अतिशय उत्कृष्ट मुलाखत आणि सडेतोड विचार आपण मांडले खंडागळे सर... धारकरी नक्कीच यातून बोध घेतील ... मुलाखत घ्यायला मॅक्स महाराष्ट्र मधील आंबेकर सर असते तर मुलाखत अजून छान झाली असती
सागर फारच छान मुलाखत घेतलीत. एका परिवर्तनीय वाघाची मुलाखत व खोट्या फसव्या नेत्यांचे बुरखे फाडणार्या खर्या पुरोगामी विचार व चॅनलला मीनाचा मुजरा व शुभेच्छा
खंडागळे साहेब , जय भीम आपण शिव, शाहू,फुले,आंबेडकर विचारधारेचा अभ्यास करून आपण स्वतहामध्ये खूप मोठे परिवर्तन करून आपण धाडसाने आपले विचार मांडता आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असेच विचार आपल्या बहुजनांमधे पेरत रहा. आम्ही करोडो लोक आपल्या मागे आहोत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम.
भुकेलेल्यांना अन्न दयावे, तहानलेल्यांना पाणी दयावे, अडाण्यांना शिक्षण द्यावे ,जगाला प्रेम अर्पावे हाच खरा धर्म, बाकी किडे-दगडगोटे सांगतात तो फक्त विद्वेष..
धन्यवाद खंडागळे साहेब. आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांची विचारधारा चांगल्या प्रकारे मांडणी केली. अंधभक्त झालेल्या बंधूना समजून सांगायला आपणच खूप कमी पडतोय.मीही तुमच्या सोबत आहे. 👍👌🙏🙏🙏
खंडागळे साहेब 1जानेवरीला जो प्रकार घडला त्याच मी समर्थन केलं होतं पण आज तुमचे विचार ऐकून मन भरून आलं या पुढे तूम्हला समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पहिलं जाईल. 💙जय भीम जय शिवराय 💙💙❤❤🙏🏻🙏🏻💐💐
मुलाखत घेणारे व मुलाखत देणारे यांच्या प्रश्नोत्तरांतून सत्य परिस्थिती काय आहे याची अनेकांना जाणीव झाली असेल. या दोघांना व मॅक्स महाराष्ट्राला धन्यवाद. सर्व तरुणांना कळकळीची अंत:करणपूर्वक विनंती आहे कीं, त्यांनी प्रथम आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अभ्यास, ज्ञान, वास्तव वाचन, परिश्रम, चिकाटी, जिद्द, परस्पर सहकार्य, सहयोग, सत्यध्येयाची वाटचाल इत्यादींनी आपले स्वत:चे जीवन आपल्या उमेदीच्या काळात समृध्द करावे व पुढील आयुष्यातही करीत रहावे. आपले अनमोल जीवन व्यर्थ गोष्टींमध्ये घालवून आपले, कुटुंबाचे समाजाचे, देशाचे नुकसान होऊ देऊ नये. राजे शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम, जिजामाता, तारा राणी, शाहू व कुटुंबीय यांचे विचार, वर्तन, कर्तृत्व, त्याग, स्वराज्यनिष्ठा याचा खऱ्या इतिहासकारांच्या इतिहासाद्वारे सखोल अभ्यास करावा. त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड इत्यादी महापुरुषांच्या कर्तृत्वाचा खरा सखोल अभ्यास करावा. देशासाठी त्याग करणाऱ्या महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, आझाद हिंद सेना प्रमुख सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग,त्यांचे वारस व सहकारी तसेच ज्ञात अज्ञात स्वराज्य/स्वातंत्र्यवीर, हुतात्मे यांचेही खरे कार्य खऱ्या माहितीच्या आधारे जाणून घ्यावे. अशा श्रेष्ठ, ज्येष्ठ व्यक्तींच्या विचार, कर्तृत्वाचा आधार घेऊन तसें वर्तन न करता, त्याचा उपयोग समाजाच्या उत्थानाकरता न करता स्वत:चा स्वार्थ साधण्यातच जे जीवन घालवतात त्यांच्यापासून दूर राहणे श्रेयस्कर आहे. कांही चुकले असेल तर क्षमस्व. धन्यवाद
प्रथम तुम्हा दोघांना धन्यवाद गाफीलपणा आपल्या सर्वाचा स्थायी भाव आहे आज भिडे यशस्वी दिसत असतील याच कारण बुद्धिवादी निष्क्रिय आहेत हे अंशतः खरं आहे परंतु डावा विचार अजिबात नाही असे पण म्हणता येत नाही आपण पण तो पॉईंट शोधत नाही
मी ही तुमच्या सारखं rss च्या विचाराने प्रभावित झालो होतो. काही काळ शाखेत ही गेलो होतो. परंतु बामसेफ च्या एका कार्यकर्त्याने त्यांचा खरा चेहरा मला दाखवला परंतु माझं मन मान्य करायला तयार न्हवतं परंतु मी या दोन विचार धारेची चिकित्सक बुद्दीने तुलना करत गेलो तसतसे यांचा ब्राम्हणी धर्माचा कावा स्पष्ट होत गेला. आणि मी मानवतावादी धर्माला अंगिकारायला सुरवात केली. अनावधानाने आम्हाला मार्गदर्शन करणारे भिडेंच्या जातीचेच होते. आणि मुस्लिम द्वेष च पसरवत होते. लांड्या हा शब्द मी पहिल्यांदा शाखेतच ऐकला.
@@mystictilopa2812 तुझ्यातला मनोहर भिडे जागा झाला असा वाटतोय.कारणकीभिडे नावाचा विष वुरृक्षा खाली जमा होणारे सर्व विषारी असतात त्यातला तू एक आहेस. ।। अल्लाहु अकबर हर हर महादेव।।
माफ करा पण या भिडेची कौटुंबिक माहीतीही जाहीर करा, या भिडेने इतरांच्या घरातील कितीतरी भाबड्यांची दिशाभूल केलेली दिसतेय मग याच्याही कुटूंबाची माहीती जाहीर होणे आवश्यक आहे.
मुलाखकार यानी तरी बरेच उचाकटून काढले की राजे. त्यानाही प्रेरणा व श्रेय द्यावेच लागेल. पन आपली जान अधिक असावी म्हणून आपन ही टीप दिली. बरोबर ही आहेच. ओके.
मानवता,प्रेम,नम्रता, दुसरयांचा आदर राखण हेच धर्म शिकवतो. लोकांच्या मनात धर्माच्या नावाने विष पसरवुन आपल्या पोळ्या भाजणारयांपासुन आपण सावध राहील पाहीजे.ह्यातुन कोणाचही हीत साधल जाणार नाही. ! जय जिजाऊ जय शिवराय !
अतिशय परखडपणे वास्तववादी विचार दत्ताभाऊनि मांडलेले आहेत तेही स्वतःच्या अनुभवातून, त्यांचं लिखाण ही तितकच निर्भिड आणि वास्तववादी असतं हे आपणा सर्वांना माहितच आहे. यातून येणाऱ्या नवीन पिढीने खासकरून उभरत्या तरुणांनी काहीतरी शिकावं हीच अपेक्षा...!
माझा ही समज दूर झाला आता अश्या संघटना पासून दूर राहणार Thank you 🙏
,,
खंडागळे साहेब मध्ये वैचारिक झालेले स्थित्यंतर याचा साक्षीदार मी आहे ,सनातनी विचारकडून पुरोगामी विचारां पर्यंत चे परिवर्तन
हे फारच आश्चर्य कारक आहे
असे शहाणपण बाकीच्या धारकर्याना पण आले पाहिजे.. 🙏🙏🙏 वाट चुकलेल्या त्या तरुणांना तुमच्या सारखा मार्गदर्शक भेटावा...
खुपच रोखठोक मुलाखत असे पत्रकार समाज जागरुती साठी गरजेचे आहेत
खरच तुम्ही अनेक बहुजनांच्या मुलाचं करियर बाद होण्यापासून वाचवले व त्यांना योग्य मार्गदर्शन केलं तुमचे मनापासून आभार..
Max महाराष्ट्र खूप खुप धन्यवाद ❤️🙏.. इथं सांगलीत त्या माणसाला देव केलंय... खरा चेहरा पुढे आणला तुम्ही
आमचे जीवलग मित्र माझ्या कचरेवाडी गावचे सुपुत्र दत्तकुमार खंडागळे म्हणजे दिन दुबळ्यांचा,बहुजनांचा बुलंद आवाज,निर्भिड व निस्वार्थी पत्रकारास सलाम ।
दादा तुमच्या विचाराला खरोखर सलाम जय भीम जय संविधान जय शाहू फुले आंबेडकर जय शिवराय
धाडसी व परखड विचार, विचार करायला लावणारा एक लेख, मानवाधिकार, मानवता धर्म, साहेब सगळे व्यवस्थित विचार मांडले आहेत.. 👌👌
मा.खंडागळे आणी MAX Maharshtra विशेष अभिनंदन... महाराष्ट्राच्या जनतेला जाग आण्या बदल.!!
आपल्या दोघांचे आणि न्यूज चैनल चे प्रथमतः आभार मानतो..
बहुजन समाजात जास्तीत जास्त जनजागृती करणे गरजेचे आहे. जातीय लोकांच्या मागे जाऊ नका.
बहुजनांना उशीरा भिडे गुरुजीचा गनीमा कावा लक्षात आला . अभिनंदन
सर आपण भीडेचे सत्य लोकांपुढे मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏
याची खुप गरज होती
आपलै मनापासून धन्यवाद
असेच बौद्धिक देश उन्नतीचे काम करा
अतिशय उत्कृष्ट मुलाखत आणि सडेतोड विचार आपण मांडले खंडागळे सर... धारकरी नक्कीच यातून बोध घेतील ... मुलाखत घ्यायला मॅक्स महाराष्ट्र मधील आंबेकर सर असते तर मुलाखत अजून छान झाली असती
खूपच विचारप्रवर्तक व सत्यावर अधारित मुलाखत आहे. मॅक्स महाराष्ट्राचे अभिनंदन!
पटले.
कोणताच पक्ष व नेता सेक्युलर नाही.
सागर खूप महत्वपूर्ण गोष्टी या मुलाखती तून बाहेर आल्या ,यातून ज्या युवकांची वाट चुकली आहे , ते पुन्हा विचार करतील तर आणखी परिवर्तन होतील.
सागर फारच छान मुलाखत घेतलीत. एका परिवर्तनीय वाघाची मुलाखत व खोट्या फसव्या नेत्यांचे बुरखे फाडणार्या खर्या पुरोगामी विचार व चॅनलला मीनाचा मुजरा व शुभेच्छा
छान मुलाखत झाली. एवढा वेळ मी कधीच मुलाखत ऐकत नाही. पण ही मुलाखत मी पुर्ण ऐकली आहे. खंडागळे साहेब निर्भिड व्यक्ती आहेत.
खंडागळे साहेब , जय भीम आपण शिव, शाहू,फुले,आंबेडकर विचारधारेचा अभ्यास करून आपण स्वतहामध्ये खूप मोठे परिवर्तन करून आपण धाडसाने आपले विचार मांडता आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असेच विचार आपल्या बहुजनांमधे पेरत रहा. आम्ही करोडो लोक आपल्या मागे आहोत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम.
तोंडाने पोषाखने "श्री राम राम,डोक्यातील विचाराने नथुराम"
याला नावं होय!
म्याक्स महाराश्ट्र चे ही अभिनंदन व आपन चान्गलाच प्रयत्न केला आहे पगार जी. सत्य बाहेर आननेस.
भुकेलेल्यांना अन्न दयावे, तहानलेल्यांना पाणी दयावे, अडाण्यांना शिक्षण द्यावे ,जगाला प्रेम अर्पावे
हाच खरा धर्म, बाकी किडे-दगडगोटे सांगतात तो फक्त विद्वेष..
khr ahe👍👍👍👍👍👍👍
Right 👍👍🙏
अरे लांड्या आधी तुझ्या धर्मातील बुरखा पद्धत बंद कर
@@Berar24365 आरे दादा आता बुरखा राहिलाच नाही.
khup chan mandlat kore sir
धन्यवाद खंडागळे साहेब. आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांची विचारधारा चांगल्या प्रकारे मांडणी केली. अंधभक्त झालेल्या बंधूना समजून सांगायला आपणच खूप कमी पडतोय.मीही तुमच्या सोबत आहे. 👍👌🙏🙏🙏
सत्य जगासमोर मांडलत, त्याबद्दल धन्यवाद
भिड्याचे एकच काम बहुजन हा कायमच गरीब .दिन.दुबळा लाचार राहिला पाहिजे. येवढ्या साठीच काम चालू आहे.
बहुजन समाजातील मुलांनी भिडे पासून लांब राहिले पाहिजे.
आभ्यासपुर्ण मुलाखत👍
शिव शाहु फुले आंबेडकर विचारधारा संपुर्ण समाजाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हि मुलाखात पाहिल्यावर कळत .
अनेक बहुजनांच्या मुलांना अशा धर्मांध लोक च्या जाळ्यात जाण्यापासून तुम्ही वाचवलं तुमच्या या हीमतिला सलाम
This was eye opening .....& so relatable je ata distay .
Tumchya sakhech Lok pahijet je aslya lokanna expose kartil .👍
Max good job 👌
👌👌👌👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र हा शिवछत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे आहे 💯🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताची माणसे IAS, IPS , झाली पाहिजेत ग्रेट विचार खूप छान
खंडागळे साहेब 1जानेवरीला जो प्रकार घडला त्याच मी समर्थन केलं होतं पण आज तुमचे विचार ऐकून मन भरून आलं या पुढे तूम्हला समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पहिलं जाईल. 💙जय भीम जय शिवराय 💙💙❤❤🙏🏻🙏🏻💐💐
फारच सडेतोड....
Nice. Very informative video.
महत्त्वाचे काम max महाराष्ट्र
"वाचाल तर वाचाल" या सुविचाराची ताकद काय असते ते या तरुणाकडे पाहुन समजते
Great salute both of you sirji ,Jai bhim Jai Savindhan
"मानवता हाच धर्म"
खुप सुंदर विचार
हा भाऊ फार विचारी वाटतो यांनी फार मोठे वाचन केलेले आहे यांना खरी जाणीव झाली आहे
Nice
मुलाखत घेणारे व मुलाखत देणारे यांच्या प्रश्नोत्तरांतून सत्य परिस्थिती काय आहे याची अनेकांना जाणीव झाली असेल. या दोघांना व मॅक्स महाराष्ट्राला धन्यवाद.
सर्व तरुणांना कळकळीची अंत:करणपूर्वक विनंती आहे कीं, त्यांनी प्रथम आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अभ्यास, ज्ञान, वास्तव वाचन, परिश्रम, चिकाटी, जिद्द, परस्पर सहकार्य, सहयोग, सत्यध्येयाची वाटचाल इत्यादींनी आपले स्वत:चे जीवन आपल्या उमेदीच्या काळात समृध्द करावे व पुढील आयुष्यातही करीत रहावे. आपले अनमोल जीवन व्यर्थ गोष्टींमध्ये घालवून आपले, कुटुंबाचे समाजाचे, देशाचे नुकसान होऊ देऊ नये.
राजे शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम, जिजामाता, तारा राणी, शाहू व कुटुंबीय यांचे विचार, वर्तन, कर्तृत्व, त्याग, स्वराज्यनिष्ठा याचा खऱ्या इतिहासकारांच्या इतिहासाद्वारे सखोल अभ्यास करावा. त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड इत्यादी महापुरुषांच्या कर्तृत्वाचा खरा सखोल अभ्यास करावा. देशासाठी त्याग करणाऱ्या महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, आझाद हिंद सेना प्रमुख सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग,त्यांचे वारस व सहकारी तसेच ज्ञात अज्ञात स्वराज्य/स्वातंत्र्यवीर, हुतात्मे यांचेही खरे कार्य खऱ्या माहितीच्या आधारे जाणून घ्यावे.
अशा श्रेष्ठ, ज्येष्ठ व्यक्तींच्या विचार, कर्तृत्वाचा आधार घेऊन तसें वर्तन न करता, त्याचा उपयोग समाजाच्या उत्थानाकरता न करता स्वत:चा स्वार्थ साधण्यातच जे जीवन घालवतात त्यांच्यापासून दूर राहणे श्रेयस्कर आहे.
कांही चुकले असेल तर क्षमस्व. धन्यवाद
majya life madhla saglyat mhatwacha video......salute to u Sir....and Max maharshtra !
1999-2002 मध्ये सांगलीत शिकताना तासगाव येथील संग्राम कुलकर्णी म्हणून एक धारकरी होता. ज्याने शेवटी निराश होऊन आत्महत्या केली. हे सर्व जवळून बघितलं आहे.
प्रथम तुम्हा दोघांना धन्यवाद
गाफीलपणा आपल्या सर्वाचा स्थायी भाव आहे
आज भिडे यशस्वी दिसत असतील
याच कारण बुद्धिवादी निष्क्रिय आहेत हे अंशतः खरं आहे
परंतु डावा विचार अजिबात नाही असे पण म्हणता येत नाही आपण पण तो पॉईंट शोधत नाही
मी ही तुमच्या सारखं rss च्या विचाराने प्रभावित झालो होतो. काही काळ शाखेत ही गेलो होतो. परंतु बामसेफ च्या एका कार्यकर्त्याने त्यांचा खरा चेहरा मला दाखवला परंतु माझं मन मान्य करायला तयार न्हवतं परंतु मी या दोन विचार धारेची चिकित्सक बुद्दीने तुलना करत गेलो तसतसे यांचा ब्राम्हणी धर्माचा कावा स्पष्ट होत गेला. आणि मी मानवतावादी धर्माला अंगिकारायला सुरवात केली. अनावधानाने आम्हाला मार्गदर्शन करणारे भिडेंच्या जातीचेच होते. आणि मुस्लिम द्वेष च पसरवत होते. लांड्या हा शब्द मी पहिल्यांदा शाखेतच ऐकला.
बामसेफ अतिशय विषारी संघटना आहे.
@@mystictilopa2812 तुझ्यातला मनोहर भिडे जागा झाला असा वाटतोय.कारणकीभिडे नावाचा विष वुरृक्षा खाली जमा होणारे सर्व विषारी असतात त्यातला तू एक आहेस.
।। अल्लाहु अकबर हर हर महादेव।।
जय शिवराय . आपण दोघेजण जे बोलताय व विचार मांडताय हे चांगले कार्य करताय याचा प्रचार व प्रसार करत आहात तुमचे लाख लाख आभार.
तरूणा नी ही मुलाखत बघुन आतातरी डोळे उघडवावे.तरूणाना अधांरात घेवून जाणारी लोक समाजात आहे जी असे समाजात तेढ निर्माण करतात.
खुप छान मुलाखत आहे राजकीय नेत्यांच्या बुडाखालचा अंधार माहित झाला 👍👌💐
विवेक वादी, चिकिस्ता , निर्माण झाली,म्हणजे काय होऊ शकते,याचे जिवंत उदाहरण, जय जिजाऊ जय शिवराय जय भीम,
Real Hero
Great
चांगली मुलाखत दाखवली तुम्ही . असेच निष्पक्ष काम करत राहा .
संपूर्ण मुलाखत बघितली
खूपच छान
आपण मांडलेले मुद्दे खुप सारा विचार करायला लावणारे आहेत .
बहुजन / पुरोगामी समाजाने /तरुणांनी विचार करून काहितरी कृती केली पाहिजे
खूप छान न मुलाखत, गोतपागर व खंडागळे आपले अभिनंदन !
Share करा
Great bhet
Thanks
जबरदस्त
Very informative session.. 👍
आवडला प्रवास... आणि मत
Max Maharashtra Thank you Lage rahao
मँक्स महाराष्ट्र 1नंबर
मनोहर भिडे नी संभाजी भिडै नामांतर का केले?
औरंगाबाद हुन त्यांना बाहेर पडावे लागले!
*
हिंदू म्हणजे विषमता फैलावकरणे होय!
भारतीय म्हणजे संविधान फैलाव होय!
Very good sir
Bapre thankyou for eye opener video
👌👍
खुप छान माहिती आहे❤
हिंदु म्हन्जे वर्ण वाद आणि जातीवाद आणि ब्राह्मण श्रेष्ठ आहेत हे मान्य करणे
तू तुझा दाखला बदलून घे मग
कशाला हिंदू धर्माचा दाखला दाखवून आरक्षण घेतो भिकमाग्या
Tumchi interview jivala lagali... So proud of you ❤️
दादा मोहिमेत आपणास खरा धर्म समजला.
हे मोहिमेमुळे , हे मोहिमेचे यश...
🌹मानवता हाच खरा जगाचा धर्म आहे.🌹
दत्तकुमारजी माझे खूप आवडीच्या पत्रकारांमध्ये एक आहेत. त्यांचे संपादकीय गेली तीन वर्षे मी वाचत आलेलो आहे.
अगदी मनापासून खरं सांगतंय
*माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे.*
हाच खरा धर्म.
बाकी ब्राह्मणवाद
धन्यवाद या व्यक्तिच केल पाहीजे हे सगळे उघड केल्या बद्दल. 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay,Jaybhim.
अवघे विश्वची माझे घर.संत ज्ञानेश्वर.
मनोहर कुलकरी का संभाजी भीडे याचे खरे रूप सर्वांच्या समोर मांडले त्या बद्दल धन्यवाद ,,, बहुजन समाजातील युवकांनी यातून बोध घ्यावा हीच अपेक्षा आहे
अरेरे. काय काय ऐकावं लागतंय. राजकिय पुढारी सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही विचारसरणीला जवळ करतात.
🔥🔥
संपूर्ण मुलाखत ऐकण्या जोगी होती..
खंडागळे साहेब आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,🙏🏻🙏🏻
Dhadas kel saheb
उघडा डोळे बघा नीट
आता हे ऐकून आपण विचार करा की,किती तरुणांचे आयुष्य बर्बाद झाले असणार
माफ करा पण या भिडेची कौटुंबिक माहीतीही जाहीर करा, या भिडेने इतरांच्या घरातील कितीतरी भाबड्यांची दिशाभूल केलेली दिसतेय मग याच्याही कुटूंबाची माहीती जाहीर होणे आवश्यक आहे.
👏👏👏
🙏
Satya
akdam khatarnak interview bhava
We support you 🙏
दत्तकुमार खंडागळे साहेबांचे संपादकीय लेख फारच निर्भिड आणि डोळे उघडणारे असतात.
छान या कार्याला फार धाडस लागते छत्रपती च्या नावाचे फक्त भाडवल केलं जाते हे दुर्दैव
मुलाखतकार मुलखात घेतांना कमी पडले, नाहीतर अजून बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाला असता.
Right
मुलाखकार यानी तरी बरेच उचाकटून काढले की राजे. त्यानाही प्रेरणा व श्रेय द्यावेच लागेल. पन आपली जान अधिक असावी म्हणून आपन ही टीप दिली. बरोबर ही आहेच. ओके.
❤RIGHT...SIR
मानवता,प्रेम,नम्रता, दुसरयांचा आदर राखण हेच धर्म शिकवतो.
लोकांच्या मनात धर्माच्या नावाने विष पसरवुन आपल्या पोळ्या भाजणारयांपासुन आपण सावध
राहील पाहीजे.ह्यातुन कोणाचही हीत साधल जाणार नाही.
! जय जिजाऊ जय शिवराय !
प्रतिष्ठानच्या नावातील शिव हे नाव काढले तर कुञ विचारनार नाही.
खंडागळे सरांचा मोबाईल क्रमांक मिळेल का..
अतिशय परखडपणे वास्तववादी विचार दत्ताभाऊनि मांडलेले आहेत तेही स्वतःच्या अनुभवातून, त्यांचं लिखाण ही तितकच निर्भिड आणि वास्तववादी असतं हे आपणा सर्वांना माहितच आहे. यातून येणाऱ्या नवीन पिढीने खासकरून उभरत्या तरुणांनी काहीतरी शिकावं हीच अपेक्षा...!
यांचा संपर्क क्र. दिला तर बर होईल जरा बोलायचं आहे
मनोहर भिडे हा rss चा माणूस आहे तो आमच्या गावात 40 वर्षापूर्वी rss मध्ये माणसे नेले तो काम करायचा
Right
शरद पवार...सोयीचं राजकारण करतात...👌