tv9 Marathi Special Report | 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- tv9 Marathi Special Report | 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?
#CMEknathShinde #MalvanChhatrapatiShivajiMaharajStatue #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
CM ने वाऱ्यावर आरोप केला, आता जनता तुम्हाला वाऱ्यावर सोडून देईल.😂😂😂😂
खेकड्याने धारण फोडले. 😂 तानाजी...
वाऱ्याने पुतळा पडला 😂😂 वा रे वा!...
उज्जैन मध्ये सुध्दा हेच झाल... कॉरिडॉर उध्वस्त झाले... देवांच्या मुर्ती उध्वस्त झाल्या.... मग एकच प्रश्न.... काँगेस किंवा राष्ट्रवादी कडून हि घटना घडली असती.. त्यांचा कारकीर्दीत घडली असती तर..??
@@aakashtikkal1620 खात्री ने सांगतो 90टाकून CM ने वाऱ्यावर आरोप केला आहे. तर तिथला एक BJP चा नेता विरोधकांनी स्मारक पाडले आहे ते आम्ही satelite मधून सिद्ध करू असं बेछूट बोलत सुटले आहेत.🤣🤣🤣🤣🤣 एक वाक्याता नाहीच.
Contractor la tudva pakdun
४५ कि. मी. वारे हे समुद्र किनाऱ्यावर वाहतात हे कलेक्टर ना माहीत नाही का? बांधकाम विभाग काय करत होते.
प्रतापगडावरील पंडित नेहरूंनी उद्घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही दिमाखात उभा आहे
महायुती सरकारचे दररोज नव-नवीन प्रताप समोर येत आहेत.
पुतळे पण सुरक्षित नाही.😢
तुला काय समजतं रे
@@balajimule90तुला खूप अक्कल आहे शेंडी
उज्जैन मध्ये सुध्दा हेच झाल... कॉरिडॉर उध्वस्त झाले... देवांच्या मुर्ती उध्वस्त झाल्या.... मग एकच प्रश्न.... काँगेस किंवा राष्ट्रवादी कडून हि घटना घडली असती.. त्यांचा कारकीर्दीत घडली असती तर..??
विरोधक बरोबर् विरोधी भूमिका करत आहेत SAWATA KARYACH आणि VICHARAYCH पडला कसा
pad gap Shana ahesa @@balajimule90
याच 45 किलोमीटर स्पीडने सरकार पडणार
😂
तुम्ही कुत्र्यांनो कितीही ग्रुपला तरी काही फरक पडत नाही सरकार पडलं तरी विरोधामध्ये बसू शकतं विरोधी पक्ष म्हणजे मुख्यमंत्री राहतो हे लक्षात ठेव कुत्र्या
😂😂😂😂😂😂😂 varaa jababdaar
180 chya speed ne
👌👌👍
सरकारला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण 🌹🌹🌹🌹
राम मंदिर गळत आहे, संसद भवन गळत आहे.
Paper leak..संसद लिक..मंदिर लिक ..आणि देश विक😢👎👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👿👿👿👿👿👿
@@SK-ob3hm हे राम,,,,,, मेट्रो तून मोदी चे फोटो हटवा..... अबब.. कल्पना च करू शकत नाही... पणवत...... नसते ना हो!!
वैभव नाईक जय महाराष्ट्र
पुतळा उभा करण्या अगोदर किती वेगाने वारे वाहत होते मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र बंद ची हाक हवी
परत सदावर्ते फडणवीस
bhava kuni paadla asta tr purn bharat band kela asta…, ata sadhyala nisarga mule padla askyamule jyanni ha bandhala ahe tyanna shiksha hone important ahe
😢😢
@@BATMAN-rq5jzप्रतापगडावर निसर्ग चां फटका बसत नाही का, तिथला पुतळा अजून कसा टिकून आहे
सत्ता धाऱ्याना बंद नाही पटत
वैभव नाईक खरा शिव सैनिक एकटा उभा ताठ मानेने
नंपुसक सरकार आहे.
भाजपाचा गुत्तेदार आसेलपैसेखलेआसतेल
केटटरनेपैसेखलेआसतेल
तुला स्वतः जन्म माय बापाने कसा दिला तू शब्द का वापरला मला वाटतं तू असाच आहे
महाराष्ट्र महायुतीला त्यांची जागा दाखवेल छत्रपतीची अवहेलनानी मनाला वेदना होत आहेत
फडणवीस विरोधक.आदोलन.करते यांची S I.T चैकशी करतात.खरतर आता S.I.Tचैकशी झाली पाहिजे
वाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची ग्वाही cm साहेबांनी दिलीय
😂😂😂😂😂😂
😂
रात्रीची अजून उतरलेली नाही.😂😂
😂😂
हिंदू. खतरेमे. है. म्हणणारे. कुठे गेले. एक मराठा कोटी मराठा👏✊👍 सरकार चा. जाहीर. निषेध
हिंदू म्हनवून घेनारे यांच्या पासून मराठ्यांना खतरा आहे.
आठ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला चार महिन्यात तुमचं सरकार कोसळणार
पापाचा घडा भरला
हे संकेत आहे आज पुतला कोसळला थोड्या दिवसांनी हे सरकार कोसळणार आहे नुसतं बहीणीला पंधराशे देऊन चालतं नाही या तीन बैलामुले महाराष्ट्राची माती झाली
लाज वाटली पाहिजे शिंदे साहेब
अहो साहेब 45 km म्हणजे काहीच वेग नाही....सूर्यघर योजने चे सोलर पॅनल चे sructure इंस्टॉल हे 130 km प्रती तास वेगाने जरी हवा आली तरी उडणार नाही असे बनविले जातात...मग तुमचे इंजिनिअर तेवढे शिकलेले नाहीत का
350 वर्ष पूर्वीचे किल्ले मजबूत आहेत आणि 9 महिन्यात बसविलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मजबूत का नाही 😡😡😡😡😡
राज्य सरकारचा जाहीर निषेध 😡😡😡😡
ते महापुरुषाची बंद ला होता आनी हे चोरानी बांद लेले आहेत 😅😅😅😅
तेव्हाची मजबुती आता येणार नाहीं...कमिशन नावाचा प्रकार तेव्हा नव्हता ना
किल्ले सुरक्षित नाही भाऊ आता तोडणारे बसले बाजूला
😢😢😢
नेते आणि प्रशासन मजबूत नाही.महाराजांची खोट्या शपथा घ्यायलाही लाज वाटत नाही.
शिवाजी महाराज महाराष्ट्राचे प्रिय राजा आहेत त्यांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.🎉
वैभव नाईक 👌👌👍👍
पुतळा तयार करणाऱ्यां पासून ते उद्घाटन करणाऱ्यां पर्यंत सर्वांना जेल मध्ये टाका.
हे सरकार काही कामाच नाही लोकसभा डोळ्यासमोर ठेवून गडबडीत काम करुन उद्घाटन केले जनतेच्या पैशाचा योग्य उपयोग हे सरकार कधीच करु शकत नाही
CM 90 टाकून बोलत आहे
राणे कुठे गेला
त्याला फक्त हिंदु हिंदु करायला सोडले आहे
Nepal la
फडणवीस यांनी पाळलेला कुत्रा आहे
वैभव नाईक...भाऊ खानदानी.. आहेस.. भावा....!!
बाकी बाजार ..बुणगे..कुठे लपून बसलेले आहेत...!!
महाराष्ट्र भ्रष्ट केला,आमच्या राजाच्या नावाने राजकारण करता पण पुतळा तर मजबुत बांधा,
आज पुतळा कोसळला उद्या सरकार कोसळनारं
भिडे ची प्रतिक्रीया काय आहे का?
उ. हू. 😂😂😂
Kattar hindu sher BHIDE guruji zindabad ❤❤❤❤❤
आंबा खायला गेलेत...आले की प्रतिक्रिया देतील
@@user-bj9ts7lt7oKattar hindu 😂😂
@@user-bj9ts7lt7o Kulkarni kaka
खरा मराठी छावा वैभव नाईक अभिमान वाटतो आम्हाला तुंमचा
हिंदुत्ववादी संघटना आता रस्त्यावर उतरतील का ?
ते कशाला उतरतील... हे काय हिंदु मुस्लिम भांडण आहे का.. त्यांना फक्तं मतदानापुरता शिवरायांचा वापर करायचा असतो....
कारण त्या ब्राम्हण चालवतात म्हणून नाहीं आता उतरणार
बरोबर💯💯💯💯💯💯💯
No bro😢
Tya fkt dharma dharma madhe bhandan lavnyasthi aahet... Tyana maharajanchya asmiteshi kahi hi then den nhi
जसा गुजरातला पटेलचा पुतळा उभा करायला जपानी technology वापरलीत, तशीच आमच्या महाराजांचा पुतळा उभा करताना का नाही वापरलीत, म्हणजे ह्याच्या दृष्टीत महाराजांचे काहीच महत्व नाहीये का ???
महाराज यांना फक्त निवडणुकी पुरते हवे होते पण महाराजांनी यांची लायकी यांना दाखवून दिली...जय शिवराय
Agadi barobar dada
Statue of unity cha commercial action karun crores paise pan kamavle
नारायण राणे कोठे शेपूट घालून बसला
वार आलं म्हण 😂😂😂😂😂😂😂
देशात एकही पुतळा पडला नाही
किती भ्रष्टाचार करणार, कोटी खाणार का
महायुती सरकार आत्ता नक्की
पाडणार
फडणवीस,शिंदे घरी बसवा
संताप अनावर झाला आहे
Marathi माणूस बलात्कारी आहे असं काही काँग्रेस च्या लोकांचं म्हणण आहे चालतील का ते
राज ठाकरे म्हणावं tr te hi tumhala chalnar nahit ❤❤
मुख्यमंत्री नी स्पष्टीकरणच देवू नये
350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले कितीही ताशी वेगाने वारा आला तरी ते मजबूत आहेत ते कसे काय...
45km प्रती वेगाने तू का उडाला नाही अरबी समुद्रात काय मुख्यमंत्री आहे राव महाराज आहेत र पुतळा खाली पडला अपमान झाला ना महाराजांचा त्यांनी कोणाला खाली पडू दिलं.नाही एवढे महान होते राजे,त्यांच्यामुळे महात्मा फुले,शाहू महाराज,dr.babasaheb ambedkar, भाऊराव पाटील असे कितीक. महापुरुष घडले 😢😢😢जय शिवराय जय भीम ❤❤❤
आसं निकृष्ट दर्जाचं काम आहे या सरकारचं याला काही अर्थ नाही महाराजांचा पुतळा जर हे चांगला बांधू शकत नाही तर बाकी कामं कशी करत असेल जरा कल्पना करा
महात्मा फुले यांनी बांधलेले CSMT स्टेशन, अनेक पुल आजही शाबूत आहे...शिवाजी महाराजांचे गड किल्ले सुध्दा शाबूत आहे.कारण एकच आहे त्यामागील प्रामाणिकपणा...पण आता फक्त घर भरायचे काम सुरू आहे..
वाऱ्याचा वेग माहित नाही का काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं आपलं एखाद्या लहान मुलासारखं
fakt virodhak bhava rajkaran kartay jay shri ram
Aare dada 300 varsh purvi chya kilyana kahi hot nahi ye tar 8 mahinya purvi ch aahe
Are तुझ्या आईचा दाणा 400 वर्षांत एवढे वार आलं नाही ka..??
सत्य मांडायला शिक राजकारण नाहीये इथं
महाराज हा अस्मितेचा विषय आहे!
Are तुझ्या आईचा दाणा 400 वर्षांत एवढे वार आलं नाही ka..??
सत्य मांडायला शिक राजकारण नाहीये इथं
महाराज हा अस्मितेचा विषय आहे!
याच घर बरं नाही पडल वा-याच्या वेगाने 😢😢😢
खरा वाघ महाराष्ट्राचा वैभव नाईक जय महाराष्ट्र
निकरुष्ट काम करणारी सरकार उलथून टाकण्याची गरज आहे जय शिवराय
या मिंध्याच्या आज जर महाराज असते तर चिंध्या उडवल्या असत्या
पिऊन बोलतोय
45 किमी वार. 300 वर्षा पूर्वी किल्ले बांधले आहेत... असे वारे तर काय वादळं येऊन गेले.. आणि हाजारो हाले झाले आहेत.तरी किल्ले जिवंत आहेत.
यांना 1 साधा पुतळा उभा करता येईना नीट काय गद्दार लोक काय करू शकतात
थोडे थांबा हे सरकारच कोसळणार आहे महाराजांच्या पुतळ्या प्रमाणे
या महायुतीच्या सरकारचा जाहीर निषेध.
8महिन्यापूर्वी नव्हता का वारा
बोगस बांधकाम केले असणार
अरे अतुल वारा महविकास आघाडीने सोडला काय 😅😂😅😂
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा ओपन पुतळा जर का आठ महिन्यात कोसळला, तर अरबी समुद्रात स्मारक बांधणार होते ते कीती दिवसात पडले असते, नाही बांधला ते बर झालं नाहीतर त्यावर दरवर्षी दुरुस्ती साठी लाखो करोडो हे राजकारणी खर्च करतील.
जनतेचा पैसा पुन्हा खर्च होणार. कि मुख्यमंत्री साहेब आपल्या खिशातून करणार.
शिंदे भाजप सरकार हटाव महाराष्ट्र बचाव
गेली तिनशे वर्षे वारेच नव्हते वाटत आहे आता वारे वाहत आहेत 😂😂😂😂😂
काय मंत्री काय सरकार यापेक्षा शेतकऱ्याला कळतंय काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं वाऱ्याचा वेग आला अरे मनातून जरा खरं वागायला शिका
यानंपण गांजा पिलेला दिसतोय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम आदर असते तर मुख्यमंत्री सर्वांच्या अगोदर पोहोचायला हवे होते ते दुसऱ्या ला पाठवून रिकामे चौकशा करू आश्वासन दिले, लुटारू मुख्यमंत्री........
तुम्हीं तर आता 90 च्या वेगाने परत व गुहाहाठी पळणार आहात हे पण लक्षात राहूदे
मोदी साहेब हेच काय ना खाऊगा ना खाने दुंगा जबाबदारी स्वीकारली पाहिजे
Fakt je khatat tyana sobat gheunga 😂😂😂
आधीपासूनच हे सरकार कुठे चांगला आहे
वाटेगाव तालुका वाळवा येथील धरण कसे गळती लागली ते अगोदर सांगा
फडणविसने खेकडे मंत्री पाठवले असणार तीकडे ते सावंत ताना कोण तर हाय वाटते
ह्या पुतळयाबरोबरच जनता महायुतीला पाडणार हे नक्की पहा 😔🇮🇳
सगळ्यात पैसे खायाचे हे बीजेपी मिंधे अजित चे काम
पनौती
Shinde dada tethil zade किती padali आहेत ते sanga.
ज्यांनी हे पाप केले ते पुन्हा निवडून येऊ याची काळजी घ्या... आता नितेश राणे कुठे आहे.. किरीट सोमय्या कुठे आहे... धर्मवीर समजणारे मिंदे कुठे आहेत? टरबूज वर मी बोलून माझी शक्ती वाया घालविणार नाही 😂हा पुतळा जेवढ्या फास्ट कोसळला तेवढे लवकर हे सरकार कोसलेलं 😂
भाजप वाल्याची पायली भरत आलेली आहे शिंदे साहेबांना युती तोडाव
अतुल काळसेकर नक्की काय प्रतिक्रिया देतायत. जनता वेडी आहे का ❓
वारा इतक्या वेगाने वाहील याबद्दल हवामान तज्ञ पंजाब डख यांनी अजून सांगितलेले नाही आहे
कमिशन ...म्हणूनच गृहमंत्री जेल मध्ये
एका सच्चा शिवभक्तांची एकच अपेक्षा आहे,की फक्त या विषयावर राजकारण करू नये, आता तरी निवडणूक समोर ठेऊन असे फडतूस कामे करू नये....!!
""जय शिवराय!🙏🚩
पुतळ्याच काम छत्रपती सारखे कणखर करायला हवे होते .मनाला वाईट वाटते
शिंदे साहेब वाऱ्या वर एफ आय आर दाखल करा पेग मारके
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.
हॆ सरकार पण असंच कोसलेलं कायमच
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही
वैभव नाईक साहेब आपके साथ हम खडे है
किती हीन प्रतेचे राजकारण हया शिवरायांच्या महाराष्ट्रा मध्ये चालले आहे परमेश्वराने ह्या पुढार्यांना चांगली बुद्धी दयावी ही देवाकडे प्रार्थना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा फक्त आणि फक्त स्वार्थी राजकारण करीत आहेत हे पुढारी
अभेद्य अशा सिंधुदूर्ग किल्ल्याकडे पाहून तरी मनाला लाजून तर त्यांनी शिव स्मारक चे काम दर्जेदार करायला पाहिजे होते लाजा वाटू द्या जरा
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे एकाच माळेतले मणी आहेत
डोळ्यासमोर दिसते आणि घडून आणलेले म्हणतात
खोटी शपथ घेतली होती. SIT. चौकशी करा.मनोज दादा समर्थक ❤
अब बहुत हुई भ्रष्टाचार की मार अब की बर काँग्रेस सरकार 🚩🚩🚩🚩
🚩वैभव नाईक साहेब आगे बढो हम आपके साथ है 🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩
हे घटनाबाह्य सरकार आहे मुख्यमंत्री खोटं बोलतात छत्रपतीची खोटी शपथ घेतली मराठा आरक्षणाबाबत पण ओबीसीमध्ये आरक्षण दिले नाही एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
हे निष्क्रिय भाजप केंद्र आणि राज्य सरकार असेचं कोसळेलं जय महाराष्ट्र 🚩
महाराष्ट्र बंद पाहिजे
गुजरात मध्ये सुरक्षित येवढे वादळ येऊन आणि महाराष्ट्रात असुरक्षित कसं चालेल ... सरकारचा जाहीर निषेध करतो
उठा जागे व्हा...
जय महाराष्ट्र
जय शिवराय
हवा वाऱ्याने पुतळा कोसळला
हे बोलण योग्य वाटल नाही
अतिशय वाईट घटना आहे राजेंचा पुतळा पडणं. .
वारे ४५कि मी वेगाने वाहिले म्हणून मुख्यमंत्री म्हणाले ही तर फारच बालिश गोष्ट आहे वारे तर 100 कि मि.वेगानेही वाहू शकते माग काय सगळे पुतळे घरे पडतात काय ?
किती बेजबाबदारपणे सांगितलं जाताय. ...
या चुकीला माफी नाही ...
जनता तुम्हांला कधीही माफ करणार नाही....
राज्यात महिलावर होणाऱ्या अन्याया निशेधार्तच हा मोठा वाईट प्रसंग राज्यात घडला आहे
आता तरी राज्य कर्त्यानी सुधारायला हवे.....
जनतेने यांना तोंडावर आपटले पाहिजे....
Maharashtra band pukara
याचा एक आमदार म्हणाला होता खेकड्यामुळे धरण फुटलं, आता हा म्हणतोय वार्यामुळे पुतळा पडला. हद आहे बीसी.
या घटनेचा जाहीर निषेध
महाराष्ट्र बंद ठेवला पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय
किती झूठ बोलतो वाऱ्यामुळे कोसळला असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला
बरोबर आहे
*इंग्रजांनी बांधला असता तर.. कोल्हापूर मधल्या छत्रपती शिवाजी पुलासारखे १०० वर्ष पूर्ण झाल्यावर भारत सरकारला दुरुस्ती साठी पत्र पाठवले असते*
450 km वाऱ्याचा वेगाने हे मिंधे सरकार अरबी समुद्रात बुडणार
या दाढीवाल्याने पुतळा पडण्याला जबाबदार वाऱ्याला धरले .काय अजब सरकार आहे.आता वाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.जय महाराष्ट्र.😢😢😢
शिंदे साहेब..एकदा ..
प्रतापगडावर...या...68 वर्षा..पूर्वी..चा..नेहरूंनी..बसवलेला..महाराजांचा.. पुतुळा...200.किमी प्रतीतास.. वारा...10वेळा येऊन गेलाय...45KM..BATAA SAGTAY...FAR शरमेची..बाब
आहे..!! कशाचे..काहीच.वाटत नाही..या..शासनाला...!!
लोकांनीच आत्ता..यांचा .हिशोब.. करायची..वेळ आली आहे..!!
महाराजांचा अपमान करून...खुशाल...सर्व. नालायक..खोटे..बोटात आहे..!!
जाहीर निषेध महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध, येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.