माझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'?
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- खरीप हंगामातील 14 पिकांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. तर धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. इतकच नाही तर यंदा दीडपट आणि 2022 मध्ये दुप्पट हमीभावाचं आश्वासनही मोदींनी दिलंय. सरकारच्या या निर्णयानं निसर्गाच्या लहरीपणामुळं हैराण झालेल्या, कर्जाच्या खाईत लोटलेल्या आणि नापिकीनं त्रस्त असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जवळपास 10 वर्षांनी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी यूपीए सरकारनं 2008-2009 मध्ये खरीप पिकांच्या हमीभावात 150 रुपयांनी वाढ केली होती. सरकारच्या या निर्णयानं आत्महत्येचा विचार करणाऱ्या बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा एकचा जगण्याची उमेद निर्णय होईल अशी आशा आहे.
लाज वाटते हमीभाव महननार्या सरकारची कीती कष्ट आहेत शेतकर्यांना
जय जवान जय किसान या घोषणे प्रमाणे ज्याच्या जवळ शेत जमीन त्यास शेती जमीन नाही त्यास नोकरीत यायला पहिजे तरच आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.
Sd
मी पण बीजेपी कार्यकर्ता आहे तरी बीजेपी ला मतदान करणार नाही
सरकार जवळ नोकरशाही चे सातवा वेतन आयोग आमदाराचा पगार वाढवण्यासाठी पैशे आहेत फक्त शेतकरी साठी पैसे नाहीत
Shetmjurabaddal kahi bolnar ka
only. 2024pm.congress.party.❤❤❤❤❤
पाशा भाऊ शेतकऱ्यांना विसरू नका शेतकऱ्यांचे फार वाईट आहेत विशेष करून कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची
असेच शेतमालाचे भाव राहिले तर पुन्हा सत्तेची आशा करू नका मोदीजी
शेतीला जर हमीभाव तर इतर मालाला का हमी भाव नाहीं खत. औषधे. औजारे व शेतीपूरक वस्तूचे पण हमीभाव मध्ये द्या ना शेतकऱ्यांना मग कंपनी वाले धांदाडगे झाले आहे व शेतकरी गरीब होत आहे लाज वाटते का खर बोलण्यासाठी नालायक राज्यकर्ते.
हो बाकीचे वाढतंय अन् शेतीमालाचा भाव तीथेच
Ok
Ok
❤@@basvrajpatil4076
😮
🎉
Thanks
हमीभाव हा वाढत्या महागाई नुसार व्हायला हवा , अच्छे दिन हेच ते सत्ता धार्यांचे
मोदिसाहेब आता आपले बुरे दिवस यनार
कापसाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे
पाशा भाउ आपण शेतकरी वीरोधक
खोटी गोष्ट आहे. कुठेही हमीभाव मिळत नाही.
गरीब शेतकरी अत्यंत बिकट अवस्था आहे बि बियाने महाग किटकनाश महाग मजुर खर्च जमीनीची मेहनत खर्च हां सर्व खर्च काढला तर शेतकर्याला काहीही शिल्लक राहत नाही
सरकार जर खरच शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल तर कांदा पिक पण हमीभावात घ्यावे कारण कांदा पिक हे फार मेहनत व खर्चिक आहे
आणी sex वाढवायला देखील फायदयाच आहे कांदा खालला की बाछानयाथ मजा यसले
तुम्ही कागदावर भाव वाढवले म्हणजे ते शेतकऱ्यांना मिळाले अंस काही नाही. व्यापारी देइल तेव्हा खर. माल वाढला भाव कमी. माल कमी भाव वाढतो. तुमच लक्ष कमी आहे.
साहेब बाराभानगडी नंतर सांगा पण कापसाचा भाव काय होइल ते खर खर सांगा
.
कांद्याच्या हमीभावा बदल बोला दादा गायकवाड तावशी पंढरपूर
कुठे आहे शेतकऱ्यांना हमी भाव हे सर्व फेकू आहे
दहा वर्षांत कधीच हमी भावाने सरकार ने धान्य खरेदी केली नाही केली तरच फार कमी प्रमाणात त्याचा फायदा व्यापारी लोकांनी घेतला .
बचु भाऊ तुम्ही खरे बोलत आहे
कापसाला पाहिजे तेवळा हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्येस मजबुर होत आहे कापसाला 12000 रु हमी भाव मिळालाच पाहिजे
Pahije
हे सगळे एका माळेचे मनी आहेत हे गेले सत्तर वर्षा पासून शेतकऱ्याची पिळवणूक करत असून हे रक्तपिपासू आहेत
अगदी बरोबर आहे
संगून दाखवता. तस. करूनही दाखवा.
Aur badhiya
बेसीक मुद्दा कळला पाशा साहेबांना बोलायलाच दिले नाही! 😀
Waheguruji❤बाहेगूर जी❤
Very nice prasnnaji
Visarisaf vis oknar modisab na sadar kalpna ahe jai hind
औषधाचे किंमति एम आर पी किती राहते
पाशा पटेल साहेब कीसाना चे हीत पावयास पाहीजे पण सरकार गुण गात आहे वीजय भाऊ कीसान चे खरे नेते आहेत
तीन दिवसा पुरवी आकरा ते साडे आकरा हाजार बाजारपेठ भाव होता आज शेतकरी सोयाबीन चे भाव होता आज शेतकरी सोयाबीन कारणी करतं आहे तर आठ हाजार वर आला आहे हे काय कारणं आहे
bachhu bhau he ek no boltat......................pasha patel vikle gele
Pasha खर् बोल
अरे राज्य हो खताचे भाव किती टक्के वाढले हे साग 7०*/* टक्के वाढली का 80*/*टंक्या पर्यंत वाढली ते सांग
अहो काहीच नका साहेब देऊ शेतकऱ्यांना
हमीभाव जाहीर केला पण त्याभावने मालं विकाला जात नाही आणि सरकार त्यात काही हस्तक्षेप करत नाही आणि यात शेतकरी मरतो हे वास्तव आहे पण सरकारला हे समजत नाही
.ट
Yesss sir absolutely right
@@vittalagalave9480 thanks
@@himmatraobhosle5734 छटठठ
शेतकरी कर्ज माफी करावी
Good information
जेव्हा सेटकत्रचा गरातल्ला माल विकला तेंव्हा सरकार खरेदी करत हे सुधारून setkarrach मलेआरच अगोदर केंद्र चालू करावे व डिझेल जसे वडले तसे सीट मल्लाचे भवा वाळवा
न्यूज चे प्रसन्न जोशी हे योग्य बोलत आहेत . देशाचे अर्धा अर्थ संकल्प बजेट जर शेतकरीवरच खर्च केला तर बाकीचे विकास काम वारेवरती सोडायची का ? देशाचा हूकमशहा बनला तरी शक्य नाही. हे न्यूज वाले चा बरोबर गोष्ट आहे
शेतीच्या मालाला हमी पण शेतीला लागणाऱ्या गोष्टी चे हमी भाव बादले पाहिजे
शेतकरयांना त्यांच्या मालाची किंमत त्यांनाच करु द्या ना व्यावसायिक त्यांच्या लोखंडी खिळयाचि किंमत सवता करतो मग आम्ही का आमच्या मालाचि किंमत करू नये हा कायदा लागू झालाच पाहिजे हे करा तरच तुम्हाला चांगले दिवस येतील नाही तर तूमचया घरांवर धाडीच
खरं तेच सांगतोय देवाची शपथ तरच शेतकरी सुखी होईल पहा😂 करून
हे एकच उत्तर पुरे 😢आहे
जो मुद्दा टाकला तोच बोलावं पाशा पटेल यांनी.....!
बरोबर आहे पाशा पटेल साहेबांच म्हंननै
Tumhi mast bolat rha..aamhi mst yaiktoy
फालतुगिरी बंद करा शेतकरी उगीच मरत नाही मालाला कुठे मालाला कुठे किंमत नाही, खते बियाणे औषधे दर दुप्पट झाले शेतीमाल मात्र आहे त्या किमतीत विकत आहे,
चालाक सरकार आहे .मीडीयावर जेवढे पैसे सरकार खर्च करत तेव्हढा पैस्सा जर शेतकऱ्यांना दिला तर .काही पाया पडायची गरज पडनारच नाही.
श्वामीनाथन अयोग लागु करा शेतकऱ्याना फसवु नका शेतकरी माप करनार नाही
दिड पट म्हणजे 50% वाढ ही भाव वाढ खोटी आणि फसवी आहे शेतकरी समर्थन करणार नाही.हे फसवीगिरी आहे.
बको बकतै रहों मिलेगा झुनझुने
।
हामी भाव मिळत नाहीत माझी मका 1095 विकली वाहतूक खच'फिटला नाही पाशाभाऊचे गणित कच्चा आहे आता हामी1850आहे निवडणूक फड आहेत उत्पादन खर्च वाढत आहे 1850 सुद्धा परवडत नाही मजुरी रासायनिक खत डबल वाढले डिझेल 100रू ओंलडली गाँसचे भाव 450वरून 950रू झाले दिः7/10/2021.पाशा पटेलला मोदिकडुन आमिश मिळाल पाशा पटेल रेटुन बोलते
GOOD.
डडजर|चरद
ث فخ
رفع رفع
शेतमाल कुठेही विका म्हणतात मग.कांदा काउन बाहेर जाउ देत नाही.
L
भारतात कांदाभजी जासत खातात महणुन
❤
जाहिर घोषना महत्वाची नाही घोषणेची अंमलबजावणी महत्वाची आहे कारण बाजारात भाव पडल्यावर शेतीमाल खरेदी करण्याची यंञनाच सरकारकडे उपलब्ध नाही हे तूर खरेदीच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.
badrinarayan jangalepatil बरोबर आहे. आमच्याकडे मका खरेदी मधे ही अशीच परिस्थिती होती. एकुण उत्पन्नाच्या 5 टक्के ही खरेदी हमीभाव केंद्रावर झाली नाही.
badrinarayan jangalepatil ०
badrinarayan jangalepatil
oo😆😄😆😆😄o😆o😄😄😆o😆🤩o😅😅oo😅😅😂🤩🤩eo😍😅😅e😜🤩🤩oo😄😆😄👏😆😆😄😆😄😄😄😄👏👏o😄😄😄😄😄😄😄😆😄👏😆👏😆😄o👏😄😄😄😆😄😄o👌o👌👌🤔o👌🤔😂o🤔😄👌👌😂😍o😆😆😍💕😍😍💕😆💕o😄😆😍🤔♥o😍😍😍😍😍😍😍♥♥🤔❤🤔🤔o♥😂o😂❤♥♥♥👌♥👌😆😂🤔o🤔😂🤔🤔🤔👌👌👌🤔😂o👏😄👏😆😄o😆😄😄😄oo🤔 💕😭😊😊😊😊😊😂😂😂👌😆😍oo😍👏😍😍😍😆😍😆
@@pandurangburage4775
।
मोदी साहेब चालू सोयाबीन चा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही जरा शेतकऱ्याकडे बघा काय हालत आहे
पाशा पटेल साहेब सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी किती खोकी घेतली आहेतआज तुमचे सरकार येऊन 10 वर्ष झाले तरी तुम्ही मागील सरकारला दोष देत आहेत जरा जनची नाही मनाची तरी बाळगा
🍇🍇🍇याचं काय
र
महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल🙏💕.
०१/१२/२०२१
डालीबासाठी हमी भाव का नाही
Nivadnuk javal aali ahe
धनेवाद सर मुदाबरोबरधरलाद धनैवादसर
कापसाचे खुल्या बाजारात गेल्या वर्षी 16000 हाजार रू, भाव मिळाला मग तुमचा हमीभाव का वाढत नाही या वर्षी 7000ते8000 रु ,हे कोणाचं धोरण आहे जरा लाजा वाटू द्या शेती चा उत्पादन खर्च दुप्पट भाव वाढलाय यांचा विचार करावा,
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कापसाला 14000 भाव होता कापसाचा मुद्दा कोणीच उचलत नाही ऊसाला देखील केंद्र सरकारचे ₹300 बोलणे केले होते या सरकारचे अच्छे अच्छे दिन मानणे बंद झाले आहे आत्ता 2023 ला भाव तेव्हाच सांगायला येत होते हे अच्छे वाले माणसं चौपट भाव म्हणत होते
कागदी घोडे नाचवा फक्त
गाजर दाखवाच सोडा अयोग लागु करा
मोदी great आहेत.देश विकासाच्या नव्या वाटेवर.
साहेब मला 6 एकर शेती आहे ,भविष्यात शेतकऱ्याच काही खर आहे का शेती विकून शहरा कडे जाऊ.
O
Saktare adacheaneta Iha Chayata Mary mala madatakara
मोदी जी सांगतात उत्पन्न दुप्पट करणार ते कसं करणार कळत नाही. आता हमी भावाने इतके टक्के वाढ प़त्यक्ष शेतकऱ्यांना काय मिळणार. एकुण यापैकी सत्य एकच केंद्र सरकार (मोदी जी) घोषणा बाजीत तरबेज आहे.
Hami bhav setkaryacya padrat padat nahi vyapari bhav padun ghetat
पाऊस, नाही,आता,पीणयासाठी,पन, नाही,ता,वैजापूर,गोरख,जगदाळे,तयात,बेरोजगारी,आतमहातयाकेले,सीवाय,पर्याय,नाही,तेयात, लग्न, नाही,वय,36वर्ष,कयकरावा,कोनीमदतकरीन,का,
अभिजीत गोविंद पवार
Eiue4kyrujjggtukkvgd tyikeykgdi of fry. Yupjeekkfeyijgy
Akola rain Mila crop cha vat large farmar la madat Kara fast.
24साली भावखुलणार
हाथरस चे नक्की काय होणार
कुठे आहे हमी भाव ते तरी दाखवा आधी फक्त घोषणांचा पाऊस चालू आहे कृती मात्र शुन्य
Narendra modi is great god man and need for lndia..
टिव्ही वाल्यांनी तर हमी भाव मिळायच्या आगोदर निवडणूक चा प्रचार सुरू केला आहे. .......
Akil Shaikh स
मोदी। सरकार। 2022। मधे। शेतकरी। यानां उतपांनाचया। दिडपट। भाव। देऊ। पन। 2023। उजाडल। तरी। भारतातील। शेतकरयाला कोनताही भाव मी ळआला। नाहि। हि। सरर्रव। शेतकरयाची। फसवनुक। करत। आहे। ही। सर्रव। राजकारणी। शेतकरयाची। फसवनुक। करीत। आहे। आता। पाऊस। नाहि। तरी। पीकांना। भाव। नही। तरी। भरोसा। कुनावर। ठेवायचा। जय भारत
व्यापारी तुमच्या भावाने माल खरेदी करतील काय कारण सरकारी खरेदी ही वशिला वाल्याचा माल विकला जातो साधारण शेतकरी व्यापार्यालाच माल द्यावा लागतो
शंकर वाघमोडे
Jay Hind (जय जवान जय किसान) Only Modiji bjp
ऊसाला दर ३२००० द्या मग अब की बार फिर मोदि सरकार
एकच नंबर.. दिवाळीतच बुलेट आणतुय बग मग😂😂
मित्रा पहिल्यांदा मागील आणि या वर्षयाची बिलं पूर्ण करावीत म्हणजे झाले
दोन आणि तीन महिन्याच्या पिकाला तुम्ही जर साडेचार पाच 7000 हमीभाव देता तर एक वर्ष उसाच्या पिकाला अडीच हजार रुपये भाऊ का देता त्याला जर 3000 5000 दिला तर सरकारला काय होईल आज पर्यंत काँग्रेस पक्षाने शेतकऱ्याला ऊसाचे भाव किती दिले
भाव खोटा हायत। फालतु सरकार हायत
Donhi paksh sodun shetkari Hitachi bola saheb
शिंदे साहेब केंद्र सरकार १० वर्ष तुम,होत.हमीभाव देणया कोणी हात धरले होतेका..आता दिला तुमच पोट दुःख तय.
केंद्रीय, कृषी,मंत्री,कधीही,,का,बोलत,नाही,हे,शेतकऱ्यांकर्याचे,हिता चे,आहे,मंत्री, काय,कुठे,आहेत
Fakt thapa
Chala aani ek thap....... Thapanch sarkar.......
श्वामीनथन आयोग लागु केल्याशीवाय शेतकरीमाप करणार नाही
अरञुन,शिवनेरी,ता,अ,जी,सो,मु,बोरगाव,पो,ङो,
हो sir...
Bhav vadlet pahije... Shetakaryachya pikala bhav milalach pahije.....
ज्वारीची बियाणे ५०० रु किलो एकरी तीन किलो बियाणे लागते
शेतकऱ्यांना हमीभाव दिला तर शेतकरी केंद्र सरकार चे दररोजच्या रोज पुजा करतील नाही तर !
Good decision फक्त अंमलबजावणी नीट करा .
कापसाला हमी भावघ्या शेतकरी कामकरून मेले 24 तास शेतामध्ये कामकरतात तरी ही शेतकऱ्याचे विचार करत नाही मतदान आलाकी आम्हाला मतदानद्या आमीही शेतकऱ्याचे प्रशन सोडू कोणीही शेतकऱ्याचे प्रशन सोडतनाही फक्त कामपूरता आश्वासहन देतात
2019 ला
भा ज पा पक्ष च
सरकार येणार आहे
वंदे मातरम
भारत माता की जय
Sayrat
स्वप्न बघा
ज्वारी चा हामी भाव सांगा.
धोरण कुण्या सरकारन तयार केलय तीबी सांगा
Aj ten thousend tur,soya 4200,gahu 26oo,chana 6300,bhav hingoli madhe chalu ahe.