सर तुमची बोलण्याची पध्दत खूप प्रभावी आहे.. एखादा एपिसोड आपल्या पूर्वआयुष्यावर होऊ द्या .. आपला यापूर्वीचा जीवनप्रवास आम्हाला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही..
मुलगी बैद्ध आहे मुलगा गोंधळी तुम्ही उलट सांगितलं मुलीचं जे म्हणणं आहे बापाला व भावाला फासी द्या चुकीचं आहे एका महिन्याच्या नवऱ्या साठी आठरा वर्ष ज्या बापाने प्रेम केलं ते विसरली
प्रेमाला विरोध नाही मामा पण आपल्या आई, वडलांचे आयकायला पाहिजे मुलांनी, मुलींनी. कारण यात दोघां पैकी एकाची हत्या होतीच. आई, वडीलनाची काय आवस्था होती सांगता येत नाही.
लहान बाळाला जर शाळेत घालायचं असेल तर त्याच्या आई वडीलाची परवानगी लागते,तर लग्ना सारख्या एवढ्या मोठ्या निर्णयाला आई वडीलांची परवानगी नको का??? ह्या स्टोरी मध्ये मुलीचा हट्ट जबाबदार आहे...
मामा पोरगी बुद्ध आहे,मुलगा गोंधळी समाजाचा होता, मुलीच्या बापाने मुलाकडून ४ लक्ष रुपये घेतले होते हे सांगितलं नाही!मुलगा १२वी शिकला आहे,मुलगी प्रथम वर्षाला शिकत होती.आणि त्या मुलाची इच्छा होती की मुलीने खूप शिकावं! हे सांगितलं नाहीत!
यात या नवीन नवरा बायकोची एक चूक झाली पोरीच्या बापाने एकडे येऊ नको म्हणून सांगितले होते तर यायला नको होते फुकट नवराही गमवून बसली आणि माहेरची लोकही आणि सासरची लोकही किती दिवस सोबत राहतील हे काळ ठरवेल
राम राम मामा 🙏🏻.... दोन दिवसांपूर्वी मी एका भागात कमेंट केली होती छ. संभाजी नगर ऑनर किलिंग ची माहिती द्या. आज तुम्ही माझी मर्जी पूर्ण केली त्याबद्दल तुमचे आभार ❤❤❤❤
मामा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी पाहतो पण आज तुम्ही बोलला की लग्न आपापल्या जातीत झाली पाहिजे ही गोस्ट चुकीची आहे त्या शिवाय जातीवाद संपणार नाही म्हणून आपल्या संविधान मध्ये अंतर जातीय विवाह याला मान्यता दिली आहे आणि असे क्रूर वाडीला सारखे जातीवादी साप ठेचून काढले पाहिजे
तुमच्या मताशी मी सहमत आहे पण जात ही इतकी खोलवर रुजली आहे की जाता जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे एका पिढी करून दुसऱ्या पिढीकडे जातीवाद ट्रान्सफर होत आहे मी बोलतो म्हणजे कोणाचाही जीव जाणं फार वाईट त्यापेक्षा आपापल्या जातील लग्न केली तर प्रॉब्लेम येत नाही पूर्ण परिवर्तन व्हायला अजून काळ जाऊ द्यावा लागेल पटलं तर बघा जय महाराष्ट्र
तात्या तुमच्यात आणि न्यूज़ रिपोर्ट मध्ये एव्हढा फरक आहॆ आम्हांला त्या स्टोरी मध्ये काय दडलय ती खरी माहिती तुमच्याकडून मिळते त्या बद्दल आपले मनापासून आभार. .. .. .. .🙏
राम राम मामा ....जातीवाद वगेरे आहेच पण काही लोक मुद्दाम एखाद्या विशिष्ट 'व्यक्ती' व समाजाची विशेषतः एका "जाती"ची बदनामी करण्यासाठी पण प्रयत्न करतात हे देखील तेवढं प्रखर सत्य आहे
चूक त्या मुलीची आहे... आई वडील ज्यानी तुला 18 वर्षे सांभाळून मोठी केली... त्यांचा विचार तिने केला नाही. निदान तिने घरी येता कमा नये..जर ती वडीला च्या नजरे समोर नसती आली कुठे तरी लांब राहिली असती तर..खूप चांगल झाल असत.
जय हरी माऊली महाराज जातिवाद संपत नाही आणि शेवटी सैराट झाला फार भयान वास्तव आहे समाजामध्ये स्टोरी ची माहिती पूर्ण दिल्याबद्दल आपले आभार❤❤❤❤❤
सर तुमची बोलण्याची पध्दत खूप प्रभावी आहे.. एखादा एपिसोड आपल्या पूर्वआयुष्यावर होऊ द्या .. आपला यापूर्वीचा जीवनप्रवास आम्हाला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही..
रामकृष्ण हरि,मामा ,प्रेम महत्वाच नाही,धर्म महत्वाचा आहे,
मुलगी बैद्ध आहे मुलगा गोंधळी तुम्ही उलट सांगितलं मुलीचं जे म्हणणं आहे बापाला व भावाला फासी द्या चुकीचं आहे एका महिन्याच्या नवऱ्या साठी आठरा वर्ष ज्या बापाने प्रेम केलं ते विसरली
मामा त्या पहिल्या पोरीने लग्न करायला नाही पाहिजे होतं बाप सांगत असताना. मामा चर्चा करून विषय काय मिटला ऑलरेडी लग्न झालेलं
चर्चेने विषय सुटला असता कारण वडील महिनाभर फोन करत होते की घरी येऊ नकोस माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस तरीही महिन्याने जोडपं आलं आणि प्रकरण वाढलं
तुमच्याशी विचाराशी मी सहमत आहे.🎉
प्रत्येकाने आपला धर्म पाळलाच पाहिजे❤
या जगात जर कोणी आपले हितचिंतक असेन तर ते फक्त आई वडील आहे बाकी काही नाही,ते कधीच तुमचं वाईट चीतणार नाही.
Mama Ek nambar stori👍👍👍👌👌👌👏👏🙏🙏🙏💯💯💯🚩
राम राम मामा ❤🎉
उत्तरप्रदेश , बिहार सारख आपलं महाराष्ट्र झालं आहे मामा
राम राम मामा श्री
🙏दादा
मामा आपन नेहमीच सांगत आलात कि प्रत्येकाने आपल्या जातितच लग्न केले पाहिजे हे अतिशय खरं सांगत आलात.
प्रेमाला विरोध नाही मामा पण आपल्या आई, वडलांचे आयकायला पाहिजे मुलांनी, मुलींनी. कारण यात दोघां पैकी एकाची हत्या होतीच. आई, वडीलनाची काय आवस्था होती सांगता येत नाही.
लहान बाळाला जर शाळेत घालायचं असेल तर त्याच्या आई वडीलाची परवानगी लागते,तर लग्ना सारख्या एवढ्या मोठ्या निर्णयाला आई वडीलांची परवानगी नको का??? ह्या स्टोरी मध्ये मुलीचा हट्ट जबाबदार आहे...
*अहो आबा चुकले कोनाचे. चुकले प्रेमाचे. पण आरोपींना साधी बाब लक्षात का आली नाही की गेली होती तर सोडून द्यायची ना. काय प्राप्त झाले.
Atta jail
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
जय हरी माऊली
शेलार मामा. धन्यवाद. रिक्वेस्ट. प्रमाने हिडीओ बनवला. आपले. हादीकशुभेछया
मामा पोरगी बुद्ध आहे,मुलगा गोंधळी समाजाचा होता, मुलीच्या बापाने मुलाकडून ४ लक्ष रुपये घेतले होते हे सांगितलं नाही!मुलगा १२वी शिकला आहे,मुलगी प्रथम वर्षाला शिकत होती.आणि त्या मुलाची इच्छा होती की मुलीने खूप शिकावं! हे सांगितलं नाहीत!
मुलगी बौद्ध व मुलगा हिंदू गोंधळी होता मामा.
चुकले असेल तर माफ करा
यात या नवीन नवरा बायकोची एक चूक झाली पोरीच्या बापाने एकडे येऊ नको म्हणून सांगितले होते तर यायला नको होते फुकट नवराही गमवून बसली आणि माहेरची लोकही आणि सासरची लोकही किती दिवस सोबत राहतील हे काळ ठरवेल
DSD आली माउली राम कृष्ण हरी
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी.
⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳बाजीराव गांजपुरे कि आडगाव
राम राम मामा 🙏🏻....
दोन दिवसांपूर्वी मी एका भागात कमेंट केली होती छ. संभाजी नगर ऑनर किलिंग ची माहिती द्या. आज तुम्ही माझी मर्जी पूर्ण केली त्याबद्दल तुमचे आभार ❤❤❤❤
मामा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी पाहतो पण आज तुम्ही बोलला की लग्न आपापल्या जातीत झाली पाहिजे ही गोस्ट चुकीची आहे त्या शिवाय जातीवाद संपणार नाही म्हणून आपल्या संविधान मध्ये अंतर जातीय विवाह याला मान्यता दिली आहे आणि असे क्रूर वाडीला सारखे जातीवादी साप ठेचून काढले पाहिजे
तुमच्या मताशी मी सहमत आहे पण जात ही इतकी खोलवर रुजली आहे की जाता जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे एका पिढी करून दुसऱ्या पिढीकडे जातीवाद ट्रान्सफर होत आहे मी बोलतो म्हणजे कोणाचाही जीव जाणं फार वाईट त्यापेक्षा आपापल्या जातील लग्न केली तर प्रॉब्लेम येत नाही पूर्ण परिवर्तन व्हायला अजून काळ जाऊ द्यावा लागेल पटलं तर बघा जय महाराष्ट्र
मला ईच्या होती hi स्टोरी सांगावी आणी तुम्ही सांगितली धन्यवाद मामा
मामा यशश्री हत्या उरण कांड स्टोरी सांगा
मामा ❤
राम राम आबा राम कृष्ण हरी मला माहीतच होते तुमच्या शिवाय ही माहिती पुर्ण काय झाले असेल ते सांगणार नाही.
जयश्री राम
तात्या तुमच्यात आणि न्यूज़ रिपोर्ट मध्ये एव्हढा फरक आहॆ आम्हांला त्या स्टोरी मध्ये काय दडलय ती खरी माहिती तुमच्याकडून मिळते त्या बद्दल आपले मनापासून आभार. .. .. .. .🙏
घटना जिथे घडेल तिथे कुठेतरी आपला सप्राईवर भाऊ असतो बहीण असते त्यांच्याकडून मला असली माहिती मिळते जय महाराष्ट्र
Very good massage
Thank you
राम राम मामा. नागपूरला पावसाची रिमझिम आज सुरच आहे.
राम राम मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
Chan video kaka❤❤❤❤
Thank you 😊
Ram Ram mama shree
घरी आले नसते तर जमलं असतं.
राग राग.
Namaskar Mama 🎉
Nice..............❤❤❤❤❤❤
Thanks
राम कृष्ण हरी मामा
लग्न हे दोघांच्या घरच्या संमतीने झाले पाहिजे... otherwise it's better to avoid it.
🙏🙏🙏❤❤❤
मामा आज दिवसभर पाऊस चालू होता आमच्याकडे त्याच्यामुळे स्टोरी मी संध्याकाळी जय श्रीकृष्ण उत्तर महाराष्ट्र मालेगाव
संध्याकाळी तर संध्याकाळी तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात हे महत्त्वाचं जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी माऊली
आबा आज पाऊस थांबला आहे
मामा यापुढे बाप होणे फार आवघड झाल गावत राहिल तर लोंक शेण घालतान तोंडत मुल नाही म्हणून मुल झाल्या वर असे होते दोन घरांची राख रांगोळी खरी चुक कोणाची?
यशश्री शिंदे हत्याकांड या वर मामा एपिसोड करा
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤
Good morning 🌄🌄 mama 🌞🌞
Good morning mama
त्याने एक केली दोघांनाही सम्पवायला पाहिजे होत
वडिलांची मागणी बरोबर आहे.तु तिकडे च रहा
Mama boota chi gost saga
गुड मॉर्निंग मामा
राम राम मामा ....जातीवाद वगेरे आहेच पण काही लोक मुद्दाम एखाद्या विशिष्ट 'व्यक्ती' व समाजाची विशेषतः एका "जाती"ची बदनामी करण्यासाठी पण प्रयत्न करतात हे देखील तेवढं प्रखर सत्य आहे
अगदी बरोबर बोललात
हया पूर्वी देखिल जय भीम बोल म्हणून एका मातंग तरुणाश् मार हानchi घटना घडली होती पुढे त्यात मुलगा मरण pavla😢
Good, Worker
Thanks
Tya mulila akkal pahije hoti
Tichya jatit lagn hoyala pahije hote
Shevati apala dharm japala pahije hota.
नमस्कार काका सिल्लोडकर संभाजी नगर❤❤❤
❤❤❤❤❤❤
नमस्कार मामासाहेब
❤❤❤
तिला दूसरा मिळेल
🙏❤
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤❤❤
राम राम मामा
Khup bhary
जय हरि माउली मामा😂😂😂😂
Jativad kadhich sampnar nahi lol kadhihi sudhrnar nahi mama
Dada tya Dogani Gawat nahi yayala pahije hote
Media mdhe jat ulat sult sangitle
Mama Aaj Ghrat
जातीत बुडेलाला सर्व श्रेष्ट देश
चूक त्या मुलीची आहे...
आई वडील ज्यानी तुला 18 वर्षे सांभाळून मोठी केली... त्यांचा विचार तिने केला नाही.
निदान तिने घरी येता कमा नये..जर ती वडीला च्या नजरे समोर नसती आली कुठे तरी लांब राहिली असती तर..खूप चांगल झाल असत.