हे खरे आहे
खरे तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणूक नको होते, महाराष्ट्र सुसंस्कृत आहे ,महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान झाले असते तरी पण काहीच अडचण नव्हती
Mva
खुप अभ्यास पूर्ण विश्लेषण 👍
महाविकास आघाडी 30 प्लस
काही मुद्दे मांडले भाऊ चांगले जय महाराष्ट्र
Perfect analysis . Nice clarification .
Marathi + Muslims = won Udhav Thackeray
Bhai jab mahavikas aaghadi wale jaat ki baat nahi karte to tu kyu kar raha hai
@@vijaygovardhankshatriya8888भले नहीं करते,तो भी सपोर्ट तो दे सकते हैं,इसके लिये परमीशन की आवश्यकता नहीं है,
मुस्लिम समाज तन ,मन ,धन से उद्धवजी के साथ हैं,यह किसी को क्यों चुभता है?
@@deepaksarawade1062 to isey koi samjhao sirf Marathi muslim hi nahi balki desh ka pura samaj mahavikas aaghadi ke saath hai
उद्धव ठाकरे❤
अब की बार भाजप मुक्त भारत
मग आता मोदीचे काय करायचे?
ते म्हणतात अबकी बार मोदी सरकार,400 पार, यातून महाराष्ट्रात तरी यांची जादू चालणार नाही,ही आपली खात्रीशीर माहिती आहे.
राहुल गांधी जिंदाबाद बिजेपी हटाव देश बचाव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
जय❤ महाराष्ट्र
देशात पंजा येणार 🎉🎉🎉
लोकसभा निवडणूक संदर्भात अतिशय महत्वाचे विश्लेषण केले आहे धन्यवाद
अभ्यासपुर्ण विश्लेषण !
एवढे दिवस कुठे होते साहेब
Tappa tappa ulatala
सत्तेतून अर्थकारण भाजपला भोवणार..सत्तेचा माज खूप बेकार.
साहेब तुमचे आणि निखील वाघळे साहेब यासारखे संपादक जोपर्यंत आहेत तो पर्यंत सच्चे पत्रकार देशातील पत्रकारांना तुमच्या प्रेरणा मिळत राहतील !
सर खूप दिवसांनी आले..
एक देश एक निवडणूक एक दिवस आणि एक निर्णय दिन ही जनतेची अपेक्षा शासनाने धुळीस मिळवल्याचे मात्र निदर्शनास आले.
Ab ki bar... BJP Tadipar...
Perfect💯
Dindori mdhe 1000% Bhaskar bhagre will win.....
राम कृष्ण हरी वाजवली तुतारी✌🏼🔥♥️🚩🚩🚩
महा विकास आघाडी च्या 35 च्या जवळ खासदार येणार
एक जागा जादा हे शेबड पोरगही सांगेल
एक गंमत ..400 पार,...हर घर पाइप से गॅस सस्ती ,पुरविणे करिता नाल्यात बसविण्यासाठी हेच 400 जण कामात येतील.😅😅😅
शिर्डी त भाऊसाहेब वाकचौरे १००% येणार
संजय भाऊ कधीचे कुठे गेले होते...
मशाल फक्त उध्दव ठाकरे
उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
अप्रतिम विश्लेशन.माझ्या मते हे विश्लेषण संपूर्ण देशाला लागु पडते......
अगदी बरोबर विश्लेषण
लढाईच्या वेळी तुम्ही गायब आणि सगळं संपल्यावर तत्त्वज्ञान सांगायला आलात... व्वा
याबाबत लगेचच कोणत्याही निष्कर्षा वर जाता येत नाही,यालाच म्हणतात अभ्यासपूर्ण विश्लेषण.औ
Heena, Danve, Lokhnde. Pankaja, Bhambre, Bharti, Prtaprao, Piyush goyal, Rahul shevale ye lok nivdun yeuch shakat nahi
💯 right 👌 👍 ✅️
संजय आवटे सर.
महाविकास आघाडी.40.
भाजप.6.
मिंधे.1.
वंचित.1.
हे आहे महाराष्ट्र राज्यातील जागा याच समीकरण
जालना चुक आहे
भाजप +शिंदे+अजित पवार ८ ते१० शिवसेना UBT+काँग्रेस +राष्ट्रवादी ३८ते ४० जागा निवडून येतील
👌👍🖐️🖐️🖐️