फारच चांगला प्रश्न विचारला त्याबद्दल मनापासून धन्यवाद ओठांवर एक आणि पोटात एक असे हे लोक पुढची निवडणूक ही काय सादी होणार नाही हे लक्षात त्यांचे आलेलं आहे. तेज वर बोलायचं प्रत्यक्ष लढायचं म्हटलं शेपूट गळून आत घेतात. अशा लोकांचे लक्ष द्यायचे नाही. फक्त प्रकाश आंबेडकर साहेब
कोणी शेपूट वगैरे घातलेल नाही. मायावती मागच्या दोन निवडणुकांमध्ये पूर्ण निष्क्रिय होत्या. वंचित आणि AIMIM चा फायदा संविधाना ला चूड लावणार्या भाजपला आणि तोटा कॉंग्रेस ला झाला. आज आरक्षणाची काय गत झाली ते आपण सर्व पहातच आहोत. मागच्या 70 वर्षात ती कॉंग्रेस च होती जिने हे आरक्षण वाचवून ठेवले होत.
KARAN VANCHIT BAHUJAN AGADI ...SADYA FACT VOTE KATNAR AHE...ASI AVASHTA BSP CHI PAN ZALI...MI PAN SC AHO...PN MLA BJP LA HARVAYCHA AHE...JO HARVAL TYALA VOTE DEU ... JO LADEL BAROBAR VR TAKKER GEIL TYALA CH VOTE...FACT VOTE KATNARYANA VOTE DEU BJP CHA B TEAM NASE BANAVACHA... JAI BHIM JAI BHARAT...❤
माहित नाही स्वराज्याचा शत्रु असलेल्या औरंगजेब ने देशाचे आणि महाराष्ट्रा च अस काय भल केल होत की त्याच्या कबरीवर लोक नतमस्तक व्हायला धडपडतात.... मग आता कशाच्या जीवावर यांच्या सोबत संपर्क साधावा? ज्याला देश वाचवायाचा आहे त्याच INDIA🇮🇳 आघाडीत स्वागतच आहे. बाकीचे BJ पार्टीचे उघड अथवा छुपे समर्थन करण्यास मुक्त आहेत.
❤🙏जय हो विजयभाऊ, धन्यवाद......धन्यवाद.... सर्वकष अभ्यास पुर्ण, भाषणासह आक्रमक जोशपूर्ण आव्हानास जनता निश्चितच सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त करतो. जय हो❤🙏🙏
तुम्ही आताच म्हणाले आम्ही obc ची सत्ता पाहिजे मग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तुमच्या पक्ष्यातील मराठा आमदार ,खासदार हे कुणाच्या बळावर निवडून येणार साहेब हे ही सांगा साहेब
मराठा पण आपलेच आहेत, OBC आणि SC, ST आणि अल्पसंख्य देखील आपलेच आहेत. महाराष्ट्रा मध्ये आजवर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री आणि आमदार, खासदार मराठा समाजाचेच राहिले आहेत. तेंव्हा आता जर मुख्यमंत्री आणि आमदार, खासदार इतर समाजा चे झाले च( कदाचित) तर त्यास विरोध असण्याचे काय कारण आहे? शेवटी आमदार खासदार किंवा मंत्री हे आपल्या जनतेसाठी च संविधानाच्या कक्षेत च काम करणार ना.
Jai Maharashtra...we are fortunate Maharashtrian. We are proud of Shivaji Maharaj Sambhaji Maharaj, Dr Ambedkar. Jotiba and Savitribai Phule, Sahu Maharaj, Maharashtra is India's light house because of these great souls
तुम्ही हिंदू मुस्लिम जाती जाती मध्ये आग लावून देशाची वाट लावली.... मुस्लिमांना कितीही मुल पण हिंदूंना 2 मुल असा कायदा केला... हिंदू मंदिरावर समित्या नेमल्या आणि सरकारच्या ताब्यात पण मस्जिद, वर कोणतेही बंधन नाही... देशात गरिबांना आरक्षण देण्या पेक्षा जातीला आरक्षण मग मराठा समाज तुमच्यावर उडला होता का मराठा समाजाला देशोधडीला लावायला काँग्रेस जबाबदार आहे...
OBCS must understand the reality behind Hinduism and Brahminism, they must leave immediately RSS, bajrang dal and VHP, they must fight for their constitutional rights
We already understand our position , you can blame bramhanism but dont disrespect Hinduism for a instance take example of varkari sect of Hinduism we don't discriminate in any caste or difference just pure love to god and are most happy people here in MH. Although just like you have a right to say according article 19 and vice versa. Hope this help you in making future comments.
असा एकदम हलकट आणि बे विचारी बे जबाबदार विरोधी पक्ष नेता आता पर्यंत पहिला नाही आणि झाला नाही.... राहुल गांधी ला पण ठववावे लागेल मग चक्की पिसायला....आणि शिवानी म्हणून कोणीतरी आहे सावर करांबद्दल वायफळ बोलणारा तिला पण पाठवा....
आता म्हणतात...सता आल्यावर संभाजी bhide ला सरकार मध्ये सामाविष्ठ तर करून घेणार नाही ना? काय भरोसा तुमचा ...देवेद्र फडणवीस ही अजित पवार बद्दल बोलले होते ।।।नंतर काय झाल सर्वाना माहीती आहे ...
वडेट्टीवार ji , apan कॉंग्रेस vale प्रकाश आंबेडकर यांना आपल्या कॉंग्रेस सरकार मध्ये घेत नाही आहात , यावर आपण विचार करा , परिणाम उलटाच होणार , वंचित आघाडीला sobat करा....
कंत्राटी करण झालं तर सर्वसामान्यांना जगणं कठीण होईल आता जे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत त्यांच्याशी चर्चा करा कंत्राटाच्या पद्धतीच्या विरोधात आंदोलन करणे गरजेचे आहे
आता पक्ष नाही सर्वच सर्व पक्षीय नेते गब्बर झाले दहा पाच पिढ्या बसून खातील इतकं जणतेला लुटून संपत्ती ऐश्वर्य राजसत्ता कमावली आता फारकाळ चालू शकणार नाही एक दिवस असा येईल की तुमच्या मुलाबाळांची पळता भुई थोडी होईल ते बघण्या च भाग्य सर्व पक्षीय नेत्यांना आणि आंम्हाला लाभो
बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूला मा. प्रकाश आंबेडकरांना तुमची काँग्रेस आणि बाकीची आघाडी बरोबर येत नाही आणि तरीही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतांचा जोगवा मागताना या नेत्यांना लाज लाज कशी वाटत नाही
प्राथमिकता आपण evm cha mudda उचला, कारण बीजेपी चा ch vijay होईल , जोपर्यंत rvm हटणार नाही, तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरी इंडिया जिंकून yenar नाही , बॅलेट पेपर varach निवडणूक घ्यायला बाध्य करा , hich विनंती.
आपण जनतेला बावळट समजता काय. ज्या पक्षाने गरिब जनतेची व देशाची वाट लावली त्या पक्षाची सत्ता येइल अस आपणास वाटत असेल तर आपण कोणत्या जगात आहेत याच भाण ठेवा. भाषनात वेळ घालवू नका. ही विनंती. धन्यवाद.
वाह , वाह kya बात है जी , इतकी हिम्मत तुम्ही दाखविली , याबद्दल मी तुमचे स्वागत करतो ji Jaybhim नमस्कार वडेट्टीवार ji.
Lpx. .m
Kx
.it .
Yk l
वडेट्टीवार सुंदर बोललात. असाच आक्रमक पवित्रा २०२४ च्या विधानसभा निवडणुकी पर्यंत कायम ठेवणे आवश्यक आहे
❤ धन्यवाद साहेब
सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन
वडेट्टीवार साहेब बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता पण वंचित बहुजन आघाडीला सोबत का घेत नाही ?
फारच चांगला प्रश्न विचारला त्याबद्दल मनापासून धन्यवाद ओठांवर एक आणि पोटात एक असे हे लोक पुढची निवडणूक ही काय सादी होणार नाही हे लक्षात त्यांचे आलेलं आहे. तेज वर बोलायचं प्रत्यक्ष लढायचं म्हटलं शेपूट गळून आत घेतात. अशा लोकांचे लक्ष द्यायचे नाही. फक्त प्रकाश आंबेडकर साहेब
कोणी शेपूट वगैरे घातलेल नाही. मायावती मागच्या दोन निवडणुकांमध्ये पूर्ण निष्क्रिय होत्या. वंचित आणि AIMIM चा फायदा संविधाना ला चूड लावणार्या भाजपला आणि तोटा कॉंग्रेस ला झाला.
आज आरक्षणाची काय गत झाली ते आपण सर्व पहातच आहोत. मागच्या 70 वर्षात ती कॉंग्रेस च होती जिने हे आरक्षण वाचवून ठेवले होत.
KARAN VANCHIT BAHUJAN AGADI ...SADYA FACT VOTE KATNAR AHE...ASI AVASHTA BSP CHI PAN ZALI...MI PAN SC AHO...PN MLA BJP LA HARVAYCHA AHE...JO HARVAL TYALA VOTE DEU ... JO LADEL BAROBAR VR TAKKER GEIL TYALA CH VOTE...FACT VOTE KATNARYANA VOTE DEU BJP CHA B TEAM NASE BANAVACHA...
JAI BHIM JAI BHARAT...❤
माहित नाही स्वराज्याचा शत्रु असलेल्या औरंगजेब ने देशाचे आणि महाराष्ट्रा च अस काय भल केल होत की त्याच्या कबरीवर लोक नतमस्तक व्हायला धडपडतात....
मग आता कशाच्या जीवावर यांच्या सोबत संपर्क साधावा?
ज्याला देश वाचवायाचा आहे त्याच INDIA🇮🇳 आघाडीत स्वागतच आहे.
बाकीचे BJ पार्टीचे उघड अथवा छुपे समर्थन करण्यास मुक्त आहेत.
खर बोलात तुम्हीं साहेब
कोणी च नाही सत्तेत आलं दिलेल्या शब्दाला जगतात..सत्ता येई पर्यंत नुसतं आश्वासन असतात
अडीच वर्षपूर्वी सत्ता होती तेव्हा का आत टाकलं नाही जेलमध्ये
Karn aata pani lai vr nighun gel aahe mhnun
साहेब 2016 ला आपणाकडे खूप मोठा स्कोप होता आंदोलन करायला पण तुम्ही सर्व स्वतःचा पैसे वाचविण्यासाठी धडपड सुरू होती त्यावर बोला साहेब
सत्तेवर होता त्यावेळी काय गवत उपडत होता.
सत्ता आली तरच भिडेना जेलमध्ये टाकणारना आडीच वर्षे सत्ता होती त्यावेळेस वसूली करत होता का
वरडा वरडा पुन्हा ही वेळ बी यायची नाही !!!
खरच आज मि ऐकले भाषण,
शिवरायाचेऺ मावळ्याची डरकाळी आठवली,
जयशिवराय,जयभिम,जसऺविधाऺन,
जयभारत,जयमुलनिवासी,जयमहाराष्ट्र,
सत्ता कधीच येणार नाही
काँग्रेसचे बरेचसे नेते नाना पटोले वडे वार अशोक चव्हाण मराठा आरक्षणाला विरोध करतात हे विसरू नका मराठा भावांनो
सनातनला शिव्या द्या लवकर सत्ता येईल.
बिडे सनातन नाही आहे
बाहेर बोलतो आतून चाटत राहतो याच्या सते च्या. काळात त्यांनी काय दिवे लावले
अगदी बरोबर
तुम्हाला शक्य होईल का बघा
@@jakirkhanfulari7682 tu kadhi pasun obc jhala.
@@vikramsinghrathour6793 अभ्यास कमी पडतो मित्रा
❤🙏जय हो विजयभाऊ,
धन्यवाद......धन्यवाद....
सर्वकष अभ्यास पुर्ण, भाषणासह आक्रमक जोशपूर्ण आव्हानास जनता निश्चितच सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त करतो.
जय हो❤🙏🙏
शेतकऱ्यांना बिल माफ करणारा मंत्री किती खोटं बोलतोय
सत्ता येत नाही
तुम्ही आताच म्हणाले आम्ही obc ची सत्ता पाहिजे मग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तुमच्या पक्ष्यातील मराठा आमदार ,खासदार हे कुणाच्या बळावर निवडून येणार साहेब हे ही सांगा साहेब
मराठा पण आपलेच आहेत, OBC आणि SC, ST आणि अल्पसंख्य देखील आपलेच आहेत.
महाराष्ट्रा मध्ये आजवर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री आणि आमदार, खासदार मराठा समाजाचेच राहिले आहेत. तेंव्हा आता जर मुख्यमंत्री आणि आमदार, खासदार इतर समाजा चे झाले च( कदाचित) तर त्यास विरोध असण्याचे काय कारण आहे?
शेवटी आमदार खासदार किंवा मंत्री हे आपल्या जनतेसाठी च संविधानाच्या कक्षेत च काम करणार ना.
Jai Maharashtra...we are fortunate Maharashtrian. We are proud of Shivaji Maharaj Sambhaji Maharaj, Dr Ambedkar. Jotiba and Savitribai Phule, Sahu Maharaj, Maharashtra is India's light house because of these great souls
सत्ता येईल हे स्वप्न पण बघु नका.
Half chaddii 😂
Jar.tar.gane.mana
आपण एकदम सत्य बोलत आहात.
जय संविधान 🙏🙏🙏
वडेट्टीवार साहेब मजबूत नेतेः अभिनंदन ः
तुम्ही हिंदू मुस्लिम जाती जाती मध्ये आग लावून देशाची वाट लावली....
मुस्लिमांना कितीही मुल
पण हिंदूंना 2 मुल असा कायदा केला...
हिंदू मंदिरावर समित्या नेमल्या आणि सरकारच्या ताब्यात पण मस्जिद, वर कोणतेही बंधन नाही...
देशात गरिबांना आरक्षण देण्या पेक्षा जातीला आरक्षण मग मराठा समाज तुमच्यावर उडला होता का मराठा समाजाला देशोधडीला लावायला काँग्रेस जबाबदार आहे...
तुम्ही सत्तेवर आल्यावर सुद्धा काही करू शकत नाही बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी.... महाराष्ट्र पुरोगामी नाही साहेब
यांना जनतेच काही घेणं देणं नाही हे फक्त प्रत्येकाला तुरुंगात टाकायला बसलेले आहेत महाराष्ट्राची जनता नक्की याचा विचार करणार आहे
ऊर्जा मंत्री खोटं किती बोलतोस 😅
Thank u sir🎉
मते मीळावया साटी मनात आल तस भुकाचा धंदा धरला ?
मराठी लोकांचे विरोधक कोण हेही सांगा विदर्भातील कुणब्यांनो
Nice
धन्यवाद ,,नक्की सत्तेत याल यात तीळ मात्र शंका नाही,,,,,,
केळं 😂😂😂
❤ जय काँग्रेस
आसे आसेल सता येणे म्हणजे दिवा स्वप्न
गरीब कुटुंबांमध्ये जन्म घेतला स्वतः बळावर आमदार मंत्री झाले वडेट्टीवार
अडीच वर्षे काय केले?
सत्ता गेली की बुडाला आग लागतेच.
OBCS must understand the reality behind Hinduism and Brahminism, they must leave immediately RSS, bajrang dal and VHP, they must fight for their constitutional rights
1
L
विजय.आसो.जैयहींद.
We already understand our position , you can blame bramhanism but dont disrespect Hinduism for a instance take example of varkari sect of Hinduism we don't discriminate in any caste or difference just pure love to god and are most happy people here in MH.
Although just like you have a right to say according article 19 and vice versa.
Hope this help you in making future comments.
काॅंग्रेसचा राष्ट्रीय नेता दाढीमिशा पांढरीफटक झाली तरी युवा आहे.
जयशिवराय,जयभिम,जयसऺविधाऺन,जयभारत,
जयमुलनिवासी,जयमहाराष्ट्र,
Yes 🤠🥱👍☝🦁
❤
असा एकदम हलकट आणि बे विचारी बे जबाबदार विरोधी पक्ष नेता आता पर्यंत पहिला नाही आणि झाला नाही....
राहुल गांधी ला पण ठववावे लागेल मग चक्की पिसायला....आणि शिवानी म्हणून कोणीतरी आहे सावर करांबद्दल वायफळ बोलणारा तिला पण पाठवा....
या विरोधी पक्ष नेत्याने राष्टमाता राज माता च उल्लेख ही नाही केला
म्हणून जाहीर निषेध याचा समजून घ्या समाज बांधवांनो
भिडे ला अटक झाली पाहिजे हा खुप मोकाट सुटलाय
Khup chhan
आता म्हणतात...सता आल्यावर संभाजी bhide ला सरकार मध्ये सामाविष्ठ तर करून घेणार नाही ना?
काय भरोसा तुमचा ...देवेद्र फडणवीस ही अजित पवार बद्दल बोलले होते ।।।नंतर काय झाल सर्वाना माहीती आहे ...
सत्ता ही स्वप्नात बघा
तुम्ही काही वर्षापूर्वी 1995 ला किराणा दुकानात पुड्या बांधला आज प्रचंड श्रीमंत कसा झाला
स्पन्न बघा
Nahi yet
सत्तेत असताना त्यला कोणी वाढवल हो
वि लव इंडिया
याला कोणी बोलवले यांच्या मुळे
वडेट्टीवार ji , apan कॉंग्रेस vale प्रकाश आंबेडकर यांना आपल्या कॉंग्रेस सरकार मध्ये घेत नाही आहात , यावर आपण विचार करा , परिणाम उलटाच होणार , वंचित आघाडीला sobat करा....
सत्यनारायणाची पूजा करा बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडी त घ्या नाही तर तुमचं काही खर नाही
Chan mudde. Mandlat. Paksy kontai asude satya mandnyachi himmat. Tila salam
भिडे गुरुजीच्या पाठीवर किती समाज आहे.आणि तोही देशप्रेमी.कल्पनासुद्धा करु नका.
स्वप्नात पण नाही
साठ वर्षं खोटं बोलत होता ना आता राहुल गांधी यांना मत म्हणजे पाकिस्तान ला मत सत्ये साठी बाबासाहेब आंबेडकरांचे सारखे नाव घेता
कीती मराठी माणस जेलमध्ये टाकनार
साहेब आपण कंत्राटी बद्दल बोलतात ते वास्तव आहे याच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे
कोणाच्यातरी दम असेल असे वाटत नाही
आंमचा खरा नेता only बाळासाहेब आंबेडकर
कंत्राटी करण झालं तर सर्वसामान्यांना जगणं कठीण होईल आता जे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत त्यांच्याशी चर्चा करा कंत्राटाच्या पद्धतीच्या विरोधात आंदोलन करणे गरजेचे आहे
Nice sir
भौ भौ भुंकायची वेळ झाली😂😂😂😂
वंचित ला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला...तर 19 पेक्ष्या जबर तोंडावर पडशील बाळा....ध्यानात असू द्या
चाळीस. वरश. काय. केस. काढले. का. दादा
आता पक्ष नाही सर्वच सर्व पक्षीय नेते गब्बर झाले दहा पाच पिढ्या बसून खातील इतकं जणतेला लुटून संपत्ती ऐश्वर्य राजसत्ता कमावली आता फारकाळ चालू शकणार नाही एक दिवस असा येईल की तुमच्या मुलाबाळांची पळता भुई थोडी होईल ते बघण्या च भाग्य सर्व पक्षीय नेत्यांना आणि आंम्हाला लाभो
Uttam bhashan
वास्तविकता सांगत आहेत. जी आपण..
Akadi. Satya. Jay. Bhim.
🎉
बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूला मा. प्रकाश आंबेडकरांना तुमची काँग्रेस आणि बाकीची आघाडी बरोबर येत नाही आणि तरीही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतांचा जोगवा मागताना या नेत्यांना लाज लाज कशी वाटत नाही
सत्तेत असताना झोपेत होते का❓
फक्त
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवायची होती का ❓
प्राथमिकता आपण evm cha mudda उचला, कारण बीजेपी चा ch vijay होईल , जोपर्यंत rvm हटणार नाही, तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरी इंडिया जिंकून yenar नाही , बॅलेट पेपर varach निवडणूक घ्यायला बाध्य करा , hich विनंती.
मागील अडीच वर्षे काय केले
Mast. Chan.
👍👍👍
थोरामोठ्यांची नावे वाचली म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही.
Right Saheb 👌👌👌👌👍
विरोधी पक्ष नेते,म्हणून आपण किती प्रयत्न केले.कंत्राटी नेमणुकीच्या जी आर ला.हे सांगा साहेब
👏👍
खुप छान निर्णय
शेवटी कॉपी मास्टर
❤❤❤❤❤
बस करा बाबा chatugiri
उसना आव आणू नका
Only Congress only Vijay Bhau
तुमच्याच सगळ्यांच्या हवा तिघत होतील.... हावरात सारखे पक्ष बदल करायला फिराल.... स्वतः मेहनत करून राजकारणी असले तरी तुम्ही सगळे हलकट असतात....
फ़ासि द्या त्याला काहि पन बोलत अस्ते,
Jaybhim Jay Bharat
खर आहे साहेब या ना. लायक लोकांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे
शिक्षा न्यायालय देईल. पण गुन्हा सिद्धच होणार नाही. उलट कोर्टात नको ते उहापोह होतील लढवा केस
निवडणूक जवळ आली की राघू सारखं मिटूमिटू बोलतात... आणि येरवी मुके असतात ...!
सत्ता एण्याकरता खांङाखाली झोपा मग सोप्न पङल मग तवाकूठ सत्येत एशाल😂😂😂😂😂
आपण जनतेला बावळट समजता काय. ज्या पक्षाने गरिब जनतेची व देशाची वाट लावली त्या पक्षाची सत्ता येइल अस आपणास वाटत असेल तर आपण कोणत्या जगात आहेत याच भाण ठेवा. भाषनात वेळ घालवू नका. ही विनंती. धन्यवाद.
He is opposing Maratha arakshan
BJP is doing good job
70 वर्षे सत्तेत असताना काय उपडली .
येऊ द्दा एकदा 2024 ला परत बार बार मोदी सरकार भारताच्या जनतेने बघीतले खान कंपनी नेच कागंरेस देशाची वाट लावली
Ek number bhau..
येणारा इलेक्शनला आमदार होईल का नाही ते बघ तुझी वेळ येऊ नये जलात जायची तू बीच चक्की पिशवी
जर काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास, पेट्रोल, गॅस, महागाई कमी होईल काय ?