Sir,,🙏🏻 तुमच्या सारख्या असंख्य देशभक्त पत्रकारांचा हा देश ऋणी आहे, आपण सर्वांनी आपापल्या पद्धतीने जि अभुतपुर्व जनजागृती केली, त्यामुळेच हुकुमशहा ला बहुमत गाठता आले नाही, आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, आपले कार्य राष्ट्रीय कर्तव्य असुन ते असेच सुरू ठेवा, देशात जनजागृती करणाऱ्या प्रत्येकाला मनःपुर्वक सलाम.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नशीब असंख्य देशभक्त लिहिलंय मला वाटलं अंधभक्त लिहिलं आहे का कारण अंधभक्त हे देशभक्त असतातच पण गुलाम आणि चाटे यांची देशभक्ती पाकिस्तान ला 44 कोटी देताना आणि अफजल गुरू ला फाशी द्यायच्या वेळेला जागी होते
अतिशय परखड विश्लेषण. अंधभक्तच्या डोळ्यात अंजन घालणारे. पण अंधभक्त हे आंधळे असल्यामुळं त्यांना हे कसे दिसेल. असो आपण सत्य काय आहे हे मांडले त्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद.
म्हणजे तितकी माणसे आता मेली तरी चालतील. आणि लोकसंख्या वाढीच्या हिशोबाने चौपट मेली तरी हरकत नाही? अरे, ते नालायक होते म्हणून त्यांना हाकलले ना? मग तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात हे दाखवा ना!
त्या वेळची परीस्थिती आणि आता ची परीस्थिती या मध्ये जमीन आसमान चा फरक आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या संपत्तीवर आत्ताच्या पंतप्रधान सारख्या जनतेच्या पैशावर ऐशोआराम केला नाही. मोदींच्या रोजच्या खर्चात एक विकास काम सहज होईल ,इतका खर्च आहे. १०वर्षाचा हिशोब करा.आणि उठसूट नेहरू ंच्या ना्वाने खडे फोडायचे आता बंद करा
मला वाटते ह्या अंध भक्तांमध्ये काही जाती प्रमुख्याने त्यात अँक्टीव्ह आहेत त्याचा देखील शोध केला जावा व तो जनते समोर यावा. हे सगळे विशिष्ट ऊद्देशाने केले जात आहे ते गंभीर आहे.
@@deepakjagtap1476Baap re Indiat evedhe karodo "bhat" aahet ! Nahi nahi yancha bandobast aata kelach pahije. Nahi tar yanchi loksankhya vadhat jail aani te ek diwas Pakistan sarakhe aapale swatantra rashtra suddha magatil.
पोखरकर साहेब ! जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! राम लल्लाना सर्व जण सारखे आहेत हे या अंध भक्तांना या जन्मी कळाले तर या देशाचे सौभाग्य ! किती सत्य सांगावे ते कमीच आहे ! साधू ! साधू ! साधू !
मी, 2006 पासून प्रत्येक निवडणुकीत केंद्राध्यक्ष म्हणून काम केले आहे. 2013 पासून EVM आले. त्याअगोदर ballot paper होते. मला माझ्या अनुभवावरून EVM निष्पक्ष वाटते. पण यांना कोण सांगणार....
@@sanapaj4u अच्छा मग form17 C हा पब्लिक आऊट का नाही करत ईशी . आणि का बर मते हे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी कितीतरी पटीने वाढलेत प्रत्येक फेज मध्ये. जवळपास १ कोटी मते वाढलेत मतदार झाल्यानंतर च्या दिवशी कसकाय ? ह्याच उत्तर ईशी ने सुको मध्ये व्यवस्थित दिल नाही आहे.... आणि का CJI ला इलेक्शन कमीशनर च्या सिलेक्शन कमेटीमधुन काढल व ते ही ऑरडीनन्स ने ?? का नको CJI. आणि मग आता इलेक्शन कमीशनर निवड ३ पैकी मेजाॅरीटीवर निवडणार तो तर सत्ताधारी पक्षाच्या आवडीतल मर्जीतलाच बसवणार ना... १ वोट पीएम, १ राष्ट्रपती, १ वोट विरोधी पक्षनेते...झाल राष्ट्रपती तर सत्ताधारीच बसवतात की.... हे तर सरळसरळ पिक्चर क्लिअरच आहे ना
मोदी आणि योगी या बावळट जोडीने रामलल्लाच्या नावाने खुपच दडपशाही केली . अनेकांची संसार उद्धवस्त केली . त्याचाच परिणाम आयोध्या आणि युपीच्या लोकसभा निवडणूकी च्या निकालावर दिसून आला . मोदीला चांगला धडा आयोध्या वासी नी आणि युपी वासी नी शिकवला .
सर, मी आपले व्हिडिओ नियमित पाहतो. मी आज एका लग्नाला गेलो होतो. तिथे सर्व पाहुण्यांना उभे राहायला सांगुन छ. शिवरायांची आरती करण्यात आली. आपण या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा, ही विनंती.
सर आपले विश्लेषण अत्यंत परखड ,सडेतोड आहे. अंधभक्त्तांनी पुरीच्या प्रभूजगन्नाथांना सद्धा सोडले नाही. जगन्नाथ हे मोदींचे भक्त आहेत असे सांगायला कमी केले नाही. तिथे इतरांचे काय?
मिडीया या गोष्टी वरुन विश्वास उडाला होता.कारण tvचेनेल आणि पेपर भाजपाळलेले आहेत मात्र आपल्या निर्भिड निश्पक्ष बातम्या पाहुन समाधान वाटते लोकशाही चा चौथा खांब तग धरुन आहे असा विश्वास वाटतो.
बावळट माणसा बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे आणि त्यांचे कुटुंबीय हे सगळेही ब्राह्मणच आहेत. अश्या लोकांविषयींही थोडा बोलत चला. आणि अनेक सर्व सामान्य ब्राह्मण सामाजिक संस्थान्ना दान करतात. तेवढी पात्रता त्यांनी स्वतःच्या बळावर मिळवली आहे कुठले आरक्षण घेऊन नाही.
बरोबर आहे सर,गुजरात मधील प्रकल्प बनवताना अनेक आदिवासी चे रोजगार बंध केले.मासेमारी आणि जलप्रवास करून आपला गुजारा करत असणारी जनता ची रोजीरोटी हिस्कावली मोदी ने. याच प्रखर विरोध करून नंदुरबार मध्ये काँग्रेस नेते जिंकले.
परांजपे यांना धन्यवाद. मंदिरांमध्ये जाण्यापेक्षा घरातूनच प्रत्येक देवाला नमस्कार करा . संपूर्ण देशभरात परांजपेंचा मेसेज जाणे गरजेचे आहे. कुणीही कोणत्याही मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही.
Sir i am always watch ur video's, it's true and correct... अंध भक्तांना मेंदु नाही हे खरे. अजून त्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यासाठी आपण आपले काम continue करत राहणे कारण नविन अंध भक्त तयार होवू नयेत याची काळजी पण केली पाहिजे मी प्रयत्न करत असतो, तुमच्या videos चा उपयोग होतो
सरजी... आपण नेहमीच मानवतावादी दृष्टिकोन समाजात रूजवण्याचा प्रयत्न करत असता... तुमच्या निर्भीड विश्लेषणाला मानाचा मुजरा... आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा... जय अभिव्यक्ती....!!! जय संविधान......!!!!
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी युवा तरुणांना अतिशय महत्त्वपूर्ण सटिक विश्लेषण दिलेय सर आपण 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर
पोखरकर साहेब तुम्ही पत्रकार नाही तुम्ही समाजसुधारक आहात तुमच्या प्रत्येक विडिओ मधुन समाजाला काही तरी नवीन शिकायला मिळत आहे आणि समाज जागृत होत आहे.आपण फार मोठा कार्य करत आहात.असेच चांगले कार्य करत रहा आपलं खुप खुप धन्यवाद!
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
हे प्रश्न काल पण होते आज पण आहेत आणि. उद्या पण रहातील राहिला प्रश्न घर पाडली तर मोबदला मिळाला आहे आणि गावातील रस्ते मोठे झाले आहेत सगळीकडे घाण शेण होत ते आता स्वच्छ आहेत आम्हाला दिसला ते लिहीलं
साहेब धन्यवाद. आपण अतिशय परखड विचार व्यक्त करतात.तसेच राजकीय व सामजिक विषयाचे विश्लेषक आहात तुमच्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. असेच माहिती सादर करत रहा त्यातून राजकारणी लोकांचा आरसा दिसतो व काय खरे आणि खोटे ते समजले जाते. धन्यवाद.
ज्या ठिकाणी पैसे टाकायचे नाहीत दंपेटीत पण तियच विकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दुकानातून खरेदी करा मंदिरात गब्बर पुजारीत राहतात आणि गरीब जनता बाहेर आहेत आणि प्रभू रामचंद्र यांना आवडले नाही पण सत्तापिपासू राजकार्णयामुळे परत मोदी हे विराजमान झालेत अश्या राजकारण्यांनी उखडून टाका
खरोखर निर्भीडपणा म्हणजे काय असतं? ते तुमच्या बोलण्यातून कळत असतं. I am proud of you Sir. 👍
गूळ
होय बरोबर आहे तुमचं
Sir,,🙏🏻 तुमच्या सारख्या असंख्य देशभक्त पत्रकारांचा हा देश ऋणी आहे, आपण सर्वांनी आपापल्या पद्धतीने जि अभुतपुर्व जनजागृती केली, त्यामुळेच हुकुमशहा ला बहुमत गाठता आले नाही, आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, आपले कार्य राष्ट्रीय कर्तव्य असुन ते असेच सुरू ठेवा, देशात जनजागृती करणाऱ्या प्रत्येकाला मनःपुर्वक सलाम.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@❤ ❤aa aa q❤ wa❤wwaaw❤q❤a wa Qaq
💯 Right.
नशीब असंख्य देशभक्त लिहिलंय
मला वाटलं अंधभक्त लिहिलं आहे का
कारण
अंधभक्त हे देशभक्त असतातच
पण गुलाम आणि चाटे यांची देशभक्ती पाकिस्तान ला 44 कोटी देताना
आणि
अफजल गुरू ला फाशी द्यायच्या वेळेला जागी होते
❤🙏
पत्रकार आणि आपण सर्वांनी मनावर घेतले तर या हुकूमशहा ला घालवणं कठीण नाही
अतिशय परखड विश्लेषण. अंधभक्तच्या डोळ्यात अंजन घालणारे. पण अंधभक्त हे आंधळे असल्यामुळं त्यांना हे कसे दिसेल. असो आपण सत्य काय आहे हे मांडले त्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद.
5:58 5:59
अंधभक्तच नव्हे तर मतीमंदभक्त म्हणणे सुध्दा योग्य ठरेल.
सर हे भक्त नुसतेच अंध नाहीत पण बहिरे सुध्दा आहेत .आपली जनजागृती अशीच चालू ठेवा .1 टक्का फरक पडला तरी खूप बरे पडेल.
राम मंदिर परिसरातील अनेक लोकांची घरे पाडली, अनेक लहान मोठी मंदिरे उध्वस्त केल्यामुळेच उ.पी.मध्ये बिजेपीचा पराभव झाला .
राम मंदिरामुळे आयोधेत आपण निवडून येऊच .. हा आत्मविश्वास असल्यामुळे तिथे evm मॅनेज केलं नाही .. अन् डाव फसला 😂😂😂😂😂
आणि पोपट झाला
एकदम बरोबर 😂😂
हे खरंच आसेल
He ekdam barobr ahe....evm madhye dosh ahech.. opposition ne samor he llshat thewawe
Andhnamazi evm ch radan ajun chaluch ahe ka 🤣🤣🤣
हा सचिन परांजपे जे बोलला तेच जर दुसरे कोणी बोलले असते तर टीव्ही मिडियाने मिनिटा मिनिटाला त्याच त्याच बातम्या वारंवार दाखवल्या असत्या.
Bhangar
खुपच छान अंधभक्तांसाठी
आमचं भविष्य कसं असेल याची च चिंता वाटते विकास राहिला बाजूला धर्माचा बाजार करून ठेवला यांनी अजून 5 वर्ष काय गोंधळ करणार आहेत 😢
Khare aahe ho khoop tension aale aahe..radu yete aahe...
तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये जे बोलला होता ते निर्भय बनो निखिल वागळे याचे अभिनंदन रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक वर केलं आहे
हो.. रोहित पवारांना ह्या चळवळीचा खूपच फायदा झाला....
सर रोज व्हिडिओ बनवत जा रात्री जेवताना सगळी फॅमिली तुमचे व्हिडिओ पाहते छान असतात❤
गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांच्या उंच मूर्तीच्या भोवतालची आदिवासींची गावे उठवली गेली. त्यांचे अजूनही पुनर्वसन न झाल्याचे ऐकले जाते.
कोयना धरण बांधताना जवाहरने किती कुणबी कुटुंबाना उठवले , हिशोब आहे ?
भाक्रा नांगलच्या वेळेस किती माणसे ठार झाली होती माहीत आहे?
@@user-zx3vp8mw7dकिती झाली ते सांगाल का तुम्ही
म्हणजे तितकी माणसे आता मेली तरी चालतील. आणि लोकसंख्या वाढीच्या हिशोबाने चौपट मेली तरी हरकत नाही?
अरे, ते नालायक होते म्हणून त्यांना हाकलले ना? मग तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात हे दाखवा ना!
त्या वेळची परीस्थिती आणि आता ची परीस्थिती या मध्ये जमीन आसमान चा फरक आहे.
पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या संपत्तीवर आत्ताच्या पंतप्रधान सारख्या जनतेच्या पैशावर ऐशोआराम केला नाही. मोदींच्या रोजच्या खर्चात एक विकास काम सहज होईल ,इतका खर्च आहे.
१०वर्षाचा हिशोब करा.आणि उठसूट नेहरू ंच्या ना्वाने खडे फोडायचे आता बंद करा
Dam banana or statue banana farak hai
किती बावळट पण आहे या लोकांचा. Thanks sir aapn सांगितल्या बदल
मला वाटते ह्या अंध भक्तांमध्ये काही जाती प्रमुख्याने त्यात अँक्टीव्ह आहेत त्याचा देखील शोध केला जावा व तो जनते समोर यावा. हे सगळे विशिष्ट ऊद्देशाने केले जात आहे ते गंभीर आहे.
Well said,👍
Undbhakta he bhat ahet. Te chatugirich karnar. Chatugiri karun aple hit karnyache dhande ahet.
धागासुर जमात प्रामुख्याने यात आघाडीवर आहे
Rahul gandhichya khatakhat mule lok mothya ashene bjp pasun dur gele thik ahe lokanchi ghare gelit pan tyana mobadalahi milala Ani ajun kahi Chuka asatil tar modiji sudharvalyashivay rahanar nahit
@@deepakjagtap1476Baap re Indiat evedhe karodo "bhat" aahet ! Nahi nahi yancha bandobast aata kelach pahije. Nahi tar yanchi loksankhya vadhat jail aani te ek diwas Pakistan sarakhe aapale swatantra rashtra suddha magatil.
जगन्नाथ मोदींचा भक्त आहे असंही कोणीतरी विधान केलेलं होतं !
संबिंत पाञा यांनी म्हटल होत कि नरेंद्र मोदी चे भक्त जगन्नाथ चे देव आहेत
To Patra ch asnar
,l😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
अतिशय सूक्ष्म निरिक्षण आणि प्रबोधन हे अभिव्यक्ति द्वारा होत असते.
V.D. O. चे स्वागत आहे.
मेंदू नावाचा प्रकार गायब असतो... 😂 हे मात्र खरंय
येस
नाही बदलणार हे अंधभक्त, कोणी सांगायला गेलं तर त्यालाच बडवतील इतके कट्टर आहेत सारासार विचार करणाऱ्यांना हे मुस्लिम धर्जिणे म्हणतात
Yes
2029 मध्ये मोदींचा नक्कीच पराभव होणार. उद्धव ठाकरे पंत प्रधान होणार म्हणजे होणारच.
तुमचे एपिसोड नेहमीच अभ्यासपूर्ण आणि वास्तवदर्शी असतात. खुप छान.🎉🎉🎉
साहेब आम्ही अंधभक्तांना अंडी म्हणून संबोधित करतो 🙏
सडकी... कुजकी...
😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
अंडी पण फक्त कवच
आतमध्ये पोकळ.
हा अंड्यांचा अपमान आहे ; सहन केला जाणार नाही ...😮😮😮
आणि अंधभक्त तुम्हाला लाचार,गुलाम म्हणून ओळखतात😂😂😂
अंधभकतांना अजुनही समजले नाही की हा देश लोकशाही चा आहे नाकी मोदी है तो मुमकीन है अप्रतीम विश्लेषण 👌✌🏻🇧🇴
पोखरकर साहेब ! जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! राम लल्लाना सर्व जण सारखे आहेत हे या अंध भक्तांना या जन्मी कळाले तर या देशाचे सौभाग्य ! किती सत्य सांगावे ते कमीच आहे ! साधू ! साधू ! साधू !
निवडणूक ही पारदर्शक नाही जनता नाराज आहेत बॅलेट पेपर वर हवी होती तर ती खरी ??
हो ना.... खरंच....
इंडीया आघाडी बहुमताने आली असती तरीही हेच म्हणेल की बॅलेट पेपरचेच मतदान निष्पक्ष मतदान आहे .
मी, 2006 पासून प्रत्येक निवडणुकीत केंद्राध्यक्ष म्हणून काम केले आहे. 2013 पासून EVM आले. त्याअगोदर ballot paper होते. मला माझ्या अनुभवावरून EVM निष्पक्ष वाटते. पण यांना कोण सांगणार....
@@RaviArankar1240bhattu gap
@@sanapaj4u अच्छा मग form17 C हा पब्लिक आऊट का नाही करत ईशी . आणि का बर मते हे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी कितीतरी पटीने वाढलेत प्रत्येक फेज मध्ये. जवळपास १ कोटी मते वाढलेत मतदार झाल्यानंतर च्या दिवशी कसकाय ? ह्याच उत्तर ईशी ने सुको मध्ये व्यवस्थित दिल नाही आहे.... आणि का CJI ला इलेक्शन कमीशनर च्या सिलेक्शन कमेटीमधुन काढल व ते ही ऑरडीनन्स ने ?? का नको CJI. आणि मग आता इलेक्शन कमीशनर निवड ३ पैकी मेजाॅरीटीवर निवडणार तो तर सत्ताधारी पक्षाच्या आवडीतल मर्जीतलाच बसवणार ना... १ वोट पीएम, १ राष्ट्रपती, १ वोट विरोधी पक्षनेते...झाल राष्ट्रपती तर सत्ताधारीच बसवतात की.... हे तर सरळसरळ पिक्चर क्लिअरच आहे ना
वास्तव विश्लेषण 👍👌💐💐
स्टुडिओत न बसता अयोध्या मधील सत्य
परिस्थिती गोदी मिडिया ने दाखवली नाही.
नाहीतर काहीचं deposit जप्त झाले असते.
खुपच परखड व निर्भिड विश्लेषण,पोखरकर सर
मोदी आणि योगी या बावळट जोडीने रामलल्लाच्या नावाने खुपच दडपशाही केली . अनेकांची संसार उद्धवस्त केली . त्याचाच परिणाम आयोध्या आणि युपीच्या लोकसभा निवडणूकी च्या निकालावर दिसून आला . मोदीला चांगला धडा आयोध्या वासी नी आणि युपी वासी नी शिकवला .
हा ऐक गुजराती लोकांचा धंदा आहे सरकारी पैसे नी मंदिर मूर्ती सरदार पटेल यांनी बनवा आणि पैसे कमवा , बाकीचे लोक तर्काने विचार च करत नाहीत,
सरदार पटेल यांचा मोठ्ठा पुतळा उभरण्यामागे पटेल जमातिकडून मिळणाऱ्या फंडा वर डोळा होता. सरदार पटेलांच्यानावावर काहीतरी लाभ होईल या हेतूने.
सर निर्भिड पत्रकारिते बद्दल मनापासून सॅलूट सर 🙏🙏🙏
सर, मी आपले व्हिडिओ नियमित पाहतो. मी आज एका लग्नाला गेलो होतो. तिथे सर्व पाहुण्यांना उभे राहायला सांगुन छ. शिवरायांची आरती करण्यात आली. आपण या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा, ही विनंती.
अंध भक्त हे आता समजावण्याचा आणि समजण्याच्या पलीकडे गेले आहेत
🥵🥶🥵🥶🥵🥶🥵🥶🥵🥶
त्यांना तिथेच राहू देवूया
🥴🥴🥴🥴🥴🥴🥴
आपण आपलं काम करत राहूया
💪💪
आपल्या स्वार्थासाठी श्रद्धा बदलणाऱ्या या पंतप्रधानाचा खोटा मुखवटा अंधभक्ताना का बरं दिसून येत नाहीये.
आता तरी जागे व्हा
परखड विश्लेषण ..आपण सर्वांनी आपापल्या पद्धतीने समाजा मध्ये जी जनजागृती केली आहे ती नक्कीच प्रशंसनीय आहे.
उत्तम सांगितलेत. पण त्यांचे डोळे कान बंदच! मतापुरती लोकांना किंमत आता सत्ता मिळाल्यावर सामान्य माणसाला किंमत नाही
साहेब NEET च्या घोटाळ्या बद्दल बोला, महाराष्ट्रातल्या हुशार विद्यार्थ्याच्या आयुष्याचं प्रश्न आहे.
तुमचं व्हिडिओ सर अख्खा देशात जायला पाहिजे खूप सुंदर विश्लेषण
सर आपले विश्लेषण अत्यंत परखड ,सडेतोड आहे. अंधभक्त्तांनी पुरीच्या प्रभूजगन्नाथांना सद्धा सोडले नाही. जगन्नाथ हे मोदींचे भक्त आहेत असे सांगायला कमी केले नाही. तिथे इतरांचे काय?
सर तुम्ही नेहमी सत्य कथन करतात. त्यामुळे तुमचे कौतुक कराव तेव्हढं कमीच आहे. आज अयोध्येत व देशात मोदीचा राम हारला व जनतेचा राम जिंकला.
खुप छान विश्लेषण सर 🎉🎉
मिडीया या गोष्टी वरुन विश्वास उडाला होता.कारण tvचेनेल आणि पेपर भाजपाळलेले आहेत मात्र आपल्या निर्भिड निश्पक्ष बातम्या पाहुन समाधान वाटते लोकशाही चा चौथा खांब तग धरुन आहे असा विश्वास वाटतो.
Abhi Vyakti is need of the present atmosphere
यांच्या आयटी सेल मुखिया सध्या बायां च्या लफडी मध्ये अडकलेला ऐकन्यात येत आहे .
Kon aahe to
हो सत्य आहे
सर अशा वाईट टीका करणाऱ्या लोकांवर जागो जागी कार्यवाही झाली पाहिजे
हे हलकट मनुस्म्रुतीवाले देशाची वाट लावायलाच जन्माला आलेत
Great sir. निर्भिडपणे पत्रकारिता. जय भीम जय शिवराय
परांजपे लोकं दान करतात ? मला प्रथमच ऐकण्यात येत आहे.हे लोक दान मागून खाण्यात धन्यता मानतात.हा आजवर इतिहास आहे.
बावळट माणसा बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे आणि त्यांचे कुटुंबीय हे सगळेही ब्राह्मणच आहेत. अश्या लोकांविषयींही थोडा बोलत चला. आणि अनेक सर्व सामान्य ब्राह्मण सामाजिक संस्थान्ना दान करतात. तेवढी पात्रता त्यांनी स्वतःच्या बळावर मिळवली आहे कुठले आरक्षण घेऊन नाही.
बरोबर आहे सर,गुजरात मधील प्रकल्प बनवताना अनेक आदिवासी चे रोजगार बंध केले.मासेमारी आणि जलप्रवास करून आपला गुजारा करत असणारी जनता ची रोजीरोटी हिस्कावली मोदी ने. याच प्रखर विरोध करून नंदुरबार मध्ये काँग्रेस नेते जिंकले.
एक नंबर विष्लेशन साहेब
पण एक गोष्ट खरी आहे आमचे ओल्ड लोक हेच म्हणत आले आहे काँग्रेस सत्ता च्या काळात गोरगरीब खुश समाधानी राहायचे.
परांजपे यांना धन्यवाद. मंदिरांमध्ये जाण्यापेक्षा घरातूनच प्रत्येक देवाला नमस्कार करा . संपूर्ण देशभरात परांजपेंचा मेसेज जाणे गरजेचे आहे. कुणीही कोणत्याही मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही.
नेमकं विश्लेषण... 👌
- बापू
डोंबिवली
ताऊजी को प्रणाम 👍🏽👍🏽👍🏽
देवधर्माचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला जातो त्यानुसार यांचा देव बदलतो ।
Must👌💯
उत्तम व्हिडिओ ,आवडला,असेच जनजागृतीचे कार्य चालू ठेवा.समाजावर परखड व्यक्त होणे ही एक समाज सेवाच होय.समाजावर उपकार होतील
Sir i am always watch ur video's, it's true and correct... अंध भक्तांना मेंदु नाही हे खरे. अजून त्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यासाठी आपण आपले काम continue करत राहणे कारण नविन अंध भक्त तयार होवू नयेत याची काळजी पण केली पाहिजे मी प्रयत्न करत असतो, तुमच्या videos चा उपयोग होतो
😢अंधभक्तांच्या रांगेत उभे राहिले आहेत अंधभक्तांच्या
आपल्या सत्य व मानवतावादी विचारांना सैल्यूट ।
खरे समाज प्रबोधन
पराभव त्यांच्या फार जिव्हारी लागला असे स्पष्ट आहे.
भाजप ला महाराष्ट्रात नेस्तनाबूत करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे परम कर्तव्य आहे.शपथ घ्या भाजप ला कधीच मतदान करणार नाही.
There is evms sir!!!!
Sir तुमच्यासारखे निर्भीड पत्रकार आहेत म्हणून तर लोकशाही टिकून आहे खरोखरच अभिमान आहे आम्हाला तुमचा
खूप चांगलं चॅनल आहे. सर चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात❤
अंधभक्त, मोदी भक्त आहेत रामभक्त नाही हे त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते.
बहोत खूब बहोत अच्छा लगा बहोत बढीया...
शुक्रिया, धन्यवाद, Thanks
खुपच मस्त विश्लेषण केले सर तंम्ही ह्या अंध भक्तांचा मुर्ख पणा जगा समोर आणलात.
खरोखरच चांगलं सादरीकरण
सरजी...
आपण नेहमीच मानवतावादी दृष्टिकोन समाजात रूजवण्याचा प्रयत्न करत असता...
तुमच्या निर्भीड विश्लेषणाला मानाचा मुजरा...
आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा...
जय अभिव्यक्ती....!!!
जय संविधान......!!!!
बाकी सर्व बरोबर , पण अयोध्या परिसरातील पराभव हिंदू + मुस्लिम एकजुटीचा परिणाम असणार
पोखरकर सर एकदम छान विश्लेषण वस्तुनिष्ठ अंध भक्तांचे डोळे उघडले
वास्तव आहे सर
सर आपल्या पत्रकारितेला सलाम❤
लोकांना वस्तुस्थिती कळली पाहिजे, वास्तव दाखवले साहेब..तुमच्या पुढील व्हिडिओसाठी खूप खूप शुभेच्छा
सर, हे बोलणारे, लिहिणाऱ्यांची जात, जमात कोण आहेत हे आपणास माहीत आहे. त्यामुळेच याबाबत आपण स्पष्ट बोलून अंधभक्ताना एक्पोज केले हे खरोखर कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी युवा तरुणांना अतिशय महत्त्वपूर्ण सटिक विश्लेषण दिलेय सर आपण 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर
पोखरकर साहेब तुम्ही पत्रकार नाही तुम्ही समाजसुधारक आहात तुमच्या प्रत्येक विडिओ मधुन समाजाला काही तरी नवीन शिकायला मिळत आहे आणि समाज जागृत होत आहे.आपण फार मोठा कार्य करत आहात.असेच चांगले कार्य करत रहा आपलं खुप खुप धन्यवाद!
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
हे प्रश्न काल पण होते आज पण आहेत आणि. उद्या पण रहातील राहिला प्रश्न घर पाडली तर मोबदला मिळाला आहे आणि गावातील रस्ते मोठे झाले आहेत सगळीकडे घाण शेण होत ते आता स्वच्छ आहेत आम्हाला दिसला ते लिहीलं
Great 🎉
जय महाराष्ट्र जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Apale visaletion changale ahe vary Thanks
खूप खूप धन्यवाद सर तुमचे पत्रकार म्हणून आम्हास सर्व माहिती व्यावस्तीत भेटली
सर तुम्ही खरे सांगता आशीच जन जागृती तुमच्या सारख्या पत्रकारका कडून झाली पाहिजे ❤जय भारत ❤ जय महाराष्ट्र ❤
छान विश्लेषण ! यांनी रामावर सुद्धा बहिष्कार टाकावा !
Right sir ji
सत्य विश्लेषण
आयुध्या मधुन राम गेला आनी युपी मध्ये रावन आला!
Khup chhan 👍
आपण हे सर्व आपण लोकांसमोर आणत आहात छान उपक्रम आहे सर आपण लोकांचे परबोधन थोडे लवकर केलं तर फारच उपयोग होईल.बिजेपी हटाव देश बचाव
सर्व अंधभक्तांना हा विडिओ समर्पित..👍👌👌😂
साहेब धन्यवाद. आपण अतिशय परखड विचार व्यक्त करतात.तसेच राजकीय व सामजिक विषयाचे विश्लेषक आहात तुमच्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. असेच माहिती सादर करत रहा त्यातून राजकारणी लोकांचा आरसा दिसतो व काय खरे आणि खोटे ते समजले जाते.
धन्यवाद.
बेधडक आणि वास्तववादी विश्लेषण.धन्यवाद.
लोकशाही चा तिसरा डोळा
पत्रकारिता समलाजातो ,तुमच्यासारखा पत्रकार जर सोडला तर बाकी सर्व टुकडगधूच आहेत.सत्य विश्लेषण धन्यवाद.
❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤❤
अति सुंदर वस्तूस्थिती मांडलीत. भारतीय नागरिकांनकडून आभार..... 👍
ज्या ठिकाणी पैसे टाकायचे नाहीत दंपेटीत पण तियच विकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दुकानातून खरेदी करा मंदिरात गब्बर पुजारीत राहतात आणि गरीब जनता बाहेर आहेत आणि प्रभू रामचंद्र यांना आवडले नाही पण सत्तापिपासू राजकार्णयामुळे परत मोदी हे विराजमान झालेत अश्या राजकारण्यांनी उखडून टाका
विषयाची मांडणी खूप चांगल्या आणि सुसंस्कृत पद्धतीने मांडतात दादा तुम्ही,नक्कीच कौतकास्पद आहात
👌👌👌👍👍👍👍खूप छान विचार...
अंधभक्त असल की जास्त बुद्धी वापरावी लागत नाही, चिकित्सा तर त्यांना नकोच असते. तुम्ही छान शब्दात अंधभक्तांची कानउघाडणी केली हॅट्स ऑफ 👍🙏