मस्त वंजारी साहेब.. एकदम योग्य विश्लेषण केलं.. शिंदे, राणेंचे शिष्य आशिष जाधव यांचा तिळपापड झाला असेल तुमचे शब्द ऐकून. आपल्या सारख्या लोकांच्या स्पष्ट आणि बेधकड प्रतिक्रिये मुळे हे चाटूकार पत्रकार सुद्धा वटणीवर येतात.
चित्राताई वाघ , रुपाली ताई चाकणकर कुठे आहेत ? मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना उठसूठ राज्यपालांना ' राष्ट्रपती राजवट ' लागू करण्याची मागणी करणारे शिष्टमंडळ अज्ञातवासात गेले आहे का ? हनुमान चालीसा साठी जीवाची बाजी लावणाऱ्या राणा बाई घरी धुणीभांडी करत आहेत का ?
अशा घटनात राजकारण होत हे सत्य आहे फक्त आरोपी कोणा पक्षाचा यावरूनच ठरत असत पण या घटनेत जनतेने दखल घेतली तेव्हा त्याला वाचा फुटली पण एकंदर पहाता मुल मुली सुरक्षीत नाहीत हे सत्य आहे आपण नेहमी प्रमाणे चर्चाच करीत राहणार आहोत फक्त
खूपच छान विश्लेषण व मुघेसुद प्रकरण समजून सांगितल धन्यवाद .पण ह्या प्रकरणात ज्यानी ज्यानी बेजबाबदार पणा व निष्काळजी पणा दाखवला आहे, उदा. शाळा प्रशासन, पोलीस,हाॅसपिटल, इ. वर कठोर कारवाई झाली पाहिजेल.
एडव्होकेट वंजारी सर आपण छान विश्लेषण करीत आहात. मी तुमच्या विचारांचे स्वागत करतो अश्या गुन्ह्यातल्या आरोपीला तात्काळ मधल्या तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्ट ची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. आणि ते होईल. यात तिळमात्र शंका नाही.
राज्यातील सर्व पत्रकार बंधू, त्यांची संघटना यांनी या आणि अशा प्रकारचा या पूर्वी घडलेल्या घटनांची नोंद घेऊन राज्यातील सरकार बरखास्त करण्यासाठी आवाज उठविणे गरजेचे आहे. सरकार कर्तव्यदक्ष नाही.
आशिष जी मी परमेश्वराचे खुप आभार मानतो जर हे देवेन्द्र व एकनाथ महाराज लोकांचे सरकार नव्हते असते तर यांनी महाराष्ट्र पूर्ण संपविला असता ब्रम्हदेव शुद्ध काबुल करील यात दुमत नाही
मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री यांनी राजीनामा द्या. भाजपला महाराष्ट्रातून हाकला. ही लोकं लायकीची नाहीत, उर्मट झाली आहे सत्तेचा माज आला आहे यांना.
वंजारी साहेब एकदम बरोबर
Thank you vanjari sir
मस्त वंजारी साहेब.. एकदम योग्य विश्लेषण केलं.. शिंदे, राणेंचे शिष्य आशिष जाधव यांचा तिळपापड झाला असेल तुमचे शब्द ऐकून. आपल्या सारख्या लोकांच्या स्पष्ट आणि बेधकड प्रतिक्रिये मुळे हे चाटूकार पत्रकार सुद्धा वटणीवर येतात.
वा छान 👌वंजारी सरांनी सरकारचे सर्व कारनामे उघड केले 👍
जनतेच्या मनातील विचार व्यक्त केले आहेत धन्यवाद
धन्यवाद अॅ.धनराज वंजारी, मयुरी चव्हाण व आशिष जाधव लोकमत.
😊
खुप छान चर्चा केली सर... Mayuri madam thank you
एकनाथ शिंदे साहेब घडलेल्या घटनेस राजकिय रंग देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून त्यावर बोलाल असे वाटले होते. अशा वक्तव्याने तुमची प्रतिमा मलीन होत आहे.
साहेब सलाम तुम्हाला खर बोललात
मयुरी ताई, खूप छान तुम्ही बातमी सांगता. अशीच बातमी सांगितली गेली पाहिजे. 🙏🙏🙏
चित्राताई वाघ , रुपाली ताई चाकणकर कुठे आहेत ? मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना उठसूठ राज्यपालांना ' राष्ट्रपती राजवट ' लागू करण्याची मागणी करणारे शिष्टमंडळ अज्ञातवासात गेले आहे का ? हनुमान चालीसा साठी जीवाची बाजी लावणाऱ्या राणा बाई घरी धुणीभांडी करत आहेत का ?
मंत्री, आमदार, खासदार यांच्या मुलींवर प्रसंग येईल त्यावेळी सर्व जागे होतील.
नाहीतरी ह्याच्या मुली रोज अर्ध्या रात्री मी त्रा सोबत बिनधास्त असतात
अशा घटनात राजकारण होत हे सत्य आहे फक्त आरोपी कोणा पक्षाचा यावरूनच ठरत असत पण या घटनेत जनतेने दखल घेतली तेव्हा त्याला वाचा फुटली पण एकंदर पहाता मुल मुली सुरक्षीत नाहीत हे सत्य आहे आपण नेहमी प्रमाणे चर्चाच करीत राहणार आहोत फक्त
Akdam Khar vanjari saheb
घटनाबाहय सरकार आहे त्यामुळे, असे,होनार,मतदाता,विचार,करा,हुकूमशाह, घालवा,🎉🎉🎉
खूपच छान विश्लेषण व मुघेसुद प्रकरण समजून सांगितल धन्यवाद .पण ह्या प्रकरणात ज्यानी ज्यानी बेजबाबदार पणा व निष्काळजी पणा दाखवला आहे, उदा. शाळा प्रशासन, पोलीस,हाॅसपिटल, इ. वर कठोर कारवाई झाली पाहिजेल.
बदलापूर घटनेने लाडकी बहीण योजना गायब केली
मुख्मंत्रीपदाची पत, प्रतिष्ठा आणि आणि शिव सेना नावाला बट्टा लागली, शिक्षण का आवश्यक आहे हे सिद्ध होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र.. गृहमंत्री 2014-19 आणि 2022- आजपर्यंत.. साडेसात वर्षे... महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था राखण्यात असमर्थ ठरत आहेत..
खरं आहे
खुप छान वंजारी साहेब. वा मस्त मुद्दा मांडला
जाधव सर फार वाईट घटना
एडव्होकेट वंजारी सर आपण छान विश्लेषण करीत आहात. मी तुमच्या विचारांचे स्वागत करतो अश्या गुन्ह्यातल्या आरोपीला तात्काळ मधल्या तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्ट ची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. आणि ते होईल. यात तिळमात्र शंका नाही.
उज्वल निकम हा अजिबात न्याय देऊ शकत नाही
💯 barobar
राज्यातील सर्व पत्रकार बंधू, त्यांची संघटना यांनी या आणि अशा प्रकारचा या पूर्वी घडलेल्या घटनांची नोंद घेऊन राज्यातील सरकार बरखास्त करण्यासाठी आवाज उठविणे गरजेचे आहे. सरकार कर्तव्यदक्ष नाही.
या प्रकरणी पिडीतांना न्याय मिळेल असे वाटत नाही. म्हणूनचं लोकांचा उद्रेक झाला.शाळेच्या संचालक यांच्या वर काही कारवाई होईल असे वाटत नाही.
Sirji, in this case military court marshals process is possible by law pl, suggest
1 महागाई
2 बेरोजगारी
3 यु पी एस सी ,एम पी एस परिक्षा
4 तोडक्या पगारावर आऊट सोर्सिंग
पुरोहीत आणी पुजारी, आचार्य असे माणशे देश्याचा नायनाट करतात.
Vanjari sir gret
कधी तरी लाज वाटेल का या राज्य कर्त्याना हा बरोबर आहे 1500रू टाकले आहे ना महिलांना मग बाकी काहीहोवो या राज्यात
भाजपाचा,धिकार,🎉🎉🎉🎉
सर बरोबर बोलतात जय हिंद
Far East ahe jadhao sir
निकमाला कोर्टात उभ करू नये हा पण भाजपाचा आहे
न्याय व्यवस्थेच राजकारण हे खुद्द देश्याच्या पंतप्रधानांनी केलीय...
दाडिवाल्याने राजीनामा द्यावा 😮
निर्लज्ज 😮
देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे
जाधव साहेब, असाच अपमान साम टी. वी. च्या महिला पत्रकाराचा पूज्यनीय गुरुजी भिडे यांनी केला होता. हेच यांचे संस्कार आहेत.
देशभरातील राजकारणी अगदीच उथळ वागतात्येत भाजपा त्यात आघाडीवर आहेत
विद्यमान सरकार चा जाहिर निषेध करावा तेवढा कमी आहे
Nice Narration sir n Reporting sir
शाळेत पालखक.गेल्यावर शाळेने स्वता दखल घेऊन पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल करायला पाहिजे होते.
आशिष जी मी परमेश्वराचे खुप आभार मानतो जर हे देवेन्द्र व एकनाथ महाराज लोकांचे सरकार नव्हते असते तर यांनी महाराष्ट्र पूर्ण संपविला असता ब्रम्हदेव शुद्ध काबुल करील यात दुमत नाही
धन्यवाद वंजारी साहेब अगदी सालपाट काढलं आहे सरकारचं आणि टरबुज व मिंदेच्या सगळ्या गद्दाराचं
अशीच निर्भिड भाषा बोला वंजारी साहेब
फडणवीस ला घरी बसवा मग कळेल तुम्हाला कायद्याने सुविधा काय आहे जय हिंद जय महाराष्ट्र
खरच या घटनेत राजकारण झालं आहे... इतकी वाईट परीस्थिती आली आहे का???
या घटनेत प्रशासन मुख्याध्यापिका पी आय. डॉ. दबाव आणणारे आरोपी होतात बी जे पी ची शाळा असलने काही करनार नाही
भाजप. माहारा्षट्त. नको
देवेंदर द्या की राजीनामा
BJP hatav desha bachao
चित्रा, विचित्रा रूपाबाई बोला की!
आशीषशेठ 🙏🙏.
आकारDG9 वाल्याची प्रतिक्रिया आहे जरा पहा...
लोकांना जरा सुद्धा लाज नाही वाटत, अश्या गोष्टी वर पण राजकारण करायला...
जगातील काही देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते..
शाळा प्रशासनाने पोलिसात तक्रार द्यायला हवी होती
पोलीसांची इमेज पूर्ण खराब झाली
सामान्य लोक विश्वास ठेवत नाहीत
Contract labour पद्धती चे तोटे. जे सदयचे सरकार आणणार आहे कि होते
जय श्रीराम म्हणणारे कुठे गेले
याला जबाबदार फडणवीस
Asanvedil Sarkar.
आशिश जाधव सर मोबाइल वर सध्या चालू असलेले porn व बेबसिरिज बंद करणे फारच गरजेचे आहे त्यामुळेच हे घडते
जाधव सर फार वाईट
Khoke sarkar Gujarat lobby
या घटनाबाह्य सरकार कडून एक मंत्र निश्चितच मिळाला की तुम्ही १५०० घेतलेना मग काय होईल ते सहन करायचे
समाजकंटक आंदोलन करत होते अस तुम्ही म्हणाला
Aata udya ujjaval Nikam vakil saheb courtcha rule sangnar mag 8 divsani janta visarnar
सत्चे मांज आले
सरकार जबाबदार आहे
याच्यामध्ये कुणालाच काही होणार नाही कारण आपला गृहमंत्री वाला आहे त्याच्यामुळे हे असंच कायम राहणार जोपर्यंत तो या पदावर आहे तोपर्यंत हे असेच राहणार
Police सा ना 2 दिवस 12/12 तास लागतात , आदोलक वर कारवाई ताबतोफ होते, हे कोणाचे आदेश असू शकतात
कोविड मध्ये पी एम केयर ,रेमीजवीर ,मंदिरे उघडा काय काय नाटके केलीत भाजप ने
पोलीस आणि राजकारणी महाराष्ट्र वाट लावली आहे
Anand dighe Saheb aste tar tya nardhamala ubha jalala asta.
उज्वल निकम यांला सरकारी वकील नेमण्यात माझा विरोध आहे👉 तुमच मत काय आहे
Nirbhid patrkarita
राजकारण करताय शिंदे बोलतायत राजकारण करणारे असे बोलतायत
सिनेर पी आय सुभेदा सारोळे ही देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारस ने बदलापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती
आशिष जी खुप छान व्हिडिओ केला पत्रकारनीही काही शिकलं पाहिजे संचालक, म्हात्रे यांनाही अटक झाली पाहिजे
आता निवडणुका पुन्हा दोन महिने पुढे ढकलनार वाटतं
Traditional British mediums 😢
Police department ne ata राजकारणी च्या दडपणाखाली येणे बंद करावे नाहीतर तेच बदनाम होतील आणि जनतेच्या रोषाला समोर जावे लागेल
जाधव तुम्ही सरकार जबाबदार आहे का बोला
देवेंद्र फडणवीस च्या मुलीवर असा प्रकार झाला असता तर कळाले असते वेदना काय असता
Virodhakani jaab vicharla tar lagech rajkaran ?
Ya prakaranat Rajkaran honar asel tar houde.😡😡
आशिष सर समाजकंटक नाही भाजप चे कार्यक्रते होते आंदोलन बदनाम करायला
Where is MNS
कोठे thevla mahatsyra
Lahan mulana school paryant ' Hirkani ' bus dyavi. Auto Rixa noko.
बदलापूर करानो ही शाळा पेट्रोल टाकून जाळली पाहिजे
Maharbani kale ka fadenice ne
पिडीता हा शब्द वापरणं थांबवा. छोटी बाळं आहेत ती.त्यांच्याबरोबर दुष्कृत्य करणाऱ्याला बाजू मांडण्याचा काहीही अधिकार नाही.
कोठे thevla mahatsyra
हे कसले हिंदूंचे सरकार
महाराज असते तर 3 फाशी झाली असती
Chitra vichitra rupali tai aata Kay karnar
Rajkaranacha kai sambhand Sarkar la prashan nahi ka karayche.
Ashish sir tumhi sarkar chya surat sur misalat aagat.🙏
काहि नाहि नाहि आषिश तु चोख फक्त मालकाचि म्हणे पत्रकार
Police na punishment zali pahije
Shala manyata kadhanyapesha sarkarne tabiyat ghyavi
Ashish tumcha chehra ka padalay?
निकम हे निकामी आहेत
Police kiti asvadanshil ahait ya prkarnavarun deste tyana kashachi janiv nahi.kayada fakt garibansati ahai .shrimatasti vaga ahai