खरचं कुमार सप्तर्षी सर आपन रोखठोक बोलता अभिमान वाटतो..शिवसेना आणि राष्ट्रवादी ला न्याय देण्यासाठी देवाला का विचारलं नाही चंद्रचुड साहेबांनी.दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत चंद्रचुड साहेबांचे.कमीत कमी जाताजाता ते खरं बोललेत धन्यवाद त्यांना.
जस्टीस चंद्रचूड यांचा बोगस पणा उघडकीस आलेला आहे. महाराष्ट्र सत्ता संघर्षात देखील त्यांनी असाच बोगस पणा केलेला आहे. इलेक्ट्रॉन बॉण्डचे कौतुक करण्यात अर्थ नाही; तोही अर्धवट निकाल आहे. त्यातील जोशींचं काय केलं ??? वास्तविक चंद्रचूड घराण जुडीशियरी मधून बाद केलं पाहिजे....
माझे वय ३० वर्ष आहे.एवढ्या निराशमय काळात कुमार सप्तश्री यांचे विचार एकूण जगण्याची प्रेरणा मिळते.या वयातही ते खूप सक्रिय आहेत.खूप प्रेरणादायक आहे. काय चाललय काय या देशात आज? जिथे एक सरन्यायाधीश भ्रष्ट होतो तिथे न्याय कुणाला मागणार?जर एवढे कायद्याच्या पंडितांची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते तर हाय कोर्ट आणि तत्सम न्यायाधीश,अधिकारी, कर्मचारी व सामान्य माणसाकडून काय अपेक्षा करणार?त्यांना आपण काय म्हणून नैतिकता पाळा म्हणून सांगणार?खूप वाईट काळ आला आहे भारतात एवढे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आधुनिक २१ वे शतक असूनही.अजून पुढं काय वाढून ठेवले आहे देव जाणे!देव तेवढा भ्रष्ट व्हायचा राहिला असावा हीच अपेक्षा.
वि.न्यायधिश श्री धनंजय चंद्रचूड ह्यांनी ह्या देशाला कधिच न्याय दिला नाही . निकाल दिले निकाल लावले. स्वातंत्र काळातील सर्वात बोगस, पाखंडी न्यायाधिश म्हणून भारताच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल.
आदरणीय डॉक्टर साहेब आपण देशातील जनतेच्या डोळ्यात अंजन घातले. या देशातील गोरगरीब वंचित उपेक्षित आणि न्यायप्रिय जनतेला न्यायाची अपेक्षा या सरकारमध्ये राहिलेली नाही भारत जगातला सर्वात युवा देश असताना आज युवकाला अक्षरशः सामाजिक धार्मिक आणि राजकीय गुलामी मध्ये जीवन जगावे लागत आहे. आदरणीय डॉक्टर साहेब आपले विश्लेषण देशाला दिशा दाखवणारा घटना दत्त मार्ग आहे
निकाल म्हणजेच न्याय का ? कारण त्या जागी बुद्धांचे मुर्त्यांच्या स्वरूपात पण अवशेष सापडले होते व तसा पुरावा पुरातत्व खात्याकडे आहे. एकाला न्याय व दुसऱ्यावर अन्याय अस आपला कायदा व संविधान सांगत नाही.
लोकांचा न्यायालया वरचा विश्वास कमी करण्याचे मोठं ऐतिहासिक कामं, चंद्राचूड साहेबांनी केले आहे... त्या अर्थाने त्यांना ऐतिहासिक कुप्रसिद्धी मिळाली आहे 😂😂😂😂
मराठी ब्राह्मण सदैव पेशवाई समर्थक, रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व में लिप्त होता है। ज्यूडिशियरी पॉलिटीशियन सिटीजन जर्नलिस्ट धर्माचार्य समाचार एजेंसी पीटीआई सभी आरएसएस प्रभाव में है।
एखादया खुनाच्या कृत्यामध्ये असलेल्या आरोपीने सांगितले की मी देवाच्या आदेशाने खून केला तर तो शिक्षेस पात्र असेल की अपात्र असेल. विचार करून समजत नाही कोणी तरी सांगावे.
नेहमीप्रमाणे आपले वास्तव निर्भीड व स्पष्ट विचार ऐकावयास मिळाले आदरणीय न्यायमूर्ती यांच्या काळात अनेक खटले त्यांच्या न्याय पिठावर आले परंतु सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड.साहेब यांचा आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते. देशाला व व भारतातल्या राजकारणाला शासन प्रशासनाला लोकशाहीला कलाटणी देणारी. प्रकरणे त्यांनी प्रलंबितच ठेवले याची इतिहास नोंद ठेवीलच.यात.वाद.नाही आदरणीय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड साहेब आपल्या गावी गेल्यावर तेथे त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केलेले विचार त्यांच्या पदाला शोभेल असे नव्हते असेच कोणीही शहाणा माणूस म्हणेल त्यांच्या भाषणात😢 त्यांनी संविधानाला राज्यघटनेला कमी महत्त्व दिले त्यांनी एक प्रकारे संविधान राज्यघटना समोर ठेवून न्याय न देता त्यांच्या कुलदैवताला यमाई देवीचे जणू स्मरण केल्यामुळे न्याय देऊ शकलो असे म्हणणे म्हणजे कळसच. म्हणावे लागेल त्यांचा भगव्या रंगाचा शर्ट आणि देव देवतांचे उदात्तीकरण करून त्यांनी त्यांचे अंतरंग कसे आहे हेच.जणू्.दाखवून दिले आहे असे असे वाटणे स्वाभाविक आहे आपण वारंवार समाजाला दररोज मार्गदर्शन करावे ही विनंती......
@@deepaksarawade1062 दीपक सरवदे.साहेब मी जन्मजात फुले शाहू आंबेडकरी व डाव्या विचारसरणीचा हे संबंधितांना माहिती आहे सेवानिवृत्तीच्या नंतर नव्हे तर सेवेत असतानाही प्रशासनाला समाजाला.दाखवून दिले.आहे
चुकीचे नाही ते खरे बोलले. आमच्या देशात देवच न्याय करतो. ते चुकीचे काहीही बोलले नाही. २००० वर्षांपासून देवच न्याय करतो आमच्या देशात. संविधानाची काय हालत करून टाकली न्यायालयानी, व मोदी यांनी. SC St OBC चे आरक्षणाचे निकाल सुध्दा देवाच्या कृपेनुसार झाले असावेत.
चंद्रचूड घ्या साहेबांनी कुठला न्यायालयाचा डिग्री केलेले आहे न्यायालयाचा असं कधी असते काय ज्या धर्म असं कधी नसते न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे हेच भारतीय संविधान आहे जय हिंद जय महाराष्ट्र
युग पुरुष.. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, एकदा म्हणालेच होते की, हे संविधान.. आणि ही व्यवस्था, जर का.. चुकीच्या लोकांच्या हातात गेली, तर..या देशाचे भविष्य काय असेल ? आज ते.. खरोखर सत्त्यात उतरताना दिसत आहे ! इथं न्याय देणारी न्याय देवताच, सत्तेची बटीक झाली ! आता काय ? संपलं सगळं
न्याय देवातेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे कारण निरपेक्ष न्याय देता यावा ती पट्टी चंद्रचूड यांनी काढून टाकून काय संदेश दिला या पूर्वी पण जे चिफ जस्टीस होते त्यांनी रिटायरमेंट नंतर लगेच राज्यसभा सदस्यपद स्वीकारलं याला जनतेने काय समजावे
👍👍👍 कुमार सप्तर्षी सर, तुम्ही नेहमी सत्यच सांगता तेही निर्भीडपणे. हे आम्हां तरूणांना प्रेरित करणारे आहे.
कुमार सप्तर्षी सर आपणास कोटी कोटी धन्यवाद.
जाने ईव्हीएम विरोधात एक आवाजही न उठवला.... उद्या भविष्यात,, तिकिटाच्या लाईन मध्ये उभे दिसतील😅😅😅😅
खरचं कुमार सप्तर्षी सर आपन रोखठोक बोलता अभिमान वाटतो..शिवसेना आणि राष्ट्रवादी ला न्याय देण्यासाठी देवाला का विचारलं नाही चंद्रचुड साहेबांनी.दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत चंद्रचुड साहेबांचे.कमीत कमी जाताजाता ते खरं बोललेत धन्यवाद त्यांना.
जस्टीस चंद्रचूड यांचा बोगस पणा उघडकीस आलेला आहे. महाराष्ट्र सत्ता संघर्षात देखील त्यांनी असाच बोगस पणा केलेला आहे. इलेक्ट्रॉन बॉण्डचे कौतुक करण्यात अर्थ नाही; तोही अर्धवट निकाल आहे. त्यातील जोशींचं काय केलं ??? वास्तविक चंद्रचूड घराण जुडीशियरी मधून बाद केलं पाहिजे....
माझे वय ३० वर्ष आहे.एवढ्या निराशमय काळात कुमार सप्तश्री यांचे विचार एकूण जगण्याची प्रेरणा मिळते.या वयातही ते खूप सक्रिय आहेत.खूप प्रेरणादायक आहे.
काय चाललय काय या देशात आज? जिथे एक सरन्यायाधीश भ्रष्ट होतो तिथे न्याय कुणाला मागणार?जर एवढे कायद्याच्या पंडितांची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते तर हाय कोर्ट आणि तत्सम न्यायाधीश,अधिकारी, कर्मचारी व सामान्य माणसाकडून काय अपेक्षा करणार?त्यांना आपण काय म्हणून नैतिकता पाळा म्हणून सांगणार?खूप वाईट काळ आला आहे भारतात एवढे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आधुनिक २१ वे शतक असूनही.अजून पुढं काय वाढून ठेवले आहे देव जाणे!देव तेवढा भ्रष्ट व्हायचा राहिला असावा हीच अपेक्षा.
वि.न्यायधिश श्री धनंजय चंद्रचूड ह्यांनी ह्या देशाला कधिच न्याय दिला नाही . निकाल दिले निकाल लावले. स्वातंत्र काळातील सर्वात बोगस, पाखंडी न्यायाधिश म्हणून भारताच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल.
देव म्हणाले,
शिवसेनेला न्याय , निकाल देऊ नका.😢😢😢
अगदी खर व स्पष्ट शब्दात योग्य मत मांडले. आपले मनपूर्वक अभिनंदन.
अशा सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्ती जर अशी विधाने करत असतील तर ते देवाचे अंगारे धुपारे करणारे लोक बरे
ते उघडपणे करतात, कोणताही मुखवटा घालून वावरत नाहीत,
याचा मुखवटा याने स्वतानेच टराटरा फाडून टाकला,
बरेच झाले, लोकांना याची पाखंडता कळली.
@@deepaksarawade1062 हो खर आहे
Tumhala kay vatate Kumar Saptarishi mukhavata ghalun vavaratat ?
न्यायासाठी न्यायालयात जाण्यापेक्षा मंदिरात जा ... असच त्यांना म्हणायचय
Nished
😮😮आता सामान्य जनतेला बोंबलत बसल्यावर ही न्याय मिळणार नाही,ही खात्री याने करुन दिली.
*कुमार सप्तर्षी यांचे तर्कसंगत विश्लेषण भारतीय नागरिकांनी जरूर ऐकावे आणि स्वतःचा व भारतीय भविष्याचा विचारपुर्वक न्यायिक निर्णय घेण्यात यावा.🙏*
न्याय संपला तिथे सगळे संपले.
रावण विद्वान होता हे महत्त्वाचे नाही, तर एक विद्वानही रावण होऊ शकतो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे...
रावण शेवटी ओरिजिनल ब्राह्मण होता म्हणून अहंकार जास्तच होता
समर्पक आहे आपलं म्हणणं.
एवढ्या मोठ्या पदावरचा मानुस बेजबाबदार कसा
मराठी नावाला कलंक आहे . मुंबईतील मुलांच्या भविष्यासाठी तरतूद !
चंद्रचूडानी आपल्या वक्तव्यांनी पुर्या महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली.
Right
अरे तो तसलाच नीच संघीय माणूस आहे,
असल्या लोकांकडून तुम्ही चूकीची अपेक्षा करत होतात.
मराठी बाणा दाखवण्याची मोठी संधी गमावली😢
आदरणीय डॉक्टर साहेब आपण देशातील जनतेच्या डोळ्यात अंजन घातले.
या देशातील गोरगरीब वंचित उपेक्षित आणि न्यायप्रिय जनतेला न्यायाची अपेक्षा या सरकारमध्ये राहिलेली नाही भारत जगातला सर्वात युवा देश असताना आज युवकाला अक्षरशः सामाजिक धार्मिक आणि राजकीय गुलामी मध्ये जीवन जगावे लागत आहे.
आदरणीय डॉक्टर साहेब आपले विश्लेषण देशाला दिशा दाखवणारा घटना दत्त मार्ग आहे
Khup chan speech sir .
मंदिराच भिजत घोंगडे ठेवण्यापेक्षा, प्रकरणाचा नीकाल लाऊन विषय संपवला हे फार उत्तम झाले . पण ते बोलून दाखवणे ,देवाचे कारण सांगणे बरोबर वाटत नाही .
निकाल म्हणजेच न्याय का ? कारण त्या जागी बुद्धांचे मुर्त्यांच्या स्वरूपात पण अवशेष सापडले होते व तसा पुरावा पुरातत्व खात्याकडे आहे. एकाला न्याय व दुसऱ्यावर अन्याय अस आपला कायदा व संविधान सांगत नाही.
Sir you are great thought
असं काय झालं ह्या कही काळात , कि सर्व संविधानिक व्यवस्था आपली काम करेनशी झालीत. 2014 पर्यंत असं कधी जाणवलं.
लोकांचा न्यायालया वरचा विश्वास कमी करण्याचे मोठं ऐतिहासिक कामं, चंद्राचूड साहेबांनी केले आहे... त्या अर्थाने त्यांना ऐतिहासिक कुप्रसिद्धी मिळाली आहे 😂😂😂😂
चंद्रचूड ला शेवटी मोदी ग्रहण लागून शेवटी चंद्र काळा झाला.
😅😅
ईश्वर पृथ्वीवर न्याय ध्याला लागला तर मग चंद्रचूड सारखांची न्यायधीस म्हणून काय गरज!
That's why education and knowledge is most important in our life. Paper leak education is most dangerous for country.
Hats off Dr. Saptarshi Sir chhan Visleshan kele. Dhanyawad 🎉
मराठी ब्राह्मण सदैव पेशवाई समर्थक, रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व में लिप्त होता है।
ज्यूडिशियरी पॉलिटीशियन सिटीजन जर्नलिस्ट धर्माचार्य समाचार एजेंसी पीटीआई सभी आरएसएस प्रभाव में है।
100%right
यही अजरामर सत्य है l
Galat. 100% galat.
Kya Kumar Saptarishi Marathi Brahmin nahi hai?
एखादया खुनाच्या कृत्यामध्ये असलेल्या आरोपीने सांगितले की मी देवाच्या आदेशाने खून केला तर तो शिक्षेस पात्र असेल की अपात्र असेल. विचार करून समजत नाही कोणी तरी सांगावे.
याचा निकाल देवळात मिळेल,ते ही अशा न्याय धीशा कडून, पुजारी सुद्धा निकाल देऊ शकतात, पुढील काळात देश पाचशे वर्ष मागे नेण्याचा हा बावळट प्रयत्न केला आहे.
न्यायालयातील मुख्य न्यायाधीशच संविधानाच्या विरोधी वागतात असे दिसते।
मग न्यायदान पक्षपाती आहे।
नेहमीप्रमाणे आपले वास्तव निर्भीड व स्पष्ट विचार ऐकावयास मिळाले आदरणीय न्यायमूर्ती यांच्या काळात अनेक खटले त्यांच्या न्याय पिठावर आले परंतु सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड.साहेब यांचा आदर ठेवून असे म्हणावेसे वाटते. देशाला व व भारतातल्या राजकारणाला शासन प्रशासनाला लोकशाहीला कलाटणी देणारी. प्रकरणे त्यांनी प्रलंबितच ठेवले याची इतिहास नोंद ठेवीलच.यात.वाद.नाही
आदरणीय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड साहेब आपल्या गावी गेल्यावर तेथे त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केलेले विचार त्यांच्या पदाला शोभेल असे नव्हते असेच कोणीही शहाणा माणूस म्हणेल त्यांच्या भाषणात😢 त्यांनी संविधानाला राज्यघटनेला कमी महत्त्व दिले त्यांनी एक प्रकारे संविधान राज्यघटना समोर ठेवून न्याय न देता त्यांच्या कुलदैवताला यमाई देवीचे जणू स्मरण केल्यामुळे न्याय देऊ शकलो असे म्हणणे म्हणजे कळसच. म्हणावे लागेल त्यांचा भगव्या रंगाचा शर्ट आणि देव देवतांचे उदात्तीकरण करून त्यांनी त्यांचे अंतरंग कसे आहे हेच.जणू्.दाखवून दिले आहे असे असे वाटणे स्वाभाविक आहे
आपण वारंवार समाजाला दररोज मार्गदर्शन करावे ही विनंती......
सेवानिवृत्त झाल्यानंतर हाच उद्योग असणार आहे
😅😅
@@deepaksarawade1062
दीपक सरवदे.साहेब मी जन्मजात फुले शाहू आंबेडकरी व डाव्या विचारसरणीचा हे संबंधितांना माहिती आहे सेवानिवृत्तीच्या नंतर नव्हे तर सेवेत असतानाही प्रशासनाला समाजाला.दाखवून दिले.आहे
चंद्र चूड जज साहेबांना सेवानिवृत्त झाल्यानंतर संघा चा आणि भाजप चा प्रचार प्रमुख ही जबाबदारी मिळणार आहे,हे मला सांगायचे होते.@@haribhaubansode26
धनंजय चंद्राचूड अपेक्षा योग्यच निर्णय देतील असे वाटले होते पण तो योग्य निर्णय देऊ शकत नाही अपेक्षा फोल ठरला आहे.
चंद्रचुड यांना साक्षात्कार झाला असेल.
❤छान❤
Thanks sir super helpful
शेवटी जाता जाता आपली जात दाखवलीच.
लई भारी विशलेशन केले आहे सर
वाट चुकलेले भक्त राजकारणी न्यायाधिश 🤔
स्पष्ट खरे विश्लेषण
एससी एसटी आरक्षण वर्गीकरण चुकीचा निर्णय घेतला आहे न्यायालयाने
2014 नंतर सगळेच बेईमान झालेत
Correct Sir
व्वा साहेब व्वा, साहेब आपण खूप छान विश्लेषण केले आपले अभिनंदन आणि धन्यवादही. ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
चंद्रचूड आपली अवकात समजली
👌🎯
अगदी बरोबर आहे सर
sir kup sunder .....
म्हणूणच न्यायव्यवस्थेत सर्व उच्चवर्णीय,सवर्ण समाजातील लोकांना उच्चपदावर नेमण्यात आलेले आहे. देवाच्या आधारे न्याय देणं म्हणजे किती निंदनीय आहे.
Khare mhanaje Kolse Patil sarakhe ucchapadavar basavayala pahije.
चुकीचे नाही ते खरे बोलले.
आमच्या देशात देवच न्याय करतो.
ते चुकीचे काहीही बोलले नाही.
२००० वर्षांपासून देवच न्याय करतो आमच्या देशात.
संविधानाची काय हालत करून टाकली न्यायालयानी, व मोदी यांनी.
SC St OBC चे आरक्षणाचे निकाल सुध्दा
देवाच्या कृपेनुसार झाले असावेत.
मराठा आरक्षणाचा घोंगड म्हणूनच भिजत घातले......कारण देवाज्ञा झालेली नाही अजून.
सत्य कधीच लपून रहात नाही असं म्हणतात ते खरंच आहे... त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली
AATA Aamcha RAM RAM GHYAVA
सलाम! नमस्कार ! जय भिम!
आयुष्यात कमवले ते एका वाक्यात गमावलं
बॉंडचा निर्णय सुध्दा अर्धा गिर्धाच दिला.बॉंडचे पैसे संबंधितांना परत करायला हवे होते किंवा शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचा आदेश अपेक्षित होता.
हो ती, देवाज्ञा होती.
सप्तर्षी सर तुम्ही CJI NA पार नागडा केला
सर आपण अत्यंत अचूक विश्लेषण करता
जयभिम 🙏🙏🙏
चंद्रचूड जी insulting himself and Judicially also.
मोदी समर्थक आहेत हे सिद्ध होते?
एवढा अडाणी जज जगात नसेल
🙏🙏👍
विश्लेषण १००% बरोबर.
ते जे म्हणाले ते निकालात नमूद आहे का ?
चंद्रचूड घ्या साहेबांनी कुठला न्यायालयाचा डिग्री केलेले आहे न्यायालयाचा असं कधी असते काय ज्या धर्म असं कधी नसते न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे हेच भारतीय संविधान आहे जय हिंद जय महाराष्ट्र
जयभीम सर हल्ली न्यायालय पण सरकारी बटीक झाली त
बहुतेक राज्यपाल होण्याची सोय केली जात नसावी
उंचे लोग उंची पसंद..... राष्ट्रपती.
जय महाराष्ट्र 🚩
आता संविधान हिंदुत्व शंखनाद रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र चाहिए वाला है
Thank s sir your speech is really open our eyes 🎉🎉
👌
देशाला कुठे नेऊन ठेवले आहे.........😢
बाबरी मस्जिद निर्णय हा मेरिट नुसार लागला नाही.....हा निर्णय म्हणजे न्यायव्यवस्थेवरिल प्रश्न आहे ...?
खुप छान सर ❤❤❤❤❤
खूप छान विचार मांडला 🙏
🙏🙏🙏
👍
👏👏👏👏👏🌹🙏
Great.
न्यायाधीश अगोदर कितीतरी कोटी लोकांचे श्रद्धास्थान होते आता शिपाई होणार
सर नमस्कार एक ब्रिटिश अधिकारी म्हणाले होते, की ब्राह्मणाचे चरित्र न्यायिक नाही, हे आज सिद्ध झाले आहे,,,
युग पुरुष.. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, एकदा म्हणालेच होते की, हे संविधान.. आणि ही व्यवस्था, जर का.. चुकीच्या लोकांच्या हातात गेली, तर..या देशाचे भविष्य काय असेल ? आज ते.. खरोखर सत्त्यात उतरताना दिसत आहे ! इथं न्याय देणारी न्याय देवताच, सत्तेची बटीक झाली ! आता काय ? संपलं सगळं
Thanks sir for standing Towards truth
सर नमस्कार ❤
खर आहे!!
चंद्रचूड साहेब आपण सुध्दा संविधान मुळेच एवढ्यामोठ्या पदावर पोहोचले आहेत हे लक्षात ठेवा
हा न्यायाधीश खासदार होणार.
न्यायालय सत्ता पक्ष आहे
चन्द्र चूड कारकीर्द संपता संपता हास्य स्पद भूमिकेत आले
सुप्रीम कोर्टावर आता कसा विश्वास राहील.
Jai Bhim, Jai Sanvidhan Sir 🙏
थोड्या लोंकाबद्दल विश्वास, आदर होता. त्यात चंद्रचूड होते. पण मनातून साफ उतरले. चंद्रचूड,हे वागणं बरं नव्हे.
न्याय देवातेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे कारण निरपेक्ष न्याय देता यावा ती पट्टी चंद्रचूड यांनी काढून टाकून काय संदेश दिला या पूर्वी पण जे चिफ जस्टीस होते त्यांनी रिटायरमेंट नंतर लगेच राज्यसभा सदस्यपद स्वीकारलं याला जनतेने काय समजावे
हे तर असे झाले की चित्रा रामचंद्रा सेबी यांनी असे म्हटले होते की त्यांना हिमालयातील एक योगी त्यांना मार्गदर्शन करीत होता.
❤
चीफ जस्टीस म्हणतात मला काही सुचत नव्हतं टीप जस्टीस सुचवून न्याय देत असतात का हा माझा प्रश्न आहे
या महाराष्ट्रीयन व्यक्तीने चूक केली आहे
साहेब राष्ट्रपति होणार एवढं नक्की
विकली गेलेली न्यायव्यवस्था फक्त हे भर्स्ट जुमला पार्टीत च श्यक्य आहे !
कुमार सर मी स्टेट बँकेत ५कोटीचा दरोडा टाकला आणि १ कोटी रुपये गरिबात वठले तर तर तरदेवच नाव घेवून मी निर्दोष ठरलो तर ठीक आहेका😂😂😂😂😂😂😂
न्यायाधीश निपक्ष असावा परंतु चंद्रचूर तसे वाटत नाही
शेवटी बुद्धी आणि सदसदविवेक यांत जमीनआसमानाचा फरक असतो हेच दाखवून दिले.