जन्मा पासून राजेंच्या नशिबी आयुष्या भर दुःखच आलं आणि या औरंग्याने पण कही कमी नाही ठेवली वाहो शंभुराजे थोर तुम्ही नियतीने डाव साधला नाहीतर हा छावा यामालही हाकलून लावणारा 😭 काय महादेवा थोडा अजून साथ देतात तर aj इतिहास काही वेगळाच असता थोर हो राजे तुम्ही असा राजा आख्या पृथ्वी तालावर पुन्हा होणे नही..... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
हा एपिसोड पाहिल्यावर डोळ्यातून पाणीच येत की ज्या राजाने संपूर्ण स्वराज्य वाढवलं ज्या ज्या राज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण स्वराज्य चालत संपूर्ण फौज चालते त्याच राजाला अशी परिस्थिती आली 💔
A मुकरब संताजी तुझी वाट पाहतोय जो किनारो से टक्कराता है उसे तुफान कहते है और जो तुफान से भी टक्काराने की दिल मे हिम्मत रखता है उसे मावळा धनाजी संताजी कहते है जय शिवराय जय शंभुराजे🌹🌹
वतन खूप बदनशिबी होऊन आलं राजेंच्या वाटेला , वतनामुळे गणोजी कान्होजी तिकडे गेले आणि या हरजोजी गिरजोजी पण वतनाचा निवाडा घेऊनच आले होते, त्या वतनाचा विषय बंद केलेला असून सुद्धा वतन गळ्यात आलं,भोवलं. कान्होजी गणोजीच्या वतनामुळे तर घात झालाच आणि या दोघांच्या वतनामुळे पण काही न काही 1%, 10% किती का होईना, पण ते ही नकळत कारणीभूत ठरले .. भले मुद्दाम केले नाही पण न्यायनिवावडा नसता तर राजे संगमेश्वर पासून दूर सुरक्षित ठिकाणापर्यंत आले असते, कदाचित रायगडावर सुद्धा पोहचले असते तेवढ्या वेळात, शेवटी काय आता इतिहास .. वाईट वाटले आणि काय झाले तरी बदलू शकत नाही .. मुजरा राजे .. जय शिवशंभू ❤
आईची शप्पथ सांगतो असा वेळ कधीच यायला नव्हता पाहिजे फितुरी हेच मोठी हीच मोठी चूक आणखी सुद्धा फितुरीची संकट आहे असं करू नका ही आपल्याच माणसाचा हात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मानाचा मुजरा संभाजी महाराज ना
जय शिवराय जय जिजाउ जय शंभुराजे .... आज धाकल्या धनीला मुक्रब खाना चा फौजेने पकडलं.. का आज बघतांना असं वाटतं कोणी बाजी प्रभू म्हणून आल नाही माझा धन्याला वाचवायला .. का कोणी नाही आल आमचा छत्रपति शिवाजी महाराजांचा पुत्र ला वाचवायला ... आंगा वर काटे आले बघतानी .. एकदा नियती माझा राजा सोबत पाहिजे होती आज आमचा इतिहास काही तरी वेगळा असता ..... ह्या गोष्टीला तब्बल 333 वर्ष झालीत आज पण बघताना डोळे भरून आले ... हा इतिहास लोकांना कळव म्हणून सगळ्या कलाकारांचे त्यांचा सहकाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार ... छत्रपति संभाजी महाराज की जय..........
महाराज आताही भूतकाळात परत जाता आल असत न तर नक्की देवाला एकच प्राथर्णा केली असती की देवा हा आमच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी क्षण बदल, माझ्या राजाला वाचव देवा, आम्हा सगळ्यांना गरज आहे त्यांची, आम्हाला पोरके केल देवा तू खूप वाईट केलस 😭
मालिकेतील scene मध्ये शंभुराजेंना विचार तरी करायला वेळ दिलाय even कवी कलशांसोबत बोलायला तरी वेळ दिलाय पण खऱ्या आयुष्यात 1 फेब्रुवारी 1689 रोजी माझा सर्जा शंभूराजा कसा लढला असेल काय ऐट असेल माझ्या राजाची....मुकर्रबखानाची गां* फाटली असेल अटक करताना आणि आपण जे शेवट बघितलं की राजेंना भाले लावल्यावर ते शांत उभे राहिले अरे शांत उभा राहणारा माझा राजा नव्हता..... त्यावेळी त्यांच्यावर साखळदंड फेकले गेले आणि अटक केली आणि अशा प्रकारे स्वराज्याचा छावा शूर आबांचा शूर छावा, धर्मवीर,संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक, शिवपुत्र,छत्रपती शंभूराजा कैद झाला😢😢 ही कंमेंट लीहिताना सुद्धा माझे हात थरथरतायत... जय शिवराय,जय शंभूराजे,जय जिजाऊ🚩🚩🚩
instagram.com/being_shivaji?igshid=1qhos2cqj0ftw रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही छत्रपति शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. या युगप्रवर्तक माहाणायकाचे विचार, आदर्श आजपासून सामान्य जनतेला सांगायचे धोरण हाती घेतले आहे. धन्यवाद!
बहिर्जी आयुष्य भर स्वराज्य निष्ठा निभावली हो तुम्ही आणि थोड्या न चुकलात आज फक्त एकवेळ तुम्ही हवे होता शेवटचं संकट काय हो काका छावा पकडला जात आहे हो.... अकाबरन पण उशीर केला
instagram.com/being_shivaji?igshid=1qhos2cqj0ftw रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही छत्रपति शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. या युगप्रवर्तक माहाणायकाचे विचार, आदर्श आजपासून सामान्य जनतेला सांगायचे धोरण हाती घेतले आहे. धन्यवाद!
सर तुम्ही दाखवलेले सर्व episode चांगले होते पण महळोजी बाबा हे काय एका वरात मृत्युमुखी पडणार होते . कविराज हे काय एक बान लागला म्हणून आल्या राजाला अटक करू दिलं असतं आणि आमचे मर्द मराठे मावळे , घुलस्वर हे काय येवढे घाफिल रले असेल नाही ....हे शेवट काही आवडलं नाही सर मला ॥जय भवानी॥॥जय शिवराय॥ ॥जय शंभु राजे॥ जगदंब
जर शंभूराजे अजून दहा वर्ष जगले असते तर आजचा इतिहास वेगळा असता इंग्रजांनी जहा भारतावर दीडशे वर्षे राज्य केले नसते आणि आजचा इतिहास वेगळा असता आजची परिस्थिती पूर्वी सारखीच आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता आता पण निघतोय इंग्रज आले नसते तर अजून दहा पण आता पेक्षा तीन पट जास्त सोन्याचा धूर निघाला असता
खेल संपला मणायला सिरियल बघतो आहोत हाथापायातल अवसान गलुन पडल्या सारखे झालय हो डोले कधी डबडबले कलालेच नाही शंभु राजे पकडले गेले पुढे सिरियल बघायचे त्राणच राहिले नाही हिम्मत ही नाही रामानंद सागर च्या रामायण आणि श्रीकृष्ण नंतर आम्हाला बांधुन ठेवणारे धारावाहिक स्वराज्य रक्षक संभाजी
1 se 758 tak pure episodes dekhe par ab isse aage nahi dekh sakta.. Shambhu raje is bar ganimi kava kar agar yeha se agar nikal gaye hote to sirf maharashtra hi kya pure hindustan ka itihas hi aaj kuch or hota..Jay shivaji Jay shambhaji 😭😭😭
आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७५८ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
instagram.com/being_shivaji?igshid=1qhos2cqj0ftw रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही छत्रपति शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. या युगप्रवर्तक माहाणायकाचे विचार, आदर्श आजपासून सामान्य जनतेला सांगायचे धोरण हाती घेतले आहे. धन्यवाद!
शंभूराजे घाताने पकडले गेले 😭😭😭😭 सगळ्यांच्या आयुष्यात सुख देणारा अशा माझ्या शंभूराजाच्या आयुष्यात दुःख का देवा खूप कठोर झालास देवा खूप खूप 😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏
इतिहासातील काळा दिवस आहे हा 😢😢
जन्मा पासून राजेंच्या नशिबी आयुष्या भर दुःखच आलं आणि या औरंग्याने पण कही कमी नाही ठेवली वाहो शंभुराजे थोर तुम्ही नियतीने डाव साधला नाहीतर हा छावा यामालही हाकलून लावणारा 😭 काय महादेवा थोडा अजून साथ देतात तर aj इतिहास काही वेगळाच असता थोर हो राजे तुम्ही असा राजा आख्या पृथ्वी तालावर पुन्हा होणे नही..... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
True
होय..खरे आहे 🙏🚩
Ķ
आगदी खर आहे 🥲
Maja Raja gidhdanchya tavdit ghavla
स्वराज्याचा दुसरा छत्रपती या मालिकेतून सर्व महाराष्ट्राला समजला 🙏🚩
हा एपिसोड पाहिल्यावर डोळ्यातून पाणीच येत की ज्या राजाने संपूर्ण स्वराज्य वाढवलं ज्या ज्या राज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण स्वराज्य चालत संपूर्ण फौज चालते त्याच राजाला अशी परिस्थिती आली 💔
आई शपथ सांगतो, हा एपिसोड बघितल्यावर रक्त खवळतं यार माझं.
Hoy बरोबर आहे
A मुकरब संताजी तुझी वाट पाहतोय जो किनारो से टक्कराता है उसे तुफान कहते है और जो तुफान से भी टक्काराने की दिल मे हिम्मत रखता है उसे मावळा धनाजी संताजी कहते है जय शिवराय जय शंभुराजे🌹🌹
खूप त्रास होतोय हे पाहून...हिम्मत होत नाहीये पुढचे episode पाहण्याची...🥹
Same😢
Ho na bhai Barobar bolala
होय..आता पुढचे एपिसोड पाहणे अवघड होऊ लागले.. 🙏🚩
माझी पण 😭😭😭😭
हो ना अगदीं बरोबर आहे
वतन खूप बदनशिबी होऊन आलं राजेंच्या वाटेला , वतनामुळे गणोजी कान्होजी तिकडे गेले आणि या हरजोजी गिरजोजी पण वतनाचा निवाडा घेऊनच आले होते, त्या वतनाचा विषय बंद केलेला असून सुद्धा वतन गळ्यात आलं,भोवलं. कान्होजी गणोजीच्या वतनामुळे तर घात झालाच आणि या दोघांच्या वतनामुळे पण काही न काही 1%, 10% किती का होईना, पण ते ही नकळत कारणीभूत ठरले .. भले मुद्दाम केले नाही पण न्यायनिवावडा नसता तर राजे संगमेश्वर पासून दूर सुरक्षित ठिकाणापर्यंत आले असते, कदाचित रायगडावर सुद्धा पोहचले असते तेवढ्या वेळात, शेवटी काय आता इतिहास .. वाईट वाटले आणि काय झाले तरी बदलू शकत नाही .. मुजरा राजे .. जय शिवशंभू ❤
आईची शप्पथ सांगतो असा वेळ कधीच यायला नव्हता पाहिजे फितुरी हेच मोठी हीच मोठी चूक आणखी सुद्धा फितुरीची संकट आहे असं करू नका ही आपल्याच माणसाचा हात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मानाचा मुजरा संभाजी महाराज ना
जय शिवराय जय जिजाउ जय शंभुराजे ....
आज धाकल्या धनीला मुक्रब खाना चा फौजेने पकडलं..
का आज बघतांना असं वाटतं कोणी बाजी प्रभू म्हणून आल नाही माझा धन्याला वाचवायला .. का कोणी नाही आल आमचा छत्रपति शिवाजी महाराजांचा पुत्र ला वाचवायला ...
आंगा वर काटे आले बघतानी .. एकदा नियती माझा राजा सोबत पाहिजे होती आज आमचा इतिहास काही तरी वेगळा असता .....
ह्या गोष्टीला तब्बल 333 वर्ष झालीत आज पण बघताना डोळे भरून आले ... हा इतिहास लोकांना कळव म्हणून सगळ्या कलाकारांचे त्यांचा सहकाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार ...
छत्रपति संभाजी महाराज की जय..........
माझ्या देवाच्या नशिबी कायम दुःख आले लहानपणापासून
येसूबाई यांनी राजांची शेवटची भेट घेतल्यावर डोळ्यात आसू आलेत.
🚩
संगमेश्वरी संताजी धनाजी सारखे शुरवीर मावळे असते तर माझा राज्या सुखरूप बचावला असता😢😢🥺🥺 जय🙏🙏 जिजाऊ जय शिवराय🌺🌼 जय शंभुराजे🙇💮🏵️🚩🚩
संभाजी महाराज यांनी नियुक्त केलेले सरनौबत माळोजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 💐💐💐💐
पण सरनौबत हंबीरराव मोहिते यांची सर नाही आली कोणाला
@@dhruvpatil4547 👍
आई जगदंबे धाव माझ्या राज्याला वाचव आई जगदंबे..वाचव..रे.. 🙏🚩
शंभूराजे, शतशः नमन, शूर लढवय्या, सिव्हचा छावा, खरच,
Hii
छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ....... डोळ्यात पाणीच आलं
बहिजी काका असते तर लगेच खबर आणली असती 😢
hona. Toparyant bahairji pan navthe, Hambirrao pan navthe. Te aste tar ashi paristithi alich nasti.
I think that was biggest mistake Chatrapati Sambhaji Maharaj should develop more competent spies like Bahirji Naik he was completely dependent on him.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
महाराज आताही भूतकाळात परत जाता आल असत न तर नक्की देवाला एकच प्राथर्णा केली असती की देवा हा आमच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी क्षण बदल, माझ्या राजाला वाचव देवा, आम्हा सगळ्यांना गरज आहे त्यांची, आम्हाला पोरके केल देवा तू खूप वाईट केलस 😭
😰😰😰🙏
Are devala vinanti nahi karaychi talvaar hatat gheychi maharankade ek war ahi houn deycha nahi 🚩🚩🚩🚩 hich ahe marathyachi jaat
माझा सोन्यासारखा राजा या डुकरांच्या कळपात सापडला 🥺🥺🥺
😭😭😭😭😭जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩जय गणोजी शिर्के 🚩जय संताजी घोरपडे धनाजी जाधव 🚩🚩
😢😂❤🎉औरंगजेब जजज़
ह्या 2 भावानं मुळे महाराज अडचणीत सापडले .
फार वाईट वाटले हे दृश्य पाहून😢😭😱
माझा राजा ह्या डुकराच्या कळपात सापडलं मला खूप रडायला आले मी रतरभर झोपलो नाही सारखे डोळ्यात अश्रू आले
Same❤
😢😢😭😭
माझ्या डोळ्यात पाणी आले राजांसाठी मी जीव ओवाळून टाकला असता
मालिकेतील scene मध्ये शंभुराजेंना विचार तरी करायला वेळ दिलाय even कवी कलशांसोबत बोलायला तरी वेळ दिलाय
पण खऱ्या आयुष्यात 1 फेब्रुवारी 1689 रोजी माझा सर्जा शंभूराजा कसा लढला असेल काय ऐट असेल माझ्या राजाची....मुकर्रबखानाची गां* फाटली असेल अटक करताना
आणि आपण जे शेवट बघितलं की राजेंना भाले लावल्यावर ते शांत उभे राहिले अरे शांत उभा राहणारा माझा राजा नव्हता.....
त्यावेळी त्यांच्यावर साखळदंड फेकले गेले आणि अटक केली आणि अशा प्रकारे स्वराज्याचा छावा शूर आबांचा शूर छावा, धर्मवीर,संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक, शिवपुत्र,छत्रपती शंभूराजा कैद झाला😢😢
ही कंमेंट लीहिताना सुद्धा माझे हात थरथरतायत...
जय शिवराय,जय शंभूराजे,जय जिजाऊ🚩🚩🚩
Agdi barobr
काय यादव तुमच्या निवाडयामुळे शंभूराजे महाराज फसले गेले
Tru
आपल्याच लोकानी फसवलं आपल्या राज्यांना...नाहीतर काय हिंमत यांची माझ्या राज्यांना...पकडायची....😢
डोळ्यात पाणी आल असा आहे हा एक क्षण
देवा काय केलं हे,इथं जर माझा राजा वाचला असता तर दिल्ली काबीज केली असती
750 एपिसोड पासून पुढे जाऊ वाटत नाही, आधीच्या एपिसोड पेक्षा पण त्यापुढचा एपिसोड बघायला अजून जास्त जड जातंय.
हेरखाते कुठे होते त्यांनी राजांना खबर का दिली नाही मुकरब येतोय म्हणून 😟😟😟😢
जय शंभूराजे 🚩🚩
कान्होजी सारखे लोकं असले तर कायच बोलायचं..,
येणारे संकट त्याच क्षणी ओडखुन संभाजी महाराजांनी कान्होजी ला शिक्षा दिली तरीही कान्होजी सुधारला नाही....
instagram.com/being_shivaji?igshid=1qhos2cqj0ftw
रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही छत्रपति शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. या युगप्रवर्तक माहाणायकाचे विचार, आदर्श आजपासून सामान्य जनतेला सांगायचे धोरण हाती घेतले आहे. धन्यवाद!
बहिर्जी काका असते तर लाय भारी झालं असतं
शंभू राजे चाणक्य नीति भूल गए की राजा को बीना सुरक्षा नही रहना चाहिए, सुरक्षा से लापरवाही संभु राजे को महंगी पड़ी। और कष्ट दायक मौत पाए
बर्हीजी काका तुम्ही हवे होता...यावेळी...
Bahirji kaka ni comment vachli tumhi
महाराष्ट्र च्या इतिहासात तील काळा दिवस
१ फेब्रुवारी काळा दिवस
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभुराजे🚩
पाहा बहिर्जी काका गनीम राज्याच्या जवळपास आला आनी राज्यांना खबर नाही......
बहिर्जी आयुष्य भर स्वराज्य निष्ठा निभावली हो तुम्ही आणि थोड्या न चुकलात आज फक्त एकवेळ तुम्ही हवे होता शेवटचं संकट काय हो काका छावा पकडला जात आहे हो.... अकाबरन पण उशीर केला
Jay shivray 🙇🏻♀️❤️🔥 jay shambhu raje 😊
फाटली मुकर्रबखानाची शंभूराजे ची तलवार बगुन
माहाराजाना असे पाहुण डोळ्यातील अश्रू अनावर झाले 😭😭 काळानी खात केला ...
instagram.com/being_shivaji?igshid=1qhos2cqj0ftw
रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही छत्रपति शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. या युगप्रवर्तक माहाणायकाचे विचार, आदर्श आजपासून सामान्य जनतेला सांगायचे धोरण हाती घेतले आहे. धन्यवाद!
सर तुम्ही दाखवलेले सर्व episode चांगले होते पण महळोजी बाबा हे काय एका वरात मृत्युमुखी पडणार होते . कविराज हे काय एक बान लागला म्हणून आल्या राजाला अटक करू दिलं असतं आणि आमचे मर्द मराठे मावळे , घुलस्वर हे काय येवढे घाफिल रले असेल नाही ....हे शेवट काही आवडलं नाही सर मला ॥जय भवानी॥॥जय शिवराय॥ ॥जय शंभु राजे॥ जगदंब
सगळे निघा निघा म्हणत असताना राजे का नाही निघालात .अस का केलत आपण महाराज खूप वाईट वाटतय
इतिहास हासातील काळा दिवस आमच्या राज्याला पकडल ते बी फितूरीन
बहिर्जी नाईक,, हंबीर राव असते तर राज्यांच्या केसाला पण धक्का लागला नसता,,
🙏⛳जय #शंभू #राजं ⛳🙏
🙏⛳म्हाळोजी बाबांना त्रिवार मानाचा मुजरा ⛳🙏
जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩
Maja Raja sobt ash nko whyla hot majan nahi baghan hot😭😭
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩👍👍👍
काय राज्यकरभार करायचे माझे शंभूराजे 🚩😍
महाराज तुमाला मानाचा मुजरा
जन्म झाल्या पासून नुसत संघर्ष आनि दुख तरी पण माझा राजा खंबीर पणे या सर्वां ना सामोरे गेला 😢😢 देवा
Etihas ha mrutyu kadhich visarnar nahi 🥺🥺
जर शंभूराजे अजून दहा वर्ष जगले असते तर आजचा इतिहास वेगळा असता इंग्रजांनी जहा भारतावर दीडशे वर्षे राज्य केले नसते आणि आजचा इतिहास वेगळा असता आजची परिस्थिती पूर्वी सारखीच आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता आता पण निघतोय इंग्रज आले नसते तर अजून दहा पण आता पेक्षा तीन पट जास्त सोन्याचा धूर निघाला असता
खेल संपला मणायला सिरियल बघतो आहोत हाथापायातल अवसान गलुन पडल्या सारखे झालय हो डोले कधी डबडबले कलालेच नाही शंभु राजे पकडले गेले पुढे सिरियल बघायचे त्राणच राहिले नाही हिम्मत ही नाही रामानंद सागर च्या रामायण आणि श्रीकृष्ण नंतर आम्हाला बांधुन ठेवणारे धारावाहिक स्वराज्य रक्षक संभाजी
जय शिवराय जय शंभूराजे
Hiiii8
🚩Shamburaje,maloji baba, kavikalash yanna manacha mujra🚩🚩
महाराज का निघून गेले नाहित 😭😭😭
Bhava Maharaj nighalae pan pakadle gele
संभाजी महाराज 🙏
दैवत माझे🙏
माझा राजा बेसावध होता... नाही तर त्या मुकरबखानाला महाराजांनी मारून टाकले असते...
जय शंभू राजे 🚩🚩🚩
17:37 see how Mukharabh Khan run😂😂😂😂
Chhatrapati Sambhaji Maharaj 🚩🚩
मालोजी बाबा नी सांगितलं जावा आम्ही रोखुन धरतो त्या वेळी कट हाणला असता तर पण पकडले गेले नसते राजे
Chatrapati shiviji maharaj ki jay 🚩 Chatrapati Sambhaji maharaj ki jay 🚩🚩
758 done ❤
Date 10 June 2024
2024 made kon kon bagat ahe?
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमोल कोल्हे सर तुम्ही खूप छान साडर केली समभाजीमाराजाण्चीभुमीका
1 se 758 tak pure episodes dekhe par ab isse aage nahi dekh sakta..
Shambhu raje is bar ganimi kava kar agar yeha se agar nikal gaye hote to sirf maharashtra hi kya pure hindustan ka itihas hi aaj kuch or hota..Jay shivaji Jay shambhaji 😭😭😭
आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७५८ भाग बघून पूर्ण झाले.
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
डोळ्यात पाणी आले हो
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
हारमखोर मुकरब
😭😭
महाराज आमचा मूजरा
महाराज 😭😭😭😭😭😭😭😭😭
I can't stopped crying 😭😭😭
Kharach
३६ कोटी देव एकीकडे आणि माझे राजे एकीकडे... आम्ही तुमच् पांग कस फेडणार
instagram.com/being_shivaji?igshid=1qhos2cqj0ftw
रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही छत्रपति शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. या युगप्रवर्तक माहाणायकाचे विचार, आदर्श आजपासून सामान्य जनतेला सांगायचे धोरण हाती घेतले आहे. धन्यवाद!
कोण शौर्य कोण स्वामिनिष्ठा
Raje..😢😢😢😢😢😢 jay shivray jay shambhuraje🚩🙏🏼🙏🏼
महाराज येवढे हुशार , बुद्धिवान होते , परंतु याच वेळी का गाफील राहिले 😭😭😭😭
💔💔💔💔💔💔💔💔😭😭😭😭😭
😭😭😭😭😭😭bghushi ny vatate mazya rajanna ksky pakdll hyanni😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😞😞😵😵😵😵
एका वाघाला पकडण्यासाठी लाखो हिजड्यांची फौज आली होती 😡😡
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
🙏🙏🙏🚩🚩💪
Ho❤
Ho
वाघची शिकार करयला लांडगे निघाले
🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩
हिम्मत नाही होत इथुन पुढचा भाग पाहायची😢😢😭😭😭
आपल्या हेरखात्याना ह्याची माहिती हवी होती...
Bahiraji kaka aasate tr Maharaj vachale asate.
Tru
14:53 राजे निघा हो .... नका थांबू इथे.... 😭😭😭😭😭😭😭
पाहाव वाटत नहीं अस वास्ते संभाजी राजे सूखरूप असले पाहिजे बस
आता पाहु.शकत.नाहि😂😂❤❤
आमचे राजे देवच
Veer शिवशंभुराजे
Jay sambhaji raje