@@vaiduavhad7679हो, अनपेक्षित होतं.. मी पण वंजारी आहे तरीदेखील जिंतेंद्र आव्हाड , धस किंवा आता सदाभाऊ यांचा देखील राग न येता, संतोष देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अभिनंदन करेन.. जाती पाती च्या पलीकडे जायची गरज आहे, गांधी बाबाला माना अंतर्मुख व्हा, चुकीला चूक म्हणा..बास एवढेच.
सदाभाऊ साहेब तुमचं बोलणं एखाद्या महंताला ही लाजवेल अशा प्रकारचं होतं . तुमची उच्च वाणी उच्च विचारसरणी दाद देण्यासारखीच आहे . खरोखर तुम्ही महंत पदाला शोभतात आणि तुम्हाला महंत पद बहाल केले जावे . आणि हे कोण नामदेव शास्त्री महंत , जे आपल्या स्वतःला महंत समजतात त्यांना त्या महंत पदावरून खाली खेचून काढले पाहिजे . कारण असे नामदेव शास्त्री सारखे महंत समाजात वापरायला लागले तर समाज रसातळाला जाईल .
मी वंजारी आहे, तुमची हो comment खटकते, पण तुम्ही काहीही चुकीचं बोलला नाहीत, आपल्या लोकांना जातीपातीच्या पुढे जायला शिकलं पाहिजे, भावनांना आवर घालता आली पाहिजे.
वा याला म्हणतात महाराष्ट्राचा मर्द मावळा...!! मानाचा त्रिवार मुजरा सदाभाऊ...!! खऱ्याला खरं आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आज महाराष्ट्रात खूप कमी लोकांन कडे राहिली आहेत.. ती पण राजकरणात तर दुर्लभ च..!! वा साहेब मानलं आपल्याला तूम्ही या प्रकरणात तरी राजकारणाच्या वर जाऊन आपले परखड मत मांडले...!!! आपल्या सारखांची आज महााष्ट्राला खूप गरज आहे...!! जिंकल आज आम्हाला आपण..!!!
सदाभाऊ खोत संघटनेमध्ये जबरदस्त काम केलेला माणूस आहे सत्य आणि स्पष्ट बोलणारा व्यक्तिमत्व आहे सदाभाऊ ना मी जवळून ओळखतो गोरगरिबांसाठी लढणारा लढवय्या आहे ढाण्या वाघ
सदा भाऊ आता खरोखर बोलले श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सदा भावु पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीं सारखे बोलले.अभिनंदन 🎉 नेहमीच असे रोखठोक, सत्याचे व नितीचे पक्षधर रहा लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. राम कृष्ण हरी
हे मी पहिल्याच दणक्यात बोलले होते की वाल्ल्याचा वाल्मिकी करायला निघाला, हा कसला कीर्तनकार, ती म्हण तंतोतंत लागू होते 'mi शिकवे दुसऱ्याला शेंबूड माझ्या नाकाला '😂
नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि भावी पिढ्यांवर गंभीर परिणाम होणारा खरंच हा खुप अतिसंवेदनशील विषय आहे मराठीजन हो ! वेळेत जागे व्हा नाही तर म्हातारपणी गल्ली गल्लीत दररोज मुडदे पडतांना पहावे लागेल...
सदाभाऊ खोत सरांचे आभार खूप स्पष्टपणे प्रखरपणे आपले मत त्यांनी मांडले ते बरोबरच आहे गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे येणारी पिढी आपली सुखासमाधानात नांदली पाहिजे जातिवाद गाढवाला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र हा साधुसंतांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे धन्यवाद
अरे व्वा सदा साहेब आज फारच योग्य बोललात
सदा,भाउच,पटल
हा जोर कायम असुद्या सद्या
सदाभाऊ जनतेच देशमुख खून प्रकरणावर खूप बारीक लक्ष आहे आणि आपण या प्रकरणावर कोणतीही भिड भाड न ठेवता जे सत्य आहे ते बोलला त्याबद्दल तुमच् अभिनंदन
सदाभाऊ खोत बरोबर बोलत आहेत🎉🎉
योग्य बोललात सदाभाऊ
अगदी छान बोला भाऊ तुम्ही 👌👌👍👍
सदाभाऊ खोत साहेबांनी अगदी बरोबर सांगितलं खून करणाऱ्याला साथ देणारी खून करणारेच असतात गुन्हेगाराचा राजकारण करू नये गुन्हेगार तो गुन्हेगारच असतो
वाह सदाभाऊ पहिल्यांदा योग्य बोलत अहात
वा सदाभाऊ
वरून न्यायचार्य
सदाभाऊ खोत यांनी जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.खोत यांचें मनापासून आभार.
खोत साहेब माला तुमचे वाक्य पटले धन्यवाद
रामकृष्ण हरी पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा सदाभाऊ 🎉🎉🎉🎉🎉❤
सदाभाऊ खोत आपले मनपूर्वक आभार
सदाभाऊ खोत लय भारी बोलले भाऊ आभार मानतो
सदा तुला शिव्या घालतो रे आम्ही पन भावा तुझ्यातला जुना सदा अजुन थोडाफार जिवंत असल्याबद्दल आनंद वाटला कडकनाथ सदाभाऊ
वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे
खरोखर सदाभाऊ खोत यांनी खरोखरच खरं बोलले
शाबास सदा भाऊ🎉🎉🎉🎉🎉
सदाभाऊ आज पहिल्यांदा चांगले बोलला.
बरोबर सांगितले खोत साहेब यांनी 👍💐
आयुष्यात पहिल्यांदा सदाभाऊ योग्य आणि वैचारिक बोलले
खोत साहेब चांगले झाले कारण ते वंजारी समाजाच्या विरोधात बोलले
@@vaiduavhad7679हो, अनपेक्षित होतं..
मी पण वंजारी आहे तरीदेखील जिंतेंद्र आव्हाड , धस किंवा आता सदाभाऊ यांचा देखील राग न येता, संतोष देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अभिनंदन करेन..
जाती पाती च्या पलीकडे जायची गरज आहे, गांधी बाबाला माना अंतर्मुख व्हा, चुकीला चूक म्हणा..बास एवढेच.
@@vaiduavhad7679 कुठल्या समाजाच्या विरोधात बोलले म्हणून नाही न्यायाच्या बाजूने बोलले म्हणून
सदाभाऊ वा
बरोबर बोले khot साहेब
एकदम बरोबर आहे
ग्रेट सदाभाऊ 👌🌹🌹
खर तर बोलाव च लागत खोट लपवून किती दिवस काडणार एक दिवस ऊजेडात येणार सदा भाऊ एकदम बरोबर बोलतात❤ सेलुट तुम्हाला
बुवा लाभार्थी आहे 😊
खोत, साहेब,,एकदम,सही🎉
पष्ट बोलणारे व योग्य पद्धतीने उत्तर देणारे सदाभाऊ खोत यांना सलाम
सदाभाऊ खोत परखडपणे बोलला अभिनंदन
एकच नंबर ❤
शास्त्रीचा माज उतरला आपण धन्यवाद मा.आ.सदाभाऊ खोत योग्य बोललात
वा सदाभाऊ आपन आपन आज मात्र खर बोललात त्याआधी धण्यवाद व चानललासुधा धण्यवाद पन धनंजय मुंडे जाते आपन राजीनामा का मागत नाही
एक राजकारनि इतके सत्य बोलूं शकतो,यावर विश्वास बसत नाही. अभिनंदन सदाभाऊ. आगे बढ़ो.
सदाभाऊ साहेब तुमचं बोलणं एखाद्या महंताला ही लाजवेल अशा प्रकारचं होतं . तुमची उच्च वाणी उच्च विचारसरणी दाद देण्यासारखीच आहे . खरोखर तुम्ही महंत पदाला शोभतात आणि तुम्हाला महंत पद बहाल केले जावे . आणि हे कोण नामदेव शास्त्री महंत , जे आपल्या स्वतःला महंत समजतात त्यांना त्या महंत पदावरून खाली खेचून काढले पाहिजे . कारण असे नामदेव शास्त्री सारखे महंत समाजात वापरायला लागले तर समाज रसातळाला जाईल .
भगवानगड हे तीर्थ क्षेत्र आहे. येथे जातीयवादी महाराज नको,
संतांनी,महाराजांनी संतासारखे वागावे
आत्ता ते तिरस्कार क्षेत्र झाले आहे 😂😂😂😂
मी वंजारी आहे, तुमची हो comment खटकते, पण तुम्ही काहीही चुकीचं बोलला नाहीत, आपल्या लोकांना जातीपातीच्या पुढे जायला शिकलं पाहिजे, भावनांना आवर घालता आली पाहिजे.
@@Taakra92 तुमचे नेते हरामखोर आहेत... धनंजय मुंडे
अति उत्तम प्रतिक्रिया, धन्यवाद सदाभाऊ
साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलला आम्ही नामदेव शास्त्री चा निषेध करतो
पहिल्यादा असे वक्तव्य पाहिले, महाराष्ट्रातील जनता धन्य झाली.
भारी
आज मात्र सदाभाऊ योग्य बोलले.
एकदम भारी खुप छान विष्लेषण
हे थोडेच संत आहेत....या लोकांच्या सोयीसाठी ठेवले आहे
सदाभाऊ बरोबर बोललात ❤
नामदेव महाराज हा संत नाहीं याला त्या धन्या आणि पंकु ने पोसला आहे.
लोकांची दिशाभूल करण्यासाठी.
मस्त समाचार
काही का असेना पण सदाभाऊ आज खर बोलले
सदाभाऊ छान जय हिंद ❤
महाराष्ट्र राज्याचे वैचारिक अधःपतन सुरू झाले आहे
❤🎉वा वा सुंदर च धन्यवाद 🙏🙏💐💐
गुन्हेगार ला जात नसते❤ धनु चे हात आहे सगळ्यात कामात कराड टोळी पोसीवणारे धनु मुडे❤
वा Great सदा भाऊ
धन्यवाद सदाभाऊ खोत जी.
सदा धन्यवाद 🌹🌹
सदाभाऊ आमदार साहेब बरेच दिवसानंतर आपण योग्य बोलला
अभिनंदन आमदार साहेब
सदा आज खरं बोलला भाऊ
अतिशय मार्मिक बोलले भाऊ🙏
सदाभाऊ 💯
वा याला म्हणतात महाराष्ट्राचा मर्द मावळा...!! मानाचा त्रिवार मुजरा सदाभाऊ...!! खऱ्याला खरं आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आज महाराष्ट्रात खूप कमी लोकांन कडे राहिली आहेत.. ती पण राजकरणात तर दुर्लभ च..!! वा साहेब मानलं आपल्याला तूम्ही या प्रकरणात तरी राजकारणाच्या वर जाऊन आपले परखड मत मांडले...!!! आपल्या सारखांची आज महााष्ट्राला खूप गरज आहे...!! जिंकल आज आम्हाला आपण..!!!
Barobar aahe
धन्यवाद सदाभाऊ 🙏
बरोबर आहे खोत साहेब
सदाभाऊ खोत संघटनेमध्ये जबरदस्त काम केलेला माणूस आहे सत्य आणि स्पष्ट बोलणारा व्यक्तिमत्व आहे सदाभाऊ ना मी जवळून ओळखतो गोरगरिबांसाठी लढणारा लढवय्या आहे ढाण्या वाघ
वा सदाभाऊ 🙏🙏🙏
सदाभाऊ आज खरं बोलले धन्यवाद भाऊ
भाऊ जबरदस्त नामदेवला शास्त्री म्हणू नका मुंडेला विकले गेलेले प्याद आहे
पहिल्यांदाच वाटलं नेत्यांना पण भावणा असतात ,💐धन्यवाद सत्य सदाभाऊ 💐
सदा भाऊ आता खरोखर बोलले श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सदाभाऊ तुमचं मनःपूर्वक अभिनंदन
सदा भावु पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीं सारखे बोलले.अभिनंदन 🎉
नेहमीच असे रोखठोक, सत्याचे व नितीचे पक्षधर रहा लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
राम कृष्ण हरी
जय हो सदाभाऊ .... अगदी सत्य व समर्पक बोलले ....! शास्त्रींनी धडा घ्यावा ...! 🌅🚩 रामकृष्णहरि 🌞🌹
Perfect sadabhau👍
सदा आज खर बोलला भाउ
Very good job. सन्मा. सदाभाऊ खोत साहेब सलाम आहे आपणास आता आपण पूर्वीचे सदाभाऊ खोत साहेब शोभता.❤
Fast Time great spich ❤ Thynk you 🙏 sir
योग्य
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महंतांनी खाल्ली माती कराडची म्हणताना वाटते भीती
सदाभाऊ खोत जे बोलले
ते बाकीचे नेते का ठोस भूमिका घेत नाही
वाल्मीक गँगचा d m खरा बॉस आहे
हे जनतेला माहीत आहे
अजित दादा मात्र clean chet देतात
समजून ...
एकदम रियल बोलाला साहेब सध्याची परिस्थिती अशीच आहे
सदाभाऊ खोत अगदी ग्रेट सत्य बोलल्याबद्दल मनापासून आभार.
हे मी पहिल्याच दणक्यात बोलले होते की वाल्ल्याचा वाल्मिकी करायला निघाला, हा कसला कीर्तनकार, ती म्हण तंतोतंत लागू होते 'mi शिकवे दुसऱ्याला शेंबूड माझ्या नाकाला '😂
सदाभाऊ पहिल्यांदा खरं खरं बोलले असं मला वाटतं धन्यवाद साहेब
सदा भाऊ यांनी कलियुगातील सत्य वास्तव मांडले आहे
छान बोलले सदाभाऊ
खूप खूप मार्मिक
वास्तविक विचार मांडले आहेत.
सदा तुज बोलणं कधीच पटलं नाही रे पण आज जे बोललास ते सत्य बोलला 💯 बर वाटलं Love U सदा 😂😂😂😂
सत्य परिस्थिती मिडीया ठेवीजा कारण आपल्यालाही मुलं बाळं आहेत गुंड गरीला थरा देऊ नका
परखड आणि अचूक मत.धन्यवाद आदरणीय सदाभाऊ
मा.सदाभाऊ आपणांस देवी सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे.
सत्य सांगितले.
वारकरी झाले वार करणारे
नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि भावी पिढ्यांवर गंभीर परिणाम होणारा खरंच हा खुप अतिसंवेदनशील विषय आहे मराठीजन हो ! वेळेत जागे व्हा नाही तर म्हातारपणी गल्ली गल्लीत दररोज मुडदे पडतांना पहावे लागेल...
अति सुंदर सदाभाऊ,आमच्या सर्वांच्या मनातील बोललात , धन्यवाद
Great sadabhau
खरंच सर
Great Bhau❤
खुप समर्पक व खरे विचार मांडले सदाभाऊ, अभिनंदन
Laiii bharii vichar sadabhaoo khot
आज खर बोलले सदा भाऊ खोत छान.
सदाभाऊ खोत सरांचे आभार खूप स्पष्टपणे प्रखरपणे आपले मत त्यांनी मांडले ते बरोबरच आहे गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे येणारी पिढी आपली सुखासमाधानात नांदली पाहिजे जातिवाद गाढवाला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र हा साधुसंतांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे धन्यवाद
एकच नंबर भाऊ
अभ्यासू व्यक्तिमत्त्व सदाभाऊ आपण योग्य बोललात.🙏
सदाभाऊ आता कसे गावगाड्या सारखे बोललात ❤❤