जिंजीचे दरबारात संताजीरावांस मोहीमांचा हिषोब छत्रपति यांनी विचारायचा की कारभार्यांनी ? छत्रपति राजारामांचे सांगणे वरुनच कारभारी तसे करत होते. संताजीराव उघडपणे वागनारे निष्कपट सेनानी होते. या अगोदर ही त्यांनी महाराणी येसूबाई साहेब आणि शाहूराजे यांच्या सुटकचे अनेक प्रयत्न केले होते. संताजीरावांनी हे स्वामीकार्य आपल्या आयुष्याचे ध्येयच करुन टाकले होते. संताजीरावांनी जर महाराणी आणि युवराज यांची सुटका केली तर सर्व शासन महाराणी येसुबाई यांचे हातात जाऊन युवराज शाहूराजे वयात येई पर्यंत आपण केवल नामधारी छत्रपति राहू हे राजाराम महाराज यांना पुरते माहित होते. म्हणूनच राजाराम महाराज संताजींना निर्बल करण्यासाठी डावपेज टाकत होते आणि हे डावपेज संताजीराव वेलीच ओलखु शकले नाहीत. संताजीराव हे स्वतःचे ध्येयात यशस्वी झाले तर, ते हंबिरराव मोहितें प्रमाणे आजिवन सरसेनापती राहतील आणि मग आपण सेनापति पदा पासून कायमचे विमुख राहू हे उघड दिसत असलेने धनाजी जाधव ही विरोधात गेले. पण दोघांचा ही उपाय खुंटल्याने संताजीराव यांचेशी काही काल निरुपायाने जुलवून घेतले पण नंतर जे करायच तेच केले. आपल्या असामान्य रण कौशल्याने समरांगणे मारणारा अद्वितीय योद्धा राजकारणाच्या कुटिल कारस्थानांत नाहक मारला गेला.
संताजी घोरपडे हे खरंच महासेनानी,स्वाभिमानी,स्वराज्याचे रक्षक होते.काही चांडाळ चौकडी मुळे त्यांचा घात झाला.हे मराठी शाहीचे दुर्दैव आहे.या महापराक्रमी सरदाराला मानाचा मुजरा.
म्हणजे संताजी आणि धनाजी यांची दिलजमाई करण्यात ब्राम्हण सरदारांनी व कारभाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आणि आज महाराष्ट्रात कोणते दुर्दैवी राजकारण चालले आहे
Dr I am From Karnataka but belongs to Marathi family if it takes 10 parts also do it sir but don't leave a single warfare information of the greatest ever warrior Santaji and I heard that santaji came to Dharwad also please explain Santajis Karnataka mohim detailed
Thank you very much. in next part I will explain the world-famous battle of Santaji which took place near Chitrdurga and with the help of Karnataka Warrior Bramhappa Naik. In this Dodderi war Bramhappa and Santaji defeated he defeated & destroyed 70,000 strong Mughal army.
Rajram che chukale, jar asech tah karayche astat tar mag sainik sudha swatahche pran dhokyat ghalun ladhai kashasathi kartil??....rajram jar itkach hushar hota tar santaji chi samjoot ka kadhu shakla nahi
जसे छत्रपती संभाजी तसेच झुंजारू योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे .
शुरवीर सरसेनापती संताजी घोरपडेंना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🙏
सरसेनापती संताजी घोरपडेसारखा सिंह स्वकियांच्या फितुरीमुळे मारले गेले 😥😥
जय शिवराय जय शंभुराजे
सरसेनापती संताजी घोरपडे की जय
Kkkkkkkkkkkkkkkkkko
जिंजीचे दरबारात संताजीरावांस मोहीमांचा हिषोब छत्रपति यांनी विचारायचा की कारभार्यांनी ?
छत्रपति राजारामांचे सांगणे वरुनच कारभारी तसे करत होते.
संताजीराव उघडपणे वागनारे निष्कपट सेनानी होते. या अगोदर ही त्यांनी महाराणी येसूबाई साहेब आणि शाहूराजे यांच्या सुटकचे अनेक प्रयत्न केले होते. संताजीरावांनी हे स्वामीकार्य आपल्या आयुष्याचे ध्येयच करुन टाकले होते. संताजीरावांनी जर महाराणी आणि युवराज यांची सुटका केली तर सर्व शासन महाराणी येसुबाई यांचे हातात जाऊन युवराज शाहूराजे वयात येई पर्यंत आपण केवल नामधारी छत्रपति राहू हे राजाराम महाराज यांना पुरते माहित होते. म्हणूनच राजाराम महाराज संताजींना निर्बल करण्यासाठी डावपेज टाकत होते आणि हे डावपेज संताजीराव वेलीच ओलखु शकले नाहीत.
संताजीराव हे स्वतःचे ध्येयात यशस्वी झाले तर, ते हंबिरराव मोहितें प्रमाणे आजिवन सरसेनापती राहतील आणि मग आपण सेनापति पदा पासून कायमचे विमुख राहू हे उघड दिसत असलेने धनाजी जाधव ही विरोधात गेले.
पण दोघांचा ही उपाय खुंटल्याने संताजीराव यांचेशी काही काल निरुपायाने जुलवून घेतले पण नंतर जे करायच तेच केले.
आपल्या असामान्य रण कौशल्याने समरांगणे मारणारा अद्वितीय योद्धा राजकारणाच्या कुटिल कारस्थानांत नाहक मारला गेला.
सरसेनापती संताजी घोरपडे की जय
संताजी घोरपडे कारभा-यांच्या राजकारणाचा बळी ठरले, नाहीतर औरंग्याचा खात्मा दहा वर्ष अगोदरच झाला असता.
य
धन्य ते संताजी घोरपडे
M....
Kay jabardast vishleshan kelat sir! Hi possibility nakarta yet nahi
Swarajyataranhar santajiraje ghorpade
खूप छान पण महाराष्ट्राची शोकांतिका आहे की इतिहासात कधीच कर्तव्य दक्ष्य लोकांचा सन्मान नाही झाला
कृपा करून हिम्मत खान याच्यासोबत झालेल्या लढाईचे व्हिडिओ share kara
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
संताजी घोरपडे हे खरंच महासेनानी,स्वाभिमानी,स्वराज्याचे रक्षक होते.काही चांडाळ चौकडी मुळे त्यांचा घात झाला.हे मराठी शाहीचे दुर्दैव आहे.या महापराक्रमी सरदाराला मानाचा मुजरा.
एक नंबर व्हिडिओ मस्त 👌👌👌
Sirsenapati Santaji Ghorpade yancha vijay aso... 🙏🏻💎
Khup Chan mahiti sangtli
Jay shivray
Khup chan🙂👌
म्हणजे संताजी आणि धनाजी यांची दिलजमाई करण्यात ब्राम्हण सरदारांनी व कारभाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली आणि आज महाराष्ट्रात कोणते दुर्दैवी राजकारण चालले आहे
Lay bhari
Welcome to all🙏
Kuhp sundar mhaite ahe
Va..Va khup chaan mahiti
Khupach chhan sir......👌👌👌
Raja ram maharajana shivaji maharaj and sambhaji maharajan sarakhe nirnay gheta ale nahi mhanun sanatani ghorapade yancha durdaiv murtuv jhala
Jai ho shivaji maharaj
Khup chan
Very very good story sir thank u.
So nice of you
Nice. Video. Sir
khup chan mahiti dili ahe sir 🙏😀
🙏🙏🙏🚩🚩🚩👌👌👌🔥🔥🔥💙💙💙
Sar senapati Santaji Ghorpade yanche janmasthan, Bhalavani yethe smarkanchya jirnodharache kam hati ghetale ahe.
Part 6 waiting
Next part plz
Dr I am From Karnataka but belongs to Marathi family if it takes 10 parts also do it sir but don't leave a single warfare information of the greatest ever warrior Santaji and I heard that santaji came to Dharwad also please explain Santajis Karnataka mohim detailed
Thank you very much. in next part I will explain the world-famous battle of Santaji which took place near Chitrdurga and with the help of Karnataka Warrior Bramhappa Naik. In this Dodderi war Bramhappa and Santaji defeated he defeated & destroyed 70,000 strong Mughal army.
Thank you so much sir you explained each and every movement of Santaji clearly
राजाराम महाराज यांचे बरोबरच जींजी येथे कोणकोण कारभारी होते ?
Rajram che chukale, jar asech tah karayche astat tar mag sainik sudha swatahche pran dhokyat ghalun ladhai kashasathi kartil??....rajram jar itkach hushar hota tar santaji chi samjoot ka kadhu shakla nahi
Kondaji.farjand.yancha.purna.nav.sanga.plzz
sorry, no idea sir!
या ज्वलंत इतिहासाला कहाण्या म्हनु नका साहेब...
Khup chhaan Sir!!!
Jay shivray
महाराष्ट्राचे आराधय दैवत सरसेनापती सताजी घोरपडे