शंकर दयाल शर्मा यांनी ब्रॉडगेज रेल्वे पांडुरंगाला दिली.. पंढरपूरला स्मार्ट सिटी चा दर्जा महायुतीने दिला.. पूर्वीचे पंढरपूर आणि आत्ताचे पंढरपूर मध्ये जमीन आसमानचा फरक आहे.. एवढेच नव्हे तर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी कित्येक कोटी रुपये महायुती सरकारने दिले आहेत
इंडिया आघाडी कधीच पांडुरंगाची होणार नाही..? हि नास्तिक मंडळी आहेत.. यांना हिंदुस्थानावर राज्य करायचे आहे. यासाठी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये घटना दुरुस्त्या करून, मंदिराचा पैसा सरकार जमा करण्याचे षडयंत्र काँग्रेसनेच केले आहे..
अहो निंबाळकर साहेब तुम्ही फार मोठे नेते आहात तुम्हाला एवढं पण समजेना का देवाला कोणी पण येऊ शकत कधी पण येऊ शकतो हे निंबाळकर साहेब तुम्हाला समजलं पाहिजे अशा गोष्टी तुम्ही बोललं नाही पाहिजे
निंबाळकराला बोलणं सोपं आहे म्हणून तुम्ही माढामधून पराभूत झालेल्या विठ्ठलाने त्यांची जागा दाखवली लक्षात ठेवा रंजीत निंबाळकर वारी मध्ये कोणी येताना कोणी जात मन पापी तर खाली माती
काँग्रेस सरकार आणि शरद पवारांनी पंढरपूर साठी पंढरपूर तीर्थक्षेत्र साठी कोणकोणत्या व्यवस्था यापूर्वी करून दिल्या आहेत हे सांगावे नंतरच राहुल गांधीना वारीमध्ये येण्याचा अधिकार प्राप्त होतो.. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी आणि विद्यमान खासदारांनी घटनेतील २३ व ३१अ केलेले दुरुस्ती पूर्ववत करून द्यावी..
अरे ऐकलं बाबा तूच एक....ज्या माणूस हिंदु ला हिसंक म्हणतो त्याला उरावर घेऊन बसतो का दुसरे मेलेत का राहुल गंधी च्या सर्व विडिओ पाहिलेत त्यांना काही घेणं देण नाही ...निमंत्रण द्या की देण्या विषय माझं काही मत नाही पण कोणाला जो माणूस हिंदु ची ठसतो त्यालाच होय दुसर कोण सापडलं नाही का
या राहुल गांधी या साहेब
आता निंबाळकर तू कधीच निवडून येत नाही
कार बाबा पाटील यांच्यावर इतका प्रेम का
तु काय जोतिष आहे काय
वारी म्हणजे काय जॉगिंग करायचे का राहुल गांधीला मतासाठी नाटक
घे म्हणावं निंबाळकर ला मोहितेपाटलाचे संस्कार
मोहीते पाटलानीही हाज दौरा करावा
प्रसिद्धी साठी केविलवाणा प्रयत्न करतायत निंबाळकर
जळफळाट 😂😂😂
पंढरपूर तालुक्यात राहुल गांधी पॅटर्न चालणार
सुसंस्कृत म्हाडाचे खासदार रंजीत भैय्या मोहिते पाटील
बरोबर❤❤❤🎉🎉
Chan आवाज Patil saheb
इंडिया आघाडी ला लोकांचा पाठिंबा मिळतोय हे बघुन भाजप मध्ये घबराट होती असं दिसतंय घाबरू नका विधानसभा निवडणुकीत भाजप कोठे दीसणार नाही पश्चिम महाराष्ट्रात
आरे निंबाळकर, जमीनीवर ये जरा भाजपची संस्कृती जाळुन टाक आणि मोहीते पाटलांचा आदर्श घे,
निबळकर ल अक्कल आहे का??
तुला कीती आहे तुझ्या बोलण्यातून कळतंय
शंकर दयाल शर्मा यांनी ब्रॉडगेज रेल्वे पांडुरंगाला दिली.. पंढरपूरला स्मार्ट सिटी चा दर्जा महायुतीने दिला.. पूर्वीचे पंढरपूर आणि आत्ताचे पंढरपूर मध्ये जमीन आसमानचा फरक आहे.. एवढेच नव्हे तर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी कित्येक कोटी रुपये महायुती सरकारने दिले आहेत
इंडिया आघाडी कधीच पांडुरंगाची होणार नाही..? हि नास्तिक मंडळी आहेत.. यांना हिंदुस्थानावर राज्य करायचे आहे. यासाठी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये घटना दुरुस्त्या करून, मंदिराचा पैसा सरकार जमा करण्याचे षडयंत्र काँग्रेसनेच केले आहे..
अहो निंबाळकर साहेब तुम्ही फार मोठे नेते आहात तुम्हाला एवढं पण समजेना का देवाला कोणी पण येऊ शकत कधी पण येऊ शकतो हे निंबाळकर साहेब तुम्हाला समजलं पाहिजे अशा गोष्टी तुम्ही बोललं नाही पाहिजे
पालखी मार्गावर वारकरी भवन तसेच पंढरपूर मध्ये वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्टार व्यवस्था करणारे हे सरकार आहे..
मागच्या आषाढीला बी आर एस पक्ष आलेला होता
देवा जवळ जाण्यासाठी कोणाला प्रतिष्ठा नाही 🚩
तुम्ही तर कोठे ऐकले पराभव झाला आता बोलुन नका 120000 पराभव झाला पंतप्रधान येऊन देखील पराभव झाला मोहिते पाटील साहेब यांनी तुम्हाला निवडून आणले 😊
निवडून आला आता जनतेची कामे करा
Barobar
जिंदाबाद जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद
निंबाळकराला बोलणं सोपं आहे म्हणून तुम्ही माढामधून पराभूत झालेल्या विठ्ठलाने त्यांची जागा दाखवली लक्षात ठेवा रंजीत निंबाळकर वारी मध्ये कोणी येताना कोणी जात मन पापी तर खाली माती
देवाला जाण्यास प्रतेकाला मुभा आहे
राम मंदिर उद्घाटन मोदिच्या हस्ते होणे हे कसे चालले.
Neta nanter asto agodar to Manus asto ,pratek mansala jiv asto ,atta parynt kitek nete yevun gele aahet .
काँग्रेस सरकार आणि शरद पवारांनी पंढरपूर साठी पंढरपूर तीर्थक्षेत्र साठी कोणकोणत्या व्यवस्था यापूर्वी करून दिल्या आहेत हे सांगावे नंतरच राहुल गांधीना वारीमध्ये येण्याचा अधिकार प्राप्त होतो.. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी आणि विद्यमान खासदारांनी घटनेतील २३ व ३१अ केलेले दुरुस्ती पूर्ववत करून द्यावी..
Aata Rahul gandhi hindu dharam swikaranar disatoy.
Tula tharvun padla mohite patilani mahinyat yacha bazar uthvla😂😂😂😂😂😂
तू मतदार संघात कधी फिरला नाही पाच वर्षात हा सांगणार कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं
आता वारी दिसली काय
तुमी काय केलय मग
राहुल खानला बोलावू नये
राहुल गांधी हे म्हणाले होते हिंदु समज हिसंक आहे आता त्यांना का वारी आठवली.....कृपया वारकऱ्यांना त्रास होईल अस काही वागू नका नको तिथ राजकारण करू नका
भावा तू ते पूर्ण भाषण नीट ऐक
अरे ऐकलं बाबा तूच एक....ज्या माणूस हिंदु ला हिसंक म्हणतो त्याला उरावर घेऊन बसतो का दुसरे मेलेत का राहुल गंधी च्या सर्व विडिओ पाहिलेत त्यांना काही घेणं देण नाही ...निमंत्रण द्या की देण्या विषय माझं काही मत नाही पण कोणाला जो माणूस हिंदु ची ठसतो त्यालाच होय दुसर कोण सापडलं नाही का
Chan आवाज Patil saheb