Sanjay Raut On Prakash Ambedkar । प्रकाश आंबेडकरांना हात जोडून सांगत होतो, फटका बसला
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- #sanjayrautnews #Shivsena #ShivsenaUBT #maharashtra#MaharashtraPolitics #Zee24Taas#LoksabhaElectionResultsLive #ElectionsResults2024Live #Zee24Taas
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
बाळासाहेबनी जर महाविकास आघाडी सोबत युती केली असती तर
आज अकोल्याचे खासदार राहीले असते
❤❤ हे वास्तव आहे ❤❤
Swabhiman mahatvacha aahe
महाविकास आघाडी बरोबरच का भाजप सोबत गेल्यावर निवडून येणार नाहीत का
Kasha cha savabhiman thoda mind ne pan khelva lagta 3 seat ghetle aste tari pan aaj zero peksha 3 zhale aste rajkaran madhye shant doka and ranriti important asti fakat candidate ubha karun nahi chalt candidate prachar,paisa pan devya lagto khup kharch hotat prachar madhye shant doka tevun vichar kar 2024 0 che 3 zhale aste pudchya velis 6 zhale aste aata 2,3 seat padhle pan asel tar tycha fayda BJP la honar na@@akshadajadhav4623
भाजप काय आणि काय काॅंग्रेस काय दोन्हि फक्त वंचित बहुजन समजाची मतासाठी वापर करतय एखादा दलित समाजातील तो कितीही यांचा समर्थक आसू स्वताच अस्तित्व निर्माण करत असेल तर हे लागलेच त्याचा विरोध करायला ८० वर्षे हून अधिक काळ झाला हे सत्ता पिपासू लोक फक्त या आंबेडकरि समाजाला त्यांचा गुलाम किंवा साल गडी समजतात पुढच्या निवडणूकीत परिणाम नक्कीच भोगावे लागतील
Ambedkarani bjp sobat jayla kahi harkat nahi.ambedkari jantene bjp sobat jaun apla bhala karave. Samvidhanala kahi dhoka nahi asa bjp chya netrutvane ashwasan dila ahe.
आता आंबेडकरी जनता हुशार झाली आहे, त्यांनी महविकास आघाडीला मत दिले
पण विधानसभेत 😂😂😂नाही भेटणार
विधान सभेत नाही भेटणार
येद्यात नका काढू आंबेडकरी जनतेला.
लोक सभेला संविधान वाचवायचे होते आता
वंचीतसुधा सत्तेत सहभागी राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.
@@Amolpathak941 भेटते
Yes 💯 agreed
वचितला सहा जागा म्हणत होते च... आकोल्यात निवडून आले असते . व आणखी ऐक दोन आले असते
6 jaga kuthlya denaar hote , krupya naav sangave
Are bhosdichya no khot bolta kontya 6jaga denar hotat matherchod lokano khot bolun nivdun aalat ...2jaga denar hote he mahabhankas aaghadi vale
वसंत मोरेच डिपॉझिट जप्त झालं
@@JavedShaikh-ff4jrत्या वसंत मोरे ने भोंग्यवेळी मुस्लिम समाजाची बाजू घेतली होती आणि मशीद पडताना धंगेकर फोन बंद करून बसला होता तुम्ही सर्व त्याच्यासाठी काम केले ,सर्वात मोठे गद्दार तुम्हीच आहात
यापुढे तुम्हाला मारहाण करताना पण कुणी विचारणार नाही, तुम्ही फक्त आयुष्यभर काँग्रेस ला मतदान करा bjp ला घाबरून, तुम्हाला स्वतःचा विचार नाहीच.
चर्चेला बसायलाच तयार न्हवते बाळासाहेब. ते सतत म्हणायचे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच जागा वाटप झाले नाही, जागा वाटप मध्ये त्यांच्यातच भांडण सुरू आहे. अगोदर त्यांच भांडण त्यांनी मीटवावे मग आम्ही बोलतो. श्रद्धेय बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणायची आहे त्यांना शुभेछा. 2019 ला जो प्रतिसाद मिळाला तो हळू हळू कमी होत आहे. संपूर्ण आंबेडकरी समाजाला आता समजले आहे वंचित ला मत म्हणजे जातिवादी, संविधान विरोधी भाजपाला मत परंतु हे फक्त बाळासाहेबांना आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे समाजाचे. भीमा कोरेगाव दंगली नंतर कोणी तरी आहे समाजासाठी वाली असे वाटत होते परंतु ही आशा फोल ठरली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत वंचितच्या तब्बल 30 उमेदवाराचे deposit जप्त झाले. वंचित ला मिळणार्या मतदानात कमालीची घट झाली. स्वतः बाळासाहेब अकोला मध्ये तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. त्या बीड लोकसभा मतदारसंघात तर हिंगे पाटलाला फक्त 719 मते मिळाली. किती अधोगती आणि नामुष्की ही. स्वतः पडा दुसर्याला पाडत रहा आणि पडणार्याची जमात बना हेच तत्व जणू परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील शासनकर्ते जमात बनू नका हेच तत्व जणू वंचित ने अंगीकारले आहे असे म्हणावेसे वाटते. 2019 च्या निवडणुकीत अशीच आडमुठे पनाची भूमिका घेतली आणि कॉंग्रेस च्या वर्षानुवर्ष पडणार्या 12 जागांची अवास्तव मागणी केली आणि युती मधुन बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढविली आणि एकही सीट निवडून आली नाही मात्र कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या जवळपास 15 जागा पाडल्या आता 2024 ला स्वतःही निवडून आले नाही मात्र 4 ते पाच जागा आघाडीच्या पाडल्या. हे किती दिवस चालणार? सध्याची संपूर्ण देशाची राजकिय परिस्थिती पाहिली तर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही. कॉंग्रेस, भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष सुद्धा युती आघाडी करून सत्ता हस्तगत करतात. हे बाळासाहेबांना आणि वंचितला का कळत नाही हे समजायला मार्ग नाही. हे खर आहे जसे मोदीचे अंधभक्त मोठ्या प्रमाणात आहेत तसेच अंधभक्त श्रद्धेय बाळासाहेबांचे सुद्धा आहेत त्यात आरएसएस आणि भाजपाचे काही लोक वंचितचे तथा बाळासाहेबांनाचे अनुयायी असल्याचे भासवून ते समर्थनार्थ पोस्ट टाकत असतात आणि संभ्रम निर्माण करण्याचे काम करतात हे सुद्धा समाजाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी काळात आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, कार्यकर्ते आणि समाज हे वंचितच्या पाठी फरफटत जाणार नाहीत हे 100% खरे आहे. 2019 पासून स्वबळावर निवडणूका लढवीत राहून बाळासाहेबांना काय साध्य करायचे आहे ते त्यांच्या त्यांनाच माहीत.
आज माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांनी अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पक्ष नेत्यांच्या बाबद सल्ला दिला की राजकीय पक्षाच्या नेत्या मध्ये कायम पद्धतीने वैर नसते त्यांनी आपल्या कुशल बुध्दीने नियोजन करून मित्र पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न केला तर आज ही वेळ आली नसती कारण आपला मतदारांच्या सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे नेहमी स्वाभिमानाने नावाचा गजर करत आपल नुकसान होत असताना आम्ही दुसऱ्याचा फायदा कसा होईल याकडे का लक्ष ठेऊन लोकांच्या भावनाआपल्या कडे वळतात हे नाकारता येणार नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे
अगदी बरोबर
Barobar ahe .apala asala tari tyala grahit dharu naye .vel konati ahe he dekhil vicharat ghyave .
Did you have the power to contest the twenty one seats
सध्याच्या राजकारण हे साम दाम दंड भेद व युती, आघाडी चे चालू आहे. स्वाभिमान किती तग धरणार आहे तडजोड करावीच लागणार आहे.
प्रकाश आंबेडकर सत्तेत असावे असं महाविकास आघाडी ला वाटत होते.तर किमान अकोल्या मधे कोंग्रेसने आपला उमेदवार नको द्यायला हवा होता.
बाळासाहेबांनी अनेक ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा दिला तुम्ही दिला का बाळासाहेबांना अकोल्याच्या मतदार संघात पाठिंबा
विचार तुम्हीच बघा.
राज ठाकरे यांच्या सारखे, पाठिंबा देण्यापेक्षा युती करायची होती..दोन तीन जागा निवडून आल्या असत्या...फुकटचा पाठिंबा द्यायला कोण सांगितले...
डिपाॅझिट जप्त झाले
फक्त कॉग्रेस ला दिला
वंचित स्वतंत्रपणे लढून काहीच करू शकत नाही हे जगजाहीर आहे आणि स्वतंत्र लढून सत्ताधारी पार्टी ला मदत करण्यात धन्यता मानली जाते हे लोकांच्या लक्षात आले तिथेच वंचित चा टक्का घसरला आहे.
आंबेडकरी जनता फसवली गेली आहे आणि त्या शरद पवारला मदत काँग्रेस व शिवसेनेने केली आहे आंबेडकरी राजकारण आणि विचार संपवायला याचा बदला आता आंबडकरी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही
नक्कीच
Only प्रकाश आंबेडकर साहेब ✊
वंचित बहुजन आघाडी 💙💪
आता लक्ष विधानसभा हार जीत होत राहणार काही दलित समाज बाळासाहेब यांना विसरला
पण पुन्हा एकदा नव्या जोमाने
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🙏
2019 LA vba mude 31 seat ncp ani Congress che harle hote he party phakt BJP chi b team ahe
जय महाराष्ट्र जय राऊत साहेब
अरे फिल्टर बोलता, मग ते भ्रष्ट गेले, ते काय वाशिम मधून स्वच्छ झाले, का विचार ना त्यांना मुलाकात घेऊन
आमचा बाप परमपूज बाबासाहेब आंबेडकर संजय राऊत साहेब एकनिष्ठ माणूस ❤❤
आमचा बाप एकच दुसरा कोणी नाही
संज्या राजकारणी आहे पक्का गोड बोल्या
@@sachinjadhav402टरबूज्या
Ye i ghalya Sanjya kon tyachya aaichi Gand.. bhosdichya, ambedkar yanchya barobar nav jodu nako
Bap mana rautla
शेवट पर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत खंबीर पणे
काहो फरक पडत नाही तू सोबत असून.. आजपर्यंत दहा वरला पडलाय.. अजून दहा वेळा पडणार
आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही...!
कसली लढाई संविधान बदलण्याची वेळ आलेली होती तरी प्रकाश आंबेडकर bjp ला फायदा होईल असेच वागले आहेत ...फक्त अहंकार आणि वैयक्तिक दुष्मनी मुळे ...समाजाची मते वाया जात आहेत । 6 जागेवर लढायला काहीच अडचण नव्हती पण नाही bjp चे agent बनले आहेत आजकाल असंच वाटायला लागलंय । यानंतर जर इंडिया आघाडीसोबत गेले नाहीत तर आम्ही मत देणार नाही हे ध्यानात ठेवा
निडर ,महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीच्या तख्तावर ठेवणारे आदरणीय संजय राऊत सर शतशः नमस्कार !
वंचीत बहुजन आघाडी आणि बहुजन समाजाचे फक्त मतदान हवे आहेत महाविकास आणि महा आघाडी यांना पण बहुजन समाजातील उमेदवार नको !!
सत्तेवर आल्यानंतर लगेच पोवई मध्ये झोपडपट्टी पडली
माझं मत शेवटपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांनाच
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
7 ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला पाठिंबा दिला पण तुम्ही मात्र अकोल्यात काँग्रेस चा उमेदवार देऊन तुम्ही प्रकाश अंबेडकर यांना मस्त धोका दिला तुम्ही. पण एक दिवस येईल प्रकाश साहेबांचा प्रकाश दिसेल नक्किच. जयभीम
Bhau congress chya 4 jaga ghyala hav hote.
Akola
Ramtek
Mumbai madhli ek
Ajun ek hoti
Vanchit sobat geli asti tar 2 jaga sahaj aalya astya.
Tya ❤dya pakkya ni ka sodla aghadi...tyachi kay pooja karaychi ka...sudhra re bhaktanno...bhakti karu naka dole ughda..team B ahe
Only VBA Aadarniy Saheb 🙏
तिकडे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला तयार झाला आहे आणि हा इथे नसलेल्या विजयाचा आनंद साजरा करत आहे.
प्रकाश आंबेडकर यांना 4-6 जागा देत असताना त्या नाकारणे हे सामान्य कार्यकर्ता म्हणून अत्यंत चुकीचे होते असे वाटते. त्यांचेसह किमान 3-4 जागा वंचित ला असत्या तर ती किरकोळ बाब नव्हती. या वेळी त्यांनी चुकीची भूमिका घेतली...
🎉🎉🎉 आंबेडकर यांचे नातू आहेत पण बाबासाहेब आंबेडकर नव्हेत है लक्षात घ्यावे 🎉
Vba jindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤
हेवडपण खूष होऊ नका राऊत साहेब जिकूंन देयाला पण आमीच आहेत आणि हरवायलापण आमीच आहेत बाळासाहेब आंबेडकर यांना कमी समजू नका विधान सबा जवळच आहे
यांना हरवा आणि द्या bjp ला जिंकून 😂आणि रडा ५ वर्ष
आंबेडकरी जनता आता हुशार झाली आहे.
विधान सभेत तुम्हाला मत नाही देणार
आंबेडकरांची शपथ घेतो आम्ही.
लोकशाही धोक्यात आहे असं खुल घातले आंबेडकरी जनतेच्या डोक्यात.
आता नाही
आता आम्ही सत्तेत येऊ
आमचा समाजाला मत देऊ
जय भीम
नुसतं आपल्या समाजा च्या मता वर निवडून येणार नाही ही कल्या दगडा वर ची पंढरी रेश आहे बंद करा आता ती स्वभी मानी ची पोकळा पिपाणी वाजव न आता तरी समजा ला सत्तेत येऊ द्या उति करा आणी आपला समाजाला सत्तेत बसवा
Tu kalal amla 4june la
समाजाचे किती उमेदवारी देते प्रकाश आंबेडकरांनी🙂🙂
नको देऊ, बिजेपीला दे।
संजय राऊत साहेब, तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना विधान परिषदेत बरोबरच घेणार का, अथवा तुम्ही प्रयत्न करणार का विचारले तर उत्तर काय दिला ते. विद्वान आहेत या उतरा मध्ये च गोची आहे यालाच म्हणतात पेढे खाऊन केडगावला जाणे. असे बोलुन तर आंबेडकर विचारधारा नेस्तनाबूत करायचं प्रयत्न करता, विश्वासात घेण्याची भाषा बोला.
आज भी आंबेडकर उद्या भी आंबेडकर
ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी ने शाहू महाराज ,सुप्रिया सुळे,नागपूर,बहुतेक ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आणि महविकस आघाडी नी आंबेडकर समोर पाठिंबा न देता उमेदवार उभा केला त्या वरून कळत की तुमचा राजकारण आंबेडकरवादी पक्ष संपायचा हे धोरण तुमचा आहे
पण आम्ही राजगृहाची एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठ राहणार.
Chalel ,raha eknishtha 😂
Babasahebanni aplyala vichar dilay. Vyakti poojan karu naka. Manya kara balasaheb chukle. Aaj mahavikas aaghadi sobat aste tar balasaheb sansadet aste. Samajache prashna mandta ale aste. pan tyanni fakt swatach swarth pahila
Yesss
@@ShashankBhalerao07tumhi fakt Balasaheb hyancha vichar krtay pn Te savr vnchitacha vichar krtatat hach varsa frk
पण सत्तेत वाटा पण महत्त्वाचा नाही का...
इतिहास लक्षात ठेवेल कि जेव्हा संविधान वाचवायची लढाई होती तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी भाजप ला फायदा होईल अशी भूमिका घेतली होती.
Only VBA
बाळासाहेब यांनी जी महत्वाची अट, टाकली होती त्याबदल आपण एक शब्द बोलत नाही
हि, अट फार महत्वाची होती आणि आहे
अट, अशी होती की मविआ च्या उमेदवारांनी निवडुन आल्यावर दुसर्या पक्षात जाणार नाही असे लिखीत स्वरूपात घ्यावे
आज काय हमी आहे की मविआ एकसंध राहिल किंवा कोणीही फुटणार नाही किंवा मविआ मधून बाहेर पडणार नाही
हि अट का मान्य झाली नाही पाच वर्षे आपले आणि तुतारीचै खासदार विरोधी पक्षात बसतील काय ❓
प्रकाश आंबेडकर म्हणाले होते उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना की निवडणुका झाल्यानंतर तुम्ही बीजेपी सोबत सत्तेत जाणार नाही असं लिहून द्या!
त्यावर संजय राऊत म्हणाले आमची दारं उघडी आहेत आम्ही लिहून देणार नाही.
आता याचा स्पष्ट अर्थ असा होतो की येत्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे बीजेपी सोबत सत्तेत जाऊ शकतात...
काल चा लायकी नसलेला प्रकाश.. जो दहा वेळा पडलाय.. तो 140, 60 वर्ष जुन्या पक्षाला अटी घालून देणार.... अनी त्यांनी मान्य करायची.. व्हा
VBA ❤
Gapppppp mc
अपमानास्पद वागणूक दिली हे सागत का नाही? बहुजन समाजाने आजही बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबुत करावेत, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी किती काळ प्याल?, हे प्रस्थापित कधीच तुम्हाला उभे राहू देणार नाहीत
सांगली मध्ये मध्ये काय झालं ते सांगा...
Vba❤❤
नमो बुध्दाय, जय भिम,
माझ्या / आमच्या सारखे असे मानतात की, जर वंचितला महविआडीत येण्यासाठी अपमानास्पद वागणुक दिली होती, काहिच मोजले नाही. असे वंचितच्या प्रचार सभेत ऐकले होतै, त्यामुळे आघाडीत सामिल झाले नाही.
(2) वंचित स्वाभिमानाने लढले, वंचितचे उमेदवार त्यांना न मोजणा-यांना पाडून वंचित उमेदवार पडले तर तोच विजय समजतो. कोणाचे बगल बच्चे आम्हाला व्हावयाचे नाही, सन्मानपुर्वक वागणुक व सत्तेत समान वाटा मिळाला तरच युती करणेसाठी विचार होता.हे ही योग्य वाटले व पटले होते.
श्रध्देय अँड.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर जिंदाबाद! आमच्या /माझ्या सारखे श्रध्दे यांचेच ऐकणार व त्यानाच मानणार.
Modila janta kantalli.ani tumhi bjp cha fayda karun denar
सर बॅलेट पेपर निवडणूक घ्या पुढे पाहू मग
खरे काय ते मान्य करू????
😂😂😂 शेट्टी मोज तोपर्यंत बारवाले
Tu Kay kay dagdavr dagad ghasun jaal lavto ka ghari 😂 dunia kuth pochli tu kuth rahila
वेळ येणार आहे जय भीम 💪
Only VBA
आत्ता तैयारी विधानसभेची!
😂😂😂
Sarwanche deposit parat japt hotil.
😂😂😂
Jaybhim dada. Aata nako VBA. MVA la voting karnar aata
हो पण मी नाही करणार मत VBA la. युती केली तर करेल...
Ani vote kha fakt 😂
MVA चे 7-8 खासदार वंचित मूळ निवडून आले आहेत. आंबेडकरांना पाडून आनंद झालेला दिसतोय.
वंचितचा जन्म फक्त मतें फोडण्यासाठी झालाय... बाकी त्यांचे अस्त्तिव नाही... मुर्खा आहे समाज जे प्रकाश आंबेडकर सारख्या स्वार्थी मतलबी मुर्ख राजकारण्यामागे उभा राहतो
तुम्ही वंचितला ज्या जागा देणार होत्या त्या जागा एकत्रित बैठक घेऊन डिक्लेअर का केल्या नाही . वंचित विधान सभेला कसा झटका देणार मविआला बघा च आता . जय प्रकाश आंबेडकर साहेब .❤
वंचितला ४ जागा देत होते पण आंबेडकर कधी बैठकीत आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
मग bjp मतदान देणार का बाबा,,,,
आंधळा आहेस का बाळासाहेब हाजर होते पहिल्या मिटींग मध्ये पुढंकर साहेबांना बाहेर बसवले होते आणि तीन पक्ष अधंर मिटींग करत होते@@sureshthorat1661
महाविकास ला झटका देणार म्हणजे BJP ला मत देणार का
जागा फक्त 3 दिल्या 6 नाही
0येण्या पेक्षा 3बरी
TYALA 48 DILE TARI 1 YENAR NAHI AYUSHYAT
4 त्यांना पाहिजे होत्या त्या देत होते आणि 2 माविआ कडून ठरवून देत होते
श्री प्रकाश आंबेडकर महान राष्ट्रीय नेते आहेत...!
Only VBA.. लढंगे जीतेंगे
वंचितला हे तिन जागा म्हणत होतें आता म्हणत आहेत सहा देणार होतो , किती लबाड बोलतोय संजय राऊत.
Khare boltayt, donhi kadcha batmya eaikat java
Sanjay raut tumhi khote bolta prakash ambedkarana pahile 2 manta mag 3 mag 4 ata 6 raut saheb tumchi chuki nahi sarvani tharv le aste tar bala saheb manle aste pan mana pasun 6 jaga dilya astya tar kay zal ast
@@thepeoplestalkहा विषय सत्य आहे ते fact 3 तीन जागा बोलत होते देत नव्हते
तो झुक्या राऊत लबाड आहे यांच्या पेक्षा 15 जागा लडवून 7सीट आणली तुम्ही 22ते 23सीट लडवून 9आणल्या शिंदे सरसचं
फक्त अकोला घेतला असता तरी ते स्वतः निवडून आले असते.
संजय राऊत साहेब खरा वाघ आहेत जय महाराष्ट्र
Tumcha bhai kasa harla tithe vanchit nahi padla,fusharkhi marn band Kara,23 ladhale 9 aale Ambdkarana ghetle aste tar 15 aale aste pan maj.
लोमडी आहे
विधानसभा आता आंबेडकरी मत फक्त आंबेडकर जनतेलाच कोणाचा बापाला नाही.
आमचा एकच बाप
शपथ घ्या सर्वांनी आमचं मत आंबेडकरी जनतेला
Aata Konala dil congress ne padl
फक्त तुमच्या मतांवर तुम्ही कसे निवडून येणार
वंचितला मतदान देऊन परत बीजेपी नको भावा जर वंचित चा निवडून येणारा उमेदवार असेल तर पूर्ण ताकतीने त्याच्या मागे समाज उभा राहील जर फक्त वंचित राजकारणच करत असेल तर त्याला आंबेडकरी समाज थारा देणार नाही
@@user-ku2yv8ej8t
तुमच मत ठिक आहे,एका बाजुला 4 ते 5 पक्ष एकत्र येऊन लढतात त्यात...
जातिचा फँक्टत नं. 1 वर असतो......
मविआ न संविधान वाचवा.....
संविधान वाचवा या आवाहनाला
लोकांनी प्रतिसाद दिला .....
एवढ मात्र नक्की.
@@user-ku2yv8ej8t saglya jatina umedvar dila mg eka jatich ks mhnta
संजय जी एवढे सांगा तुमच्या पेक्षा कमी जागा लढवून कांग्रेस आज प्रथम क्रमांकावर आहे
आणि तुम्हाला जास्त जागा लढवून कमी जागा जिंकता आल्या तसेच विशाल पाटील यांना प्रवेश देताना तुम्हाला कांग्रेस ने विचारले होते का ❓ कांग्रेस चा मुळ नेचर से आपण प्रचीत आहात का
या बदल चार शब्द बोला
अरे मतिमंद.. सगळा पक्ष लोक केडर नेते आमदार गेल्या वर सुद्धा इतकी छान कामगिरी आहे. ते पण चार जागा थोडक्यात राहिल्या... तुमचा 37 जागावर डिपॉझिट जप्त झालाय.. आणि पक्याला निम्मीच मत आहे काँग्रेस च्या...
@@prathamesharage
प्रश्न तो नाहीच
उद्धवजी ठाकरे यांना मानणारे आम्ही आहोतच
या बदल आक्षेप असण्याचे कारण नाही
सध्या ऊद्धवजीं यांचे यश वादातीत आहे
पण कांग्रेस चा डीएनए वादग्रस्त आहे
आम्ही जूने राजकारण पाहिले आहे
कांग्रेसचे सत्ताधारी शिवसैनिकांना कसे छळत होते
तडीपारी, खोटे गुन्हे, मारहाण वेळप्रसंगी गावातून हुसकावून लावणे, 1980 ते 1995 एवढा काळ कांग्रेस शी संघर्ष करण्यात गेला अख्खी एक पिढी संपली गेली जी की निस्वार्थ होती
अश्या कांग्रेला आज महाराष्ट्रात जीवदान मिळाले आहे
मी काही बीजेपी चा समर्थक नाही
याद राखा राऊत साहेब तुम्ही प्रकाश आबेडकराना धोका दिलात हा विजय फक्त सविधान बदलण्यात येनार म्हनुन सर्व दलित समाजान मतदान टाकलय लय फडफड करू नका
मग चंद्रशेखरं आझाद कसा निवडून आला????.. सत्य हेच आहे कि प्रकाश ची लायकी नाही आणि लोकांनी त्याला दहा वेळा नकरले आहे
प्रकाश आंबेडकरांनी ६ सीट्स द्यायला तयार होते? काय बोलता....ते म्हणतात की फकत २ सीट्स द्यायला तयार होते,म्हणून वंचित सामील झाली नाही
6 jaga tari asha aahet ka jithe vba second position var aahe? Aslya astya tr dilya pn astya
@@vickyb7802 5-6 जागा महाविकासाआघाडीच्या पडल्या....वंचितमुळे....हे टाळू शकलं असत.
@@pravinthorat7082 Arre bhava... Aata pipani mule tutari chya jaga padnar hotya... Mhanun kay aata pipani la ticket dyaycha?
2019 आणि 2024 मध्ये फरक आहे दादा 2k ते 20k मत आहे काय करणार
खोटे बोलत आहे राऊत... प्रकाश आंबेडकर ह्यांना किंमत देत नव्हते आता म्हणता आले नाही आले नाही सोबत
राऊत साहेब तुम्ही तर 3 ते 4 जागा बोलत होतात आणि आता 6 सांगत आहात म्हणजे तुम्ही काही देऊ इच्छित नव्हता हे च खर आहे
Bhau ya nalayakani tar sangalicha congress cha sit war pan aapala manus basawala hota. Pan vba aani kahi congress cha netyan mul vishal patil nivadun aalet. Nahi tar ha vasant dada patilanch gharan dubawanyacha chakkar madhe hota.
तू सांग वंचित चे तीन ते चार जागा जिंकणे एवढी सुद्धा मजल आहे का विचार कर आणि मग बोल . 🙂🙂
@@AniketRajput-om2ti मग हरल्या वर आमच्या नावानी का रडता
@@akshaydumne814 कारण महाविकास आघाडीच्या पाच ते सहा जागा फक्त थोड्या फरकाने गेले आहेत आणि ते मत सर्व वंचित ने घेतलेले आहेत त्यामुळे.
आणि आंबेडकरांचे नातू पडले हे वाईट तर सर्वांनाच वाटतं रे कारण स्वतः
बाळासाहेब आंबेडकर 1.50 lakh मतांनी पडले
आनंदराज आंबेडकर फक्त 18000 मते पडली
आणि
भीमराव यशवंत आंबेडकर फक्त 2000 मध्ये पडली
दोघांचा डिपॉझिट जप्त झालं व एकाचा खूप मोठ्या फरकाने पराभव झाला. फक्त संविधान विरोधी भूमिका घेतल्यामुळे.🙂🙂
ह्या संज्या खोठं बोलतो
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
संजय राऊत हे खरे खुश आहेत खोटी विश्लेषण करून दिशाभूल करू नका
संजय राऊत नं.1 चा खोटारडा माणुस.
सारखा 2 , 3 , म्हणुन बोलत होते. काँग्रेस नेहमि बाळासाहेबांच्या...
विरोधात षढयंत्र रचत आलिय..........
!! नाही निर्मळ जीवन !!
!! तिथं काय करील साबण !!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रकाश आंबेडकर जो निर्णय घेतील त्या निर्णयासी कायम ठाम असणार आहोत 🙏🙏🙏
प्रकाश आंबेडकर म्हणजे भाजपची बी टीम हे पुन्हा एकदा सिद्ध झाले 2019 आणि आता 2024 ला सुद्धा. खोके घेतो आणि आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना कामाला लावतो माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली परंतु नातू संविधान बुडवायला निघालाय
या देशात जाणून टार्गेट केले जाते विरोधक सापडले की त्यांचा छळ करायचे ?????
आबेंडकरी जणतेन सर्व अभ्यास पूर्वक मतदान केले आहे ,म्हणूनच आघाडीला जिवदान मिळाले व भरीव यश मिळाले, अहम पणा ,गर्व कमि होईल असे वाटते
राजरतन आंबेडकर यांस राजकीय क्षेत्रातील अनुभव कमी आहे. आपणास आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांचेवर टिका करत आहात तो निर्णयानुसार प्रयत्न आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांनी घेतलेली दिसली नाहित म्हणजे तुम्ही अंधभक्त बनून पेढे खाण्याची पद्धत सोडा. मी आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर यांचा निष्ठावान अनुयायी आहे आण.
वंचित बहुजन आघाडीचा सच्चा कार्यकर्ता आहे. राहाणार.
शरद पवार,उद्धव ठाकरे और संजय राउत महाराष्ट्र की शान है
तुम्ही तिघांनी मिळून बाळासाहेब आंबेडकरांना का दिला ना आता तुम्हाला विधानसभेत कसा फटका बसतो ते बघा
विधान सभेत सुद्धा काही होणार नाही म वि आ येणार च
फक्त्त दुसऱ्याला पाडण्यासाठीच पक्ष उभा केलाय का? ६ जागा देत होते निवडून आले असते ना १-२ खासदार तरी....
As kelyane bjp la fayda honar jasa aata jhalay 😂
Lack of political maturity
तुम्ही करा किती कुरबुड्या पण एक दिवस वंचित बहुजन ह्रदय सम्राट अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मागास जनतेला न्याय हक्क आधिकार मिळवून देणारच
बांडगूळा सहा जागांसाठी फक्त जाहिरात करतोय
Ye nit bol
हा पवारचा पोपट इथेही खोटं बोलतोय...आता बोलतोय सहा जागा देत होतो.,, इलेक्षम आधी चार बोलत होता...पण प्रत्यक्षात दोनच जागा... त्यातही हे त्या दोन्ही त्यांना जिंकू द्यायच्या नाही अशी सेटिंग लावायची लबाडी पवार,काँग्रेसची. किती हरामी,लबाडी...मोदी सारखा राक्षसा पेक्षा या लबडांना म्हणजे दगडा पेक्षा विट ठिक यामुळे फायदा विधानसभेला यांचे तीनतेरा वाजवणारच्च....
अरे.राऊत. तु.उगाच कशाला.फुश्यारक्या मारत.आहेस.ज्यावेळी
महविकास.आघाडीची
जागावाटपात सबन्धी
बैठक.बोलावली.होती
त्यावेळी.वचितच्या.कार्यकर्त्यांला.बाहेर.बसऊन
ठेवले.होते.शेवट.पर्यत.
बाबासाहेब आंबेडकर हे.महाविकास.आघाडीने
झुलत.ठेवले.तुझ्या.मुळे.काही.शिवसेनेचे
आमदार व.खासदार शिवसेना.सोडून.गेले
तरी.उगाच वटवट.करू
नको.आपल्या.लायकित
रहा.तेव्हा.जागावाटपा
वरुन.काँग्रेस शिवसेना.व
शरद.पवार यांच्या.सागण्या.वरुन.वचितला.बरोबर घेतले.नाही.आता.मोदी.पुन्हा.पंतप्रधान झाला.कि.तुमची.खैर.
नाही.तुम्हाला.ऐकाऐकाला.कसा.जेल.मधे.टाकेल.ते.बघा
जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयभारत
KY nit bol thapa maetoy to 4jagecha Vr aamchi takad nhi mhntlela Khra ligli 3 jagechach prstav hota
@@shubhamsarnaik8250 अरे भाऊ तीन त तीन जागा घ्यायच्या ना.....
कमीत कमी तीनच्या तीन निवडून आले असत्या...
संसदेमध्ये गेले असते वंचित ,आदिवासी,अल्पसंख्यांकाचे प्रश्न मांडले असते आवाज उचलला असता....
किती दिवस स्वाभिमानाचे कारण सांगणारा आहात????
सत्य आहे आंबेडकरांनी महाविकास आघाडीला साथ दिली असतीतर 💯 टक्के खासदार झाले असते पण जमल नाही .विनाश काळी विप्रीत बुध्दी .असो पुढे काय त्याची विचछा .जर का सुधारले तर बरे नायतर डिपॉझिट जप्त पार्टी म्हणून नाव झाल च आहे .
राऊत इतके हुशार आणि लोकप्रिय आहेत तर ते लोकसभा का लढत नाहीत. आयुष्य भर आयत्या बिळावर नागोबाच राहायचं का?
ते किंग मेकर आहे
त्यांचा भाऊ आमदार आहेत
@@prakashchoudhari5699lavda yvar marto aamhi sanjya la Uddhav la pan .. only vanchit bahujan aaghadi
@@Proud_Hindu_Sanatanityala pan lavdya var marto sanjya la pan lavdyavar marto aani uddhav la pan lavdyavar marto
@@prakashchoudhari5699 ubt na ks dusryanpasun vegl kraych ani aapli lal krun ghyaychi hech yet
अगदी बरोबर ! राऊत साहेब...👍
बघू ना राऊत साहेब
आम्ही पण वाट बघत आहोत कधी पलटी मारणार ते तुम्ही !
शरद पवार .....यांची कधी मारतील
ते पहाच...
होय बाळासाहेब फार भ्रमनिरास झाला जनतेचा,आपण आघाडी सोबत असता
महाराष्ट्र जिंकला असता ,चार पांच सीट. आल्या असत्या ,तुमची गरज होती आघाडीला ,जय महाराष्ट्र, जय भीम
साहेब ,महामानवांचे शब्द ...
लाचारांची फौज निर्माण करणे पेक्षा
विचारांचे मंथन करा,बदल जरुर आहे
राऊत साहेब..ग्रेट.... 👍सर्व सामान्य जनतेतील आवाज...ज्यांना आमदारकी द्यायची त्यांना आता पासुनच तयारी करायला लावा...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राऊत साहेब तुमचं अगदी खरं आहे,तुमची विनंती जर आंबेडकरांनी स्वीकारली असती तर आज अकोल्याचे खासदार झाले असते
या विधानसभेला काहीही करून वंचित ची सीट अणुच व सर्वांना घाम फोडू बघत राहा
स्वबळावर शक्य नाही....
परत ती चूक करू नका
Vanchit che layi udta hote guu kala tumi 😂
It’s next to impossible, kindly consider aligning with MaViAa and make these fights 1-1 with seat sharing otherwise we all know who benefits the most
These kind of statements by Vanchit workers forced Mr Prakash Ambedkar to go away from MaViAa , and ultimately it cost min 5 LS seats in Maharashtra
संजय राऊत लय उर्मित नका बोलू
Kay karshil re jhatya...vba mc pakkya mc gaddar
विशानसभेला वंचित बहुजन आघाडी निवडून येणार. जर राऊतला वाटत असेल आंबेडकरी समाज तुमच्या पाठी माग राहील. सोडून दया आम्ही...
यांची हेकडी येत्या विधान सभेत निघेल , पहा
😂😂
तुमची निघाली नाही अजून😂
झगडा करून चालणार नाही
Are tr vba ne 36-38 jaga vr umedvar ubha kela hota na mva chya virodhat te sang na.
VBA ne Vidhan Sabhe la tari 12-15 Seats gheun MVA la Join karave 🙏 MVA 200+ Fix 💪💪
सहा जागा देणार हे फक्त पत्रकारांना सांगीतले वंचितला नाही !
पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
आंबेडकरी घराण्यावर विश्वास ठेवा लोग त्यांची रोटी शेकून घेतात स्वाभिमानी पक्ष आहे VBA
ज्या.लोकांनी. सहेबासी.गदर. झाले.त्यांना.
किती खोटं बोलताय संजय राऊत सहा जागा देणार होते पण दिल्या नाही
खोट बोलते......फक्त तीन
Very nice
डोंबिवली आगरी समाज वैशाली दरेकर ❤
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
आपल्या मालकांना आधी जनतेतून निवडून आणा राऊत.
विषय काय आहे , तुझा आणि आंबेडकर यांचा काही संबंध आहे का ?
लय बाता मारत साहेब
Ambedkar janteni MVA vote Kel ahe , savidhan vachavinyasathi
Only VBA 👑
तुम्ही वंचीतला 6जाग्यावर पाडून bjp चे उमेदवार निवडून द्यायला मद्दत केली ती आम्हाला कळतंय
जय भीम
Doghe hi bhamte ahet,labad
VBA is king ,keep in mind.
कट्टर , एकनिष्ठ, हाडाचा शिवसैनिक खा. संजय राऊत. ✅💯🔥🔥
जो पर्यंत बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडी सोबत युती करत नाही तो पर्यंत सत्तेत जाणार नाहीत
महाविकास आघाडी बरोबरच का भाजप सोबत गेल्यावर निवडून येणार नाहीत का
पण बाळासाहेबांना अगोदर इतर पक्षांनी उमेदवार द्यायला हवेत ..
प्रकाश आंबेडकर ला कुवती पेक्षा जास्त सीट mva देत हि तर यांची भूक अजून जास्तच होती
वंचितचा मतदार हा यावेळी संविधान वाचवीण्यासाठी माविआला मतदान दिले आहे. विधानसभेला पुन्हा आम्ही वंचित सोबत जावू.. वंचित पक्ष संपला असे कोणीही समजू नये..
barobar
मान्यता कधी मिळाली पक्ष म्हणून संपायला 😂😂😂
आंबेडकरांना युती करायची नव्हती त्यांना भाजप ला मदत करायची होती…
तुमच्या तरी जागावाटप तुम्हि नीट केल्या का ?
बरोबरच राऊत साहेब . आंबेडकर साहेब हे हेकेखोर आहेत
संजय राऊत तू फक्त एकता जनतेतुन् निवदुन yeun दाखव मगच bomblat जा bombal bhikya
Only prakash ambedkar saheb VBA support
चमचा चमचा
Saheb ya yuti madhe समाजाचं नुकसान होत आहे ❤