News & Views Live: महायुती विधानसभा निवडणुकीसाठी तयार आहे का? शिंदे-दादांना घाई का? Election 2024
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- Vidhansabha Election 2024 | Mahayuti | News & Views Live: महायुती विधानसभा निवडणुकीसाठी तयार आहे का? शिंदे-दादांना घाई का?
#vidhansabhaelection2024
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 👍🔦🙏 फक्त मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर तुम्ही आमचा निरोप द्या शेतकरीचा सरकारला भकंस योजनेचा काहीच फायदा होणार नाही शेतकरीच कर्ज माफी झाली पाहीजे
लोकसभेत जे झाले तेच विधानसभेत होणार आहे शुभेच्छा
यांना कुठेही एकत्र पाहिले की, फक्त एकच शब्द आपोआप तोंडी येतो आणि तो म्हणजे ..... ......र 🙏
पत्रकार: लाडकी-बहीण योजना काय आहे? सामान्य माणूस: निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे. आणि निवडून आल्यानंतर भाऊ-बहीण, दादा-वहीनीसह सर्वांना लुटणे.
काहीही करा महायुतीचे फक्त 100 च्या आत उमेदवार निवडून येतील 100% खर आहे
अजितदादांनी सात दिवस सात जरी जॅकेट घातली तरी जनता या गोष्टीला बळी पडणार नाही
देव ह्यांना पावणार नाही
भाजपकडे 105 आमदारांपैकी 10 मंत्री झाले तर 95 आमदार मंत्रिपदाच्या लायकीचे नाहीत असेच वाटते
जनता चांगली जाणते आता...ह्या योजना फक्त आणि फक्त election समोर ठेवून आणल्या आहेत ते...
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मॅनेज करणार्यांना मतदान नको.
लोकशाहीत जनताच सर्वतोपरी असते हे ते विसरत आहेत आणि जनतेने जे विचार विरहित संघासाठी राजकारण पाहीले आहे त्याला जनता नक्कीच विराम घालेल हे सत्य आहे
आता एकनाथ भाऊ चांगलाच आपटणार आहे
न्यायालय में एक ही वर्ग के ज्यादातर न्यायाधीश बैठे हुए है। न्यायालय में आरक्षण लागू होना बहुत महत्वपूर्ण है।
लोकसभा निवडणूक जिंकण्याचे स्ट्राईक रेट: देवेंद्रपंत फडणवीस 32%, अजित पवार 20%, उध्दव ठाकरे 42%, उध्दव ठाकरे 48%, कांग्रेस 82% आणि शरदचंद्र पवार 80% आहे.
ना एकनाथ चा हात चालणार. ना अजित चे जाकीट चालणार. आता महाराष्ट्रात फक्त मविआ.
आपटणार😮😮😮
आतली बातमी😂😂😂
देवांदिका पेक्षा जनतेचे पाय धुऊन पाणी प्या.
जनतेला नोकरी-रोजगार हवा, महागाईपासून मुक्ती हवी, शेतीमालाला आणि दुधाला भाव हवा. पेपर फुटीपासून विद्यार्थ्यांना मुक्ती हवी. राज्याचा विकास करणारे लोकप्रतिनिधीं हवेत. भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकप्रतिनिधी नको.
आता यांना देव आठवायला लागले:
आता पर्यंत कधी सिध्दिविनायकाच्या दर्शनास आमदारांसह जातांना ऐकिवात नाही..😅
.........
कठीण आहे काळ आता देवा मला तार.
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तितर खाणाऱ्या नास्तिकाला कसा काय सिध्दी विनायक पावणार? सिध्दी विनायकाला काय मोदी समजता की काय? गणरायाला बुध्दीची देवता म्हणतात, त्यांना फसविणे इतके सोपे नाही.
सर्वात कॉमेडी अवस्था जर कुणाची झाली असेल तर अनाजीपंताची 👹🤡😎
शिवसेना फोडून लय स्वतःला चाणक्य समजत होता आणि आता अस्तित्व आहे की नाही ह्याचाच विचार करत असेल. 🍉🤓😝🤣
तु देवेंद्र फडणवीस यांची काळजी करू नको..ते बरोबर गेम करणार.. ऊगाच बोंबलत बसण्यापेक्षा काम करत आहेत..मग त्या गणोजी शिर्के आणि लखोबा ... याचं काय खटाखट 😂 खटाखट होणार आहे ते बघ.. नाही या सर्व लोकांना गाडुन झेंडा लावला तर बघ..😢😂😮😅
💯.....👍
आशिष सर,भाजप नी एकच गोष्ट करावी.. धनुष्यबाण आणि घड्याळ.. ठाकरे आणि पवारसाहेबांना द्यावं.. आणि बाकीच्यांचा पक्षप्रवेश करून 288 जागा लढव्यात...👍💐💐💐
अजित पवार गट आणि भाजप एकत्र येणे हे जनतेला मान्य नाही.वेळीच लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी निर्णय घ्यावा.किमान विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते स्वतंत्र राहणे दोघांसाठी योग्य ठरेल.
सर नरेश अरोडा येऊ द्या या प्रशांत किशोर भाजपाने स्वतः स्वबळावर निवडणुका लढवाव्यात आणि जनतेत जावे भाजपाचा कार्यकर्ता अजूनही तयार आहे सोहळा वर लढायला आज पवार साहेबांच्या मनात सुद्धा तेच आहे की सोहळा बळावर सुद्धा लढू शकतात त्याप्रमाणे भाजपाने सुद्धा बळावर लढावे
आता आली रे आली, आता तुझी बारी आली.
ह्याच अजित पवारांमुळे भाजपचा बट्याबोळ होणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
हेलिकॉप्टरने शेती करणारा शेतकरी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे शेतीमालास आणि दुधास भाव न देता, शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान करून, दरमहा 500 रुपये प्रमाणे, 4 महिन्याला 2000 रुपये हातावर टेकवत आहे.
पधंराशे चा काहीच फायदा होणार नाही सरसकट कर्ज माफी करसाल शेतकरीचे तरच हे सरकार निवडुन येणार
सदा खोत हरणार.100%
जनता गद्यार, भ्रष्टाचारी, राज्याच्या मोक्याच्या जमीनी विकणार्या, लाडकी-बहीण योजने अंतर्गत सरकारच्या तिजोरीतून 1500 रुपये देणाऱ्या महायुतीचा दणदणीत पराभव आहे.
या शासनाचे लाभ घेणार,पण यांना मतदान करायचे नाही
अजित दादा चे फक्त 10 किंवा 12 आमदार निवडून येतील अशी इतकी वाईट अवस्था आहे
ते ही खुप सांगितले आहे.
Ladake Bhau Naraz aahe Bus Education sagalya shetrat Mulan sobat bhedbhaav aahe
महायुती प्रचंड घाबरलेली आह .
नरेटीव शब्दाचा शोध कोनी लावला ते पहायला पाहीजे
महायुती ने जे 1500रू.बहिणीला मुख्यमंत्री यांनी जे देणार आहेत परंतु सर्व पुरुष्यानी ठरवले आहे की बायकोला त्या मतदान दिवशी माहेरी दोन दिवस पाठवणार आणि तीही भावाकडे जाणार म्हणून खुस आणि नवरोबाही मतदान भावाला केले नाही म्हणून खुश शिंदे भावाला फक्त 15 शिटा मिळणार बस
भाजप चा स्ट्राईक रेट 40% नाही, आशिष सर तुम्ही दचकून बोलूनका, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.
रणशिंग फुंकूद्या नाहीतर बाशिंग बांधुद्या काही फरक नाही पडनार्
किती ही आदळआपट करा भाजप 150 च्या पुढे आपले उमेदवार उभे करणार. याचे 40 , 40 उभ करा लढा हेच होणार
भाजप चे नादी.लागलेली. सारे.देवा. देवा. करत.आहेत
आशिष भाऊ 50 खोके एकदम ओके काय....
योजना फक्त कागदावर च राहतील लाडक्या बहिणीला वेळेवर पैसे नही मिळाले तर ती लाडक्या भावाचं कार्यक्रम करील 😂😂😂😂😂
भाजपा दादांना केव्हा शेंडी लावेल हे समजणार सुद्धा नाही..तशी दादांची उपयुक्तता केव्हाच संपली आहे
सरकार सत्तेवर असताना .विरोधक म्हणतात की शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.आणी विरोधक सत्ये त होते तेव्हा का नाही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले .हे सर्व थोतांड आहे.
एकदा यूपीए सरकारच्या कार्यकाळात देशपातळीवर शरद पवार कृषीमंत्री असतांना सरसकट पंतांप्रमाणे अंशतः निकष, ऑनलाईन केंद्रावर येरझाऱ्या असली कोणतीही अडचण न आणता विनाअट कर्जमाफी केली होती व उध्दव ठाकरेंच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते तत्कालीन मविआ सरकारने ते सुध्दा विनाअट, विनाशर्त, त्यावेळी माझेही तीन लाखाचे कर्ज माफ झाले होते.
आशिष जाधव ठाकरे आहे
भाजपाच्या 95 आमदारांनी थाळया ढोल ताशे बडवत बसावे किंवा सतरंज्या आहेतच
तडजोड फक्त ठाकरे सेनेसोबत करायची न्हवती म्हणून युती तोडली काय?
Sir he padnar ahet
BJP च ३०% strike रेट आहे ... गणित कच्चे आहे तुमचे.
साहेब सरकार मविआ चे आले तर जे काम ह्या सरकार ने केले आहेत. तेच काम मविआ करू शकत नाही.कारण मविआ मध्ये सगळेच शेर सवाशेर आहे .प्रचंड भ्रष्टाचार मविआ पाच वर्षांत करणार .
100 chuhe khakar Billi Haj ko chali........ Dev Ajit la Pavnar nahi
राज्यात महाविकास चे सरकार आले तर काही करू शकणार नाहीत कारण केंद्रात मोदी सरकार सत्तेत असणार आहे
आशिष सर तुम्हाला मी सांगू का? अजित दादाच्या टरबूजचे कुठलाही एकही आमदार निवडून येणार नाही
मग काय घरकोंबडा घरीच बसणार आणि बाराचे काका आणि नाना वाटोळे गोल टोपी घालून कलमा वाचणार का..की फतवा निघाला की मत खाणार ..या नासवया लोकांना घरीच बसणार
Ata kahihi kara NDA walyano tumhi vidhan sabha election madhe n8vdun yenar nahi
विधान सभा जरांगे पाटील म्हणतील तस्
ठाकरे ना हाती दीवटा धराय लावरा ठाण्याचा 🐯 वाघ परत येनार
शेतकरी म्हणतो का पञकार म्हणतो
हा माणूस उध्वस्त ठाकरे च्या आहे
येणार तर महायूती सरकार च
आशीष जी मिलिंद la💐सगळी दाढी आणि बीजेपी ची फायनान्स आणि काळा पैसा माहित आहे. हा मिलिंद कुणाचं नाही. हा जेव्हा उदर्व चा pa झाला तेव्हा त्याला साल्याला चांगलं कपडे भी नव्हते ते कुणी दिले आणि कुणी उभ केले ते विचारा
देवाला घोडा लावून दादा मोठा झाला तोच बामणी आहे
गणित कुठे शिकलात 37 मधून3 गेले तर 35 कसे
काही ही करा
मतदार यांना घरी पाठवणारच आहेत
😂निश्चितच अजित पवारांचा😂
Election manegement sathi 200 cores ,Tarbooza Election sathi kiti
तडजोड ही एकनाथ सिंधे यांच्यावर थरूस्काता नाही
आशीष जी लाडकी बहीन योजनेमधे शिक्षन संवथेमधे सेवक पदावर नौकरीवर आहे .परंतु त्याचे उत्पन २.५० लाखापेक्षा कमी आहे या योजनेचा लाभ घेता येतो का.
याना त्रिलोकात स्थान नाही
Mahauti 100 chya aat all out honar.
जर सुप्रीमो कोर्ट निर्णय आला तर सराकार पाडणर
Dada kontya colour chi ___chadiiiiiìii😅😅😅😅😅
Kiti pan hatpay khoda parabhav tharlela ahech
आता😳😳😁
1500 VAATA AANI gas che dar vadhva !!!!! lokanna fasavaa ajun mhanav !!!
Dada mala 5lakh loan denare mukhyamantri Dada 😂😂😂😂😂
Lok paise ghevun bhulun jatat
निवडणूकीची तरतूद केली आहे
Sharad Pawar saheb che darshan ghya
2019 la koni gaddhari keli
UBT aani Sharad Pawar yani katkarasthan kele te lok visarle nahit Jantecha aadesh dhudkavla
देव ही त्यांना तारणार नाही आता...
BJP will get less than 60 seats
Election Commission Badmash aahe 7 naahi tar Kiman 5 phase asatil
Mumbai voting chya weles Marathi voters war jo anyay kela to ROI ne baghitala asata tar Yuti la anakhi fataka basala asata
lagbhag karun kahihi fayada nahi....BJP che khup nuksaan honaar ajun !!!
कशाला तयार आहे
और एक हार के लिए
Hmv patrakar 😂
Savatra bhau ahe k8 sakkha bhau ahe ha mukhyamantri
अजित पवार ला वाण नाही पण गुण मात्र भाजप च लागले आहे
Kahipan kara sharad pawar tumha la lolavnar aahet😂😂😂😅😢
Feku team 😊😊😊😊
Jantene gaddarila farsa thara dila nahi.narrative savindhan badlnar he pahile BJP leaders ne sangitle ahe.opposition ne nahi set kele
Ashis 33 ahe bjp cha
Aashis.sar.aaj.pahilaynda.visletion.pate
ONLY MAHAVIKAS AAGHADI
जनतेला नोकरी-रोजगार हवा, महागाईपासून मुक्ती हवी, शेतीमालाला आणि दुधाला भाव हवा. पेपर फुटीपासून विद्यार्थ्यांना मुक्ती हवी. राज्याचा विकास करणारे लोकप्रतिनिधीं हवेत. भ्रष्टाचारी आणि गद्दार लोकप्रतिनिधी नको.